Monday, May 4

Poem

‘गुरूदर्शन’
Poem

‘गुरूदर्शन’

गुरूदर्शनधन्य धन्य ते गुरुकुंजश्री गुरुदेवाचे कुंजवनजेथे विसावला राष्ट्रसंतअश्विनमासी।.मानवतेचे मंदीर येथेसर्वांकरिता असे खुलेविश्वस्नेहाचे नंदनवनगुरुकुंजी या।देवभक्ती अन देशभक्तीग्रामशक्ती अन ग्रामभक्तीअर्पिला ग्रामगीता बोधग्रामनाथाला।समुदाय प्रार्थनेचा मंत्रग्रामसुधारणेचे नवे तंत्रस्थापिले सेवामंडळग्रामाग्रामासी।अध्यात्म आणि विज्ञानह्याच्या सुंदर संयोगातूनप्रतिपादीला सुखाचा मार्गभजनातून।बंधूभाव नांदण्या भारतीसुखी ठेवण्या सकलांसीमागितला वर जगदीशासीतुकडोजीने।हिंदभूच्या लेकरां जागविलेदेशभक्तीचे दिले धडेजोशवीले गोऱ्यांविरुध्दस्वातंत्र्यासाठी।चिमूर-आष्टी स्वातंत्र्य संग्राममोहवीले खंजरीने तरुणांसस्वतः घेतली उडी रणसमराततुकडोजीने।https://youtube.com/shorts/kD3oMP9Gs8k?si=IjBnDZOVtbJwjld0झाडझडुले शस्त्र बनेंगेपत्धर सारे बाम्ब बनेंगेभजनातून त्वेषाने बरसला...
जोतीराव फुले यांना काव्यमय अभिवादन | क्रांती, शिक्षण आणि समानतेचा संदेश | जयंती विशेष कविता
Poem

जोतीराव फुले यांना काव्यमय अभिवादन | क्रांती, शिक्षण आणि समानतेचा संदेश | जयंती विशेष कविता

जोतीराव !जोतीराव ,तुम्ही झुगारलेत गुलामगीरीचे बंधतोडलेत जातिभेदांचे साखळदंडआणि घातलात पाया स्त्रीशिक्षणाचा रूढी, परंपरांना तोडूनतुम्ही वंचितांचे, उपेक्षितांचे, शोषितांचे , अस्पृश्यांचे क्रांतिबा आणि क्रांतिमा होऊन ओढलात आसूड तत्कालीन व्यवस्थेवरतुमच्या बंडानेच आज स्त्री घेतेय सर्वच क्षेत्रांत गगनचुंबी भरारीतुमचा वारसा चालवित बाबासाहेबांनीही त्याला कायद्याने बळकटी दिलीआज तुमची दूरदृष्टी दिसते सर्वांगीण विकासातूनम्हणून होतोय तुमचा जयजयकार सर्वच स्तरांतूनमात्र आम्ही कृतघ्न होऊ नयेत कधिहीतुमच्या परिवर्तनाशी -एवढंच वाटतय !अरुण विघ्ने(जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन )● हे वाचा –आमची लक्ष्मी.!https://youtu.be/ad2ZxSpDdTw...
किर्तन उद्योग आणि प्रगती..!
Poem

किर्तन उद्योग आणि प्रगती..!

किर्तन उद्योग आणि प्रगती..!तशीतमाशानं माणसंबिघडली नाहीत..पण त्या नादात अखंडबुडणाऱ्यालाविकावी लागलीथोडी फारशेती..आणितमाशगीरांनामिळवता आली जेमतेमपोटापुरती रोजी-रोटी..!अन...किर्तनानं माणसंसुधरली नाहीत..मात्रसुधरली तेवढीकिर्तनकाराचीआर्थिकपरिस्थिती...आणिकिर्तनउद्योगालामिळाली नवी गती...!-नंदू वानखडे मुंगळा जि.वाशिम    9423650468● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!महाराष्ट्राची कीर्तन परंपराए, उगम आणि विकास...
सटवाई.!
Poem

सटवाई.!

सटवाई.!तू करत जाय मरमर,गायत जाय घामगुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।पायटीच उठूनसन्या करतं झोपीचं खोबरंनशीबात हरदमच हाये तुया वखरंसूर्यदेव ओकते आग तरी काढतं तू काकरंडोयामंधी घिवूनसन्या बायको अन लेकरं….राबराब राबून राज्या कितीक करशीन काम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।सोयाबुन पेर,तूर पेर, नाईतं पेर सरकीकव्हातरी पडते काय तुया हाती दिडकी?बजारात जाताखेपी दलाल तूले हेरतेतभाव कसा पाडता यिन याचाच ईचार करतेदाम तुया हिस्याचे थेच घिवून पयतेतभोयाभाया सभाव तुया तू करतं राम राम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।मार्केटात माल तुया उघळ्यावर रायतेफिकर तुया मालाची कोन कव्हा करते?अन्न-धान्य पिकवासाठी कसतं तू कंबरफ्यासीलिटीत मातरं तुयाच ढांग नंबरउपाशी मरतं तव्हाच दिसंन तेयले धाम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।...
जगायचं थांबलं का?
Poem

जगायचं थांबलं का?

जगायचं थांबलं का?कष्ट मेहनत न करता हीइथं पोट कोणाचं भरलं का?आरक्षण मिळत नाही म्हणूनकोणी जगायचं थांबलं का?मुंगीचेच उदाहरण घ्या ना!एक लहानसा तो जीव आहेकण कण माती जमा करुनतिचं बनवलेलं वारुळ आहेपरिश्रमा वाचून किटकाचंआयुष्याशी कधी जमलं का?...झाडावर उमललेली कळीहळूहळू सुंदर फुल बनतेहसत खेळत जीवन जगाबागडतांनी नेहमी म्हणतेकोणी तरी कुस्करणार आहेम्हणून उमलायचं लांबलं का?...नदी नाले सुर्य चंद्र आणि तारेयांच्या कामात कधी खंड नाहीनिसर्गाच्या नियमानुसार वागणंयांनी केलं कधी बंड नाहीआपला आपला नित्यक्रमअहो यांनी कधी सोडलं का?...अडचणी समस्या प्रश्नहा जीवनाचा एक भाग आहेप्रयत्न करत राहीलं पाहिजेसातत्यातच मिळतो माग आहेदे रे हरी पलंगावरी असं म्हणूनकधी कोणाचं भागलं का?...कामावरती निष्ठा असावीआत्...
ह्यांच्यामुळे…
Poem

ह्यांच्यामुळे…

ह्यांच्यामुळे ...       देवा तुझे किती       सुंदर आकाश       झोपड्या भकास                   पृथ्वीवर....      येशू तूझा किती        दयाळू प्रकाश       प्राण्यांचा आक्रोश                 उत्सवाला ....      खुदा तुझी दुनिया      आबादी आबाद       माणूस बरबाद           ...
पंढरी.!
Poem

पंढरी.!

पंढरीआलो पंढरीसी।विठूच्या गावाशी।चंद्रभागेपाशी।स्थिरावलो।।पुंडरिका भेटी।परब्रह्म आले।अठ्ठावीस झाले।युगे धरा।।वाळवंटी दिसे।वैष्णवांची दाटी।एकमेका भेटी।प्रेमभावे।।तीर्थांचे माहेर।विठूची पंढरी।आमुची वैखरी।विठू नामें।।सर्व भक्तांसाठी‌।सम आचरण।समदृष्टी जाण‌। विठोबाची।।भाव जैसा जैसा।तैसा पावे हरि।कृपा सर्वावरी।करीतसे।।-आबासाहेब कडूकार्तिक एकादशी(२-११-२०२५)सर्वांना कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा● हे वाचा –आमची लक्ष्मी.!पंढरी पंढरी - संत तुकाराम अभंग......
नेमकं चाललंय काय?
Poem

नेमकं चाललंय काय?

नेमक चाललय कायहेच हल्ली कळत नाही..कुणीच कुणाला समजून घेतानाअजिबात दिसत नाहीं...नात्याची वीण हल्लीसैल होत चाललीयमाणुसकी तर गेलीनात्याची ओल देखीलपटकण सुखत चाललीय...मनस्ताप होतो माणसाला यातूनबिचारा करणाऱ तरी काय...?तो ही देतो स्वतःलाकाळाच्या उदरात झोकून...काळ तरी कुठे न्याय देतोतो ही माणसाची जणू मजाच घेतो...आज ना उद्या व्यवस्थित होईलह्या एकाच आशेवर तो हि आहे टिकून.............. तो हि आहे टिकून...-अशोक  किसन पवारगटेवाडी ता.पारनेर अहिल्यानगर● हे वाचा –आमची लक्ष्मी.!...
माणूस तोडत चाललेली गावं…
Poem

माणूस तोडत चाललेली गावं…

माणूस तोडत चाललेली गावं...मी बघतोय दिवसेंदिवसजातिय सलोखा हरवतचाललेली  गावं....नात्यापासून नाती तोडतचाललेली गावं...राक्षसी विचारांनी पक्ष बांधनी करत..माणसापासून माणूस तोडतचाललेली गावं....रस्ते,डांबरीकरण,मंदिर,भवन पुल,नाले दुरूस्तीलाच विकास समजून भुरळ पडलेली गावं...पण विचार शक्ती बंद पडून मेंदू चा भुगा करून घेतलेलीजाती अहंकाराने बरटलेली गावं....!अजूनही निर्धन, निराधारांच्या निर्धनाच्या वस्तीवर चालूनजाणारी गावं...अजूनही महामानवांची अपमान करणारी बिनडोक बनत चाललेली गावं.....स्वार्थीसाठी कुणा आडमुठालाहीपुन्हा पुन्हा सरपंच करणारी गावं...भावा भावा लाव्या दुव्या करुनराजकारण खेळणारी गावं... प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर ही काहीच न त्यास कळणारी गांवं...विचाराने शेंबड्याच्या मागेच शेवटी वळणारी गावं...&nb...
भावाबहीणीचं नातं..!
Poem

भावाबहीणीचं नातं..!

भावाबहीणीचं नातं..!ओवाळणीच्या ताटातनोटा टाकून झाल्यावर……..त्याने तो कागद पुढे केलाआणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…ताई इथं तुझी सही हवीय फक्त…तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवलापदराने डोळे पुसत हसत म्हणाली,आण तो कागददादा सही करतेफक्त एक वचन देऊन जावर्षभर आला नाहीस तरी चालेलदर भाऊबिजेला न चुकता येत जा..माय बाप गेलंआत्ता माहेरही रुसलं आहे..मातीतल्या नात्याचंनावही पुसलं आहे..मुलांना चांदोमामाची तीरोज गोष्ट सांगते..मुलं झोपी जातात तेव्हा..तिच्या डोळ्यात जत्रामाहेरची पांगते..सुखी ठेव देवा भाऊराया माझानवस रोज मागते..किती किती आणि कितीतरीभावाचं कौतुक सांगते सासरी..अन तिच्या माहेरात फक्त तिचीवाट पाहते ओसरी…-नितीन चंदनशिवे● हे वाचा –Dr Sujay Patil : ...