Monday, December 8

News

‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
News

‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

'कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितगौरव प्रकाशन नाशिक | प्रतिनिधी नाशिकचे उदयोन्मुख गीतकार व कवी सोमनाथ पगार यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहास ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा’ तर्फे दिला जाणारा प्रा. वामन सुदामा निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.कोरोना महामारीच्या भयावह काळातील वास्तवाचे भाष्य करणारा हा कवितासंग्रह एक साहित्यिक दस्तऐवज म्हणून ओळखला जात आहे. महामंडळाच्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे झालेल्या भव्य पुरस्कार समारंभात हा प्रदान करण्यात आला.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाया सोहळ्याला उद्घाटक म्हणून महामंडळाचे सरचिटणीस व त्रिपुरा येथील आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्...
मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न 
News

मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न 

मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न कुऱ्हा (नितीन पवार)      श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रशांतभाऊ शेलोकार, प्राचार्य डॉ.सुभाष मुरे यांचे मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश शं. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिरादरम्यान,ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, डिजिटल साक्षरता, युवा रोजगार व उद्योजकता,आत्मनिर्भर युवा भारत, कृषी, विकसित भारत सशक्त भारत, भारतीय संविधान इत्यादी विषयाच्या जनजागृतीवर भर दिला आणि श्रमदानातून शेततळे आणि स्मशानभूमीची साफसफाई केली.तसेच सेंद्रिय शेती काळाची गरज, गाव गाव संविधान, घर घर...
भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे
News

भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे

 भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळेगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच समता सैनिक दल जिल्हा वर्धा द्वारा आयोजित जागर संविधानाचा अमृत महोत्सव प्रजास्तताकाचा उपक्रमांतर्गत जिल्हा कार्यकर्ता शिबिराचे आयोजन मातोश्री इंग्लिश मिडीयम स्कूल रमाई नगर पुलगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात समता सैनिक दलाचा ध्वजारोहन करून करण्यात आली.कार्यक्रचे सूत्र संचालन आयु. मधुरंद नांदेकर सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शशिकांत थुल सर यांनी केले.मुख्य मार्गदर्शक म्हणून आयु. धम्मा कांबळे (समन्वयक कोअर कमेटी समता सैनिक दल भारत) यांनी दलाची भूमिका विस्तृत रूपात मांडताना वर्तमान परिस्थितीत प्रत्येक भारतीयांच्या सन्मानावर होत असलेल्या आक्रमणातून सोडवणूक करून घेण्यासाठी जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा अशा भेदभावापासून स्वतः मुक्त होत देश विभागणाऱ्या विघातक श...
34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा
News

34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा

34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावासुनील गुंदैय्यागौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमला विश्वेश्वर जिल्हा अमरावती येथील सन 1990 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 34 वर्षानंतर आपल्या शाळेत एका आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे आयोजन केले. 9 मार्चला मोठ्या उत्साहात मेळावा पार पडला. या निमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थी एकत्र आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी प्राचार्य श्री. एम. जे. नेरकर सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक श्री.दीपकराव खेरडे सर, मालधुरे सर, पाटील सर, बहातकर सर, गोपाल यावले सर,देवळे सर आणि वडनेरकर सर होते. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचे विद्यार्थी प्रमोद घाटोळ, प्रशांत पोहरकर, प्रमोद भगत या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा संमेलनातून जिव्हाळा जपला जातोअसे संमेलने होत ...
अक्षरमानवच्या अमरावती चित्रपट विभाग प्रमुख पदी आशिष पोल्हाड यांची निवड
News

अक्षरमानवच्या अमरावती चित्रपट विभाग प्रमुख पदी आशिष पोल्हाड यांची निवड

अक्षरमानवच्या अमरावती चित्रपट विभाग प्रमुख पदी आशिष पोल्हाड यांची निवडगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधि) : अक्षर मानव संघटनेच्या चित्रपट विभागाच्या अमरावती जिल्हा प्रमुखपदी आषिश पोल्हाड यांची निवड करण्यात आली आहे.हे वाचा – नाट्यप्रेमी करजगावआजपासून ते या पदाची जबाबदारी स्वीकारतील ही घोषणा अक्षर मानव महाराष्ट्र अध्यक्षांच्या परवानगीने संघटनेचे राज्य कार्यवाह आझाद खान यांनी केली. त्यांनी आषिश पोल्हाड यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अमरावतीत चित्रपट विभागाला नवी दिशाअक्षर मानव संघटनेच्या विविध विभागांपैकी एक महत्त्वाचा विभाग म्हणजे चित्रपट विभाग. या विभागाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी निर्मितीला चालना देण्यात येते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!आषिश पोल्हाड हे रीफॉरमर इन्स्टिट...
धूलिवंदन न खेळता विद्यार्थी करतात १७ वर्षापासून १२ तास अभ्यास
News

धूलिवंदन न खेळता विद्यार्थी करतात १७ वर्षापासून १२ तास अभ्यास

धूलिवंदन न खेळता विद्यार्थी करतात १७ वर्षापासून १२ तास अभ्यासमागील सतरा वर्षापासून धूलिवंदन खेळण्याऐवजी हातात पुस्तक देऊन विद्यार्थ्यांकडून सलग बारा तास अभ्यास करून घेण्याचा आगळावेगळा उपक्रम आंबेडकरी युवा व विद्यार्थी बहुद्देशीय संस्था राबवत आहे.● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : राज्यासह संपूर्ण भारतात होळी आणि रंगोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. छोट्या बालगोपाळांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रंगात न्हावून निघाले आहेत. पण त्याचबरोबर तरुणाई नशेच्या आहारी जाऊन मोठ्या प्रमाणात मद्यसेवन करताना दिसून येत आहे. शरीरासाठी घातक असलेल्या रंगांची उधळण होत असताना आंबेडकरी तरुणाई यापासून दूर राहावी, या हेतूनं गेल्या सतरा वर्षापासून रंगाऐवजी हातात पुस्तक देऊन त्यांच्याकडून सलग बारा तास अभ्यास करुन घेण्याचा आगळावेगळा उपक्रम आंबेडकरी युवा व विद्यार्थी बहुद्द...
राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर सन्मानित
News

राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर सन्मानित

राज्यस्तरीय पुष्परत्न काव्य गौरव पुरस्काराने डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर सन्मानितगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अहिरे ॲकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. आनंद अहिरे यांनी राज्यस्तरीय  पुरस्कार सोहळा, कवी संमेलन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजन रविवार दिनांक ९ मार्च २०२५  रोजी सकाळी  १० वाजता राणी भवन, नाशिक येथे केले होते याप्रसंगी पुरस्कार सोहळा संपन्न झाला.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!यावेळी प्रमुख पाहुणे  पुस्तकाची आई मा. भिमाबाई जोंधळे, सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. रूपाली पवार, सागर  अडगावकर सन्सचे मालक सागर अडगावकर व  इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.  या सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत  महिला दिनी वैद्यकीय, शासकीय, पोलिस, विधी, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ...
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी बंडूकुमार धवणे
News

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी बंडूकुमार धवणे

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या देशपातळीवरील वृत्तपत्र संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी पत्रकार बंडूकुमार धवणे यांची नियुक्ती केली आहे.● हे वाचा –करजगावची गुजरी अन गावकरीबंडूकुमार धवणे यांची नियुक्ती ही २०२५ या वर्षांकरिता असून संघटनेचे राज्य सचिव प्रा. सुभाष लहाने यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश शाखेचे राज्य अध्यक्ष प्रदिप कुलकर्णी यांनी पत्राद्वारे यांची नियुक्ती केली आहे.● हे वाचा – नाट्यप्रेमी करजगावया नियुक्तीबद्दल त्यांचे कन्हैया नुनसे, प्रेम कारेगावकर, प्रशांत वाघ, नीता चौधरी-भोयर, दिलिप भोयर, पल्लवी अनोकर, सुनील शिरपुरे, रामभाऊ कावडकर, सोनू जवंजाळ, पी. के. पवार, शंकर सुरडकर, संतोष चौधरी, आशिष पोल्हाड, महेश चव्हाण, प्रा. दादाराव अगमे, प्रा. विजय जयसिंगपुरे, मुबारक उमराणी, सचिन वसंत पाटील, ...
कारंजा बार असोसिएशनची कार्यकारीणी गठीत
News

कारंजा बार असोसिएशनची कार्यकारीणी गठीत

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : वकिलांच्या हितांना प्रोत्साहन देण्यासाठी,व्यावसायिक मानके आणि नीतिमत्ता नियंत्रित करणे, वकील नियमांचे पालन करतात आणि व्यावसायिकपणे वागतात याची खात्री करणे, कायदेशीर व्यवस्था सुधारणांचे समर्थन करणे व सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन सामाजिक कार्यात सहभागी होऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याच्या हेतूने बार असोसिएशनची निर्मिती झाली आहे.त्याच धर्तीवर कार्य करण्याच्या हेतूने कारंजा (लाड) न्यायपालिका कार्यक्षेत्राकरीता कारंजा बार असोसिएशनच्या कार्यकारिणीचे नूतनीकरण करण्यात येऊन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे  कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यनवीन गठीत झालेल्या कारंजा बार असोसिएशनच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी ॲड.अविनाश वैद्य साहेब, उपाध्यक्षपदी ॲड. नितल रामटेके मॅडम,सचिवपदी ॲड. राहुल मनवर साहेब,कोषाध्यक्षप...
कु. अनुश्री गणेशराव देशकरी सुवर्ण पदकाने सन्मानित
News

कु. अनुश्री गणेशराव देशकरी सुवर्ण पदकाने सन्मानित

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच दि. 24/2/2025 ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे विविध विषयात सम्पूर्ण महाराष्ट्रातून दहा (10) प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रावीन्य प्राप्त गुणवंत विध्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल C. P. राधाकृष्णन यांनी सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. यामध्ये कु. अनुश्री सौ. संध्याताई व गणेशराव देशकरी चिखली यांची लेक तथा सौ. संध्याताई व गणेशराव कावळे भुलाई यांची होणारी लेक सुनबाई हिला M. Sc. ( Master of mathematics ) या विषयात विद्यापीठात महाराष्ट्रातून प्रवीण्यांसह प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल महामहिम राज्यपाल C. P. Radhakrishnan याचे हस्ते सुवर्णं पदक प्रदान करून सन्मान करण्यात आला.● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यकु. अनुश्री चे प्राथमिक शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील मुळगावी ...