Monday, May 4

Poem

वृक्षमहिमा
Poem

वृक्षमहिमा

वृक्षमहिमावृक्षवल्लीदेती,सुवासिक फुले!पक्षांना आसरा,सुमधुर फळे!!उन्हाळ्यात गर्द छाया शेकोटी थंडीची!पावसाचे पाणी मिळेधुप थांबे जमिनीची!!आजारात वनौषधी,अन्न मिळे साऱ्यासाठी!शेतीसाठी  औतभांडी,दारे खिडक्या घरासाठी!!प्राणवायू निर्मितीचाअसे कारखाना!आजन्म मानवाच्या लाभ त्याचे नाना!!मोल जाणूनी वृक्षांचेबोल ध्यानी धरू!मिळुनिया सारेवनरक्षण करु!!वृक्षतोड थांबवूयानवी झाडे लावूया!पर्यावरण रक्षिण्या सारे सज्ज होऊया!!-प्रा. रमेश वरघटआदर्श पर्यावरण शिक्षककरजगाव...
जय भीम – जळजळीत सत्य
Poem

जय भीम – जळजळीत सत्य

जय भीम – जळजळीत सत्यजय भीम! ही कसली हाक? कसला हुंकार?  ही कोण्या जातपातीत अडकलेल्यांची मिरासदारी नाही,  ही बाबासाहेबांच्या विचारांनी पेटलेली मशाल आहे!  ही मशाल पेटली तेव्हा—  झोपड्यांतल्या अंधारातल्या चुली पेटल्या,  हाडं खिळखिळी झालेल्या मजुरांच्या हातात  नवे रक्त उकळू लागले,  आणि नागड्या अंगावरही स्वाभिमानाची चिलखत चढली.  शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!  बाबासाहेब म्हणाले होते,  आणि तो मंत्र आजही रक्तात धगधगतो,  ढोंगी व्यवस्था लचके तोडते,  म्हणूनच ज्ञानाच्या तलवारीला धार देतो!  जय भीम!हा मंत्र आहे, हा गर्जना आहे—  ही खुराड्यात अडकलेल्या लेकरांची ललकारी आहे,  मोकाट सु...
प्रज्ञासूर्याची सावली
Poem

प्रज्ञासूर्याची सावली

लाख असतीलमाऊल्याअन् लाख असतीलसावलीलाखात एक झालीप्रज्ञा सूर्याची सावली ……जरी शिकली नाहीशाळासाहेबांना शिकविलेसाहून अपार कष्टबोधीसत्व घडविले …..मृत्युचे रंग कितीरमाई ने पाहिलेशांतपणे सर्व मृत्युनाअश्रू रमाईने वाहिले ….सरणावर जळत होतेलाकडाचे निखारेजळत होत रमाईच काळीजकुणी नाही पाहिले ….निखाऱ्यातुंन निघालीप्रज्ञा सूर्याची सावलीकोटी कोटी लेकरांचीमाय झाली रमाई माऊलीरमाई माऊली…..राजेंद्र क. भटकरबडनेराहे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा...
लढा नामांतरांचा
Poem

लढा नामांतरांचा

नामांतर लढ्यांनआम्हां काय दिलंहक्क आणि अधिकारभीम क्रांतीलढण्याचं बळ दिलं .....अस्मिता स्वाभिमानसंघर्षअन्याय अत्याचारलाथाडूनएकीच बळ दिलं ....नामांतर लढ्यांनआम्हाला काय दिलंआंबेडकर नावाचंवादळजीवंत असल्याचंगाव दिलं....नामांतर लढ्यांनआम्हां काय दिलंगुलाम होतो व्यवस्थेचेगुलामीला ठोकरण्याएकीच बळ दिलं...नामांतर लढ्यांन आम्हा काय दिलंमाजलेल्याजातिभेदालागडण्याची बळ दिलं. नामांतर लढ्यांन  आम्हा काय दिलंसमस्त बहुजनांनापाहिजे तस्सत्तेच  ताट दिलं ....नामांतर लढ्यांन आम्हाकाय दिलंशिका संघटित होण्याचफळ दिलं ...नामांतर म्हणजेक्रांतीचा नाराजागृतीचा नगारामाणूस म्हणूनमाणुसकीचंधड दिलं .....- राजेंद्र क.भटकर       बडनेरा*********************हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
मॉडर्न ते गोल्डन
Poem

मॉडर्न ते गोल्डन

आम्ही परसाकडे जात होतो तेव्हा,तुम्ही शौचालय गाठलंआम्हालाही वाटलंतुमच्यात यावंम्हणून,आम्ही पण शौचालयाजवळ आलोपण तुम्ही,ते सोडलं आणिबाथरूम मध्ये गेलातआम्हीच आम्हाला मागास ठरवूनबाथरूम मध्ये येणारचतोवर तुम्ही टॉयलेटकडे पळालातमग,आम्ही पण धावत टॉयलेट जवळ आलोपण तेवढ्यात तुम्हीवॉशरूम घेतलंआम्ही वॉशरूम पर्यंत यायच्या आधीचतुम्ही,डायरेक्ट फ्रेश व्हायला निघून गेलात…तुमचा पाठलाग करूनआम्ही थकून गेलोतुम्ही आम्हाला गावंढळ समजूनलांब ठेवलं…आम्ही मिरच्या भाजूनझणझणीत ठेचा कुटलातेव्हा तुम्ही सॉस घेतलाआम्ही आळणी वाढणारतेवढ्यात तुम्ही सूप पिलेपातीचा कांदा आम्ही ताटाला लावलातर तुम्ही सॅलड मागवलं..आम्ही चुलीवरपिठलं भाकरी बनवून दिलीतुम्ही पिझ्झा बर्गर जवळ केला..साजूक तुपातली खिचडी घेऊन ...