Saturday, May 2

Blog

पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकार
News

पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकार

पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकारगौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी) : पारनेरच्या मातीत जन्म घेऊन.पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक लोक मुंबईत जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावली आहेत .अनेकांनी मोठा नावलौकिक मिळवला आहे. त्यात अजून एक भर पडली आहे.गटेवाडी गावचे रहिवासी असणारे अशोक पवार हे साईनाथ क्लीअरिंग एजन्सी नवी मुंबई येथे काम करत असताना त्यांचा लेखन हा प्रांत नसून देखील त्यांनी , … आणी रामा कलेकटर झाला ही ३०० पांनी कादंबरी लिहली आहे.रविवार १३ जुलै रोजी खासदार निलेश लंके आणि सह आयुक्त विष्णू औटी यांच्याउपस्थितीत लेखकाच्या आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात कादंबरीचे प्रकाशन झाले आहे. हमाल ते कलेकटर अस कथानक असणारी कादंबरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण वर्गा साठी मार्गदर्शक ठरेल ,असे गौरव उदगार विष्णू औटी यांनी प्रकाशन सोहळ्यात बोलताना काढले. अशोक पवार यांनी आपल्या लेखनातून अस्सल पारनेरी ...
पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…
Article

पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…

पंढरपूरची वारी म्हणजे अध्यात्मिक प्रवास…पंढरपूर वारी ही मिरवणूक भक्तीचा एक मेळावा आहे, ज्यामध्ये लयबद्ध ढोलकी, झांझांचा आवाज आणि बासरीच्या मधुर स्वरांनी वातावरण दुमदुमून जाते.पंढरपूर वारी - ही मिरवणूक भक्तीचा एक मेळावा आहे, ज्यामध्ये लयबद्ध ढोलकी, झांझांचा आवाज आणि बासरीच्या मधुर स्वरांनी वातावरण दुमदुमून जाते.पंढरपूरची वारी ही केवळ एक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या खोलवर रुजलेल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा आहे. भगवान विठोबाच्या सन्मानार्थ लाखो लोक पवित्र मार्गांवर चालत असताना, ते शतकानुशतके जुन्या भक्तीच्या सामूहिक कृतीत सहभागी होतात. दंतकथा आणि विधींनी समृद्ध असलेले हे तीर्थस्थान, भक्तांना नम्रता, संगीत आणि श्रद्धेच्या सुसंवादी मिश्रणात एकत्र करते, भक्ती चळवळीचा चिरस्थायी वारसा आणि दैवी प्रेमाच्या परिवर्तनीय शक्तीचा उत्सव साजरा करते.पंढरपूरची वारी, एक अल...
मानलं माणसा तुला.!
Article

मानलं माणसा तुला.!

मानलं माणसा तुला.!एअर इंडियाचं एक फ्लाईट अहमदाबाद वरून लंडनसाठी २४२ प्रवासी घेऊन हवेत झेपावलं. खूप मोठ्या उम्मेदी घेऊन २४२ प्रवासी लंडनसाठी निघाले आणि काही सेकंदामध्ये ते कोसळले. आपला भारत देशच काय संपूर्ण विश्वच ह्या उडानाने स्तब्ध झाले.  आता ह्या घटनेची मीमांसा होते आहे. तर्क वितर्क होत आहेत, सांगितले जात आहे. जी काही घटना घडली ती खूपच वाईट घडली. फ्लाईटचे नाव होत ड्रीमलाइनर. आपण ह्याला आपल्या स्वप्नांची पूर्ती करणारा म्हणू. 'उंच झेप घेरे पा...
लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन
News

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहनगौरव प्रकाशन अमरावती | १6 जून २०२५नाशिक येथे १५ जून २०२५२०२५ रोजी पार पडलेला आकाश गायगवळी (जळका, शहापूर – अमरावती) आणि मेनका वाघ (नाशिक) यांचा विवाह समाजातील पारंपरिक रूढी व अंधश्रद्धांना छेद देणारा ठरला. लग्नानंतर १६ जून रोजी शहापूर तालुक्यातील जळका गावात आयोजित स्वागत समारंभात डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी या विवाहाचे कौतुक करत स्पष्टपणे आवाहन केले – "लग्नातील अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा नष्ट करा!"या विवाहात पारंपरिक ‘हळदी समारंभ’ घेण्यात आला नाही. विवाहपत्रिकेतच याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय, वधू मेनका वाघ यांनी परंपरेतील काळे मणी नसलेले मंगळसूत्र परिधान करत सामाजिक संकेतांना आव्हान दिले.डॉ. मुन्द्रे म्हणाले, "काळे मणी न घालता देखील मंगळसूत्र पूर्ण असू शकते, हे या दोघा...
‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!
News

‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!

‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!पुणे, १४ जून: निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी भेट ठरलेले पुस्तक — ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ — नुकतेच पुण्यातील वनभवन येथे प्रकाशित करण्यात आले. सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. रामदास पुजारी यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेचा उद्देश स्पष्ट आहे – वसुंधरेच्या रक्षणासाठी जनजागृती आणि प्रेरणा!"रामदास स्वामींनी जसे ‘मनाचे श्लोक’ दिले, तसेच हे ‘वनांचे श्लोक’ वाचकांना पर्यावरण जपण्याची साद घालतात,” असे स्पष्ट उद्गार डॉ. शेषराव पाटील (सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक) यांनी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आणि कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन.आर. प्रविण होते. त्यांनी या पुस्तकातील घोषवाक्यांची सादर केलेली शैली, त्यांची परिणामकारकता आणि समाजात पोहोचण्याच...
मी बालमजूर बोलतोय
Poem

मी बालमजूर बोलतोय

मी बालमजूर बोलतोय बालपण आमचं हरवलंय घरकामात, शेतीत, गुरं वळण्यात!हॉटेलात, भीक मागण्यात, चिखल मळण्यात!! आमचे चिमुकले हात राबतात--- पेपर वाटपात, कोळसा खाणीत, बूट पॉलिशसाठी! तुमच्या महागड्या गाड्या पुसण्यासाठी! भंगार कचरा वेचण्यासाठी!!कामाला जुंपलं जातं घाण्याच्या बैलागत!व्यक्तिमत्व आमचं गोठलं ध्रुवीय बर्फागत!!पण-----व्यथा आमच्या जीवाच्याकुणा कळणार कशा?*आगपेटी कारखान्यात जळतो आम्ही!काच बनविताना तडकतो आम्ही !!तयार करता करता फटाके! आयुष्याची झाली स्फोटके!!वीट भट्टीवर बालपण करपलं!भंगार वेचतच आयुष्याचं भंगार झालं!!आम्ही घडवितो शाळेच्या पाट्यापण अक्षर नाही कळत!पुरते पशु बनलोय ढोरा मागे पळत!!कुस्करल्या जातात कोवळ्या कळ्याधुनी भांडी करताना!अपंगत्व लादलं जातं भिक्षेसाठी फिरताना!!ह...
मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!
Article

मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!

मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!सध्या ही गाडी पहिली होती त्या पेक्षा कितीतरी अधिक ट्रेंडिंग मध्ये आहे.नेमकं ट्रेंडिंगमध्ये असण्याचं कारण काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, असं मी म्हणार नाही.त्याच कारण म्हणजे, मराठी मीडियाला ज्याची हगवण सध्या लागली ते.! हगवने प्रकरण हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे हॉटेल भाग्यश्री वाल्याने कष्टाने घेतलेली हीच ती गाडी. शिवाय नाद करती काय अस म्हणत  बनवलेली प्रचंड व्हायरल झालेली ती रील पाहून कष्ट केलं की, पाहिलेलं स्वप्न सत्यात  उतरू शकत. हे दाखवून जणू स्वप्नांचं प्रतीक ठरलेली गाडी.एकाला फुकट मिळाली, परंतु त्याला ती सांभाळता आली नाही. सगळं काही असून देखील, हुंड्यात ही गाडी मागून घेऊन. खर तर स्वतःची तर इज्जत कमी केलीच परंतु त्या गाडीची ही सोशल मीडियावर पहिली कधीच झाली नव्हती इतकी बेइज्जती केली गेलेली.! आपण पाहिलं. हगवणे कुटुंबाच्या बातम्यारुप...
वृक्षमहिमा
Poem

वृक्षमहिमा

वृक्षमहिमावृक्षवल्लीदेती,सुवासिक फुले!पक्षांना आसरा,सुमधुर फळे!!उन्हाळ्यात गर्द छाया शेकोटी थंडीची!पावसाचे पाणी मिळेधुप थांबे जमिनीची!!आजारात वनौषधी,अन्न मिळे साऱ्यासाठी!शेतीसाठी  औतभांडी,दारे खिडक्या घरासाठी!!प्राणवायू निर्मितीचाअसे कारखाना!आजन्म मानवाच्या लाभ त्याचे नाना!!मोल जाणूनी वृक्षांचेबोल ध्यानी धरू!मिळुनिया सारेवनरक्षण करु!!वृक्षतोड थांबवूयानवी झाडे लावूया!पर्यावरण रक्षिण्या सारे सज्ज होऊया!!-प्रा. रमेश वरघटआदर्श पर्यावरण शिक्षककरजगाव...
शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळा
News

शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळा

शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळागौरव प्रकाशन पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक (प्रतिनिधी) | 4 जून 2025महाराष्ट्रातील साहित्य संस्कृतीचा ठसा उमठवणारा एक भव्य आणि प्रतिष्ठित सोहळा नुकताच नाशिक जिल्ह्यात संपन्न झाला. शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल यांच्या वतीने आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा 2025 हे राज्यातील साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.📚 राज्यभरातून १४६ साहित्यकृतींचा गौरवया पुरस्कारासाठी कविता, कथा, कादंबरी आणि ललित लेखन या प्रकारांतून साहित्यिकांकडून १४६ कलाकृती प्राप्त झाल्या. नामवंत परीक्षकांच्या परीक्षणानंतर निवड करण्यात आलेल्या साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटक कैलास दौंड व इत्...
येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड
News

येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड

"येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड"गौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, तर उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ यांनी पत्रकाद्वारे दिली.४ जून २०२५ रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रभरातील निवडक साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार १ मे रोजी जाहीर करण्यात आले होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या डॉ. माहेश्वरी गावित या सध्या अहिल्यानगर येथील पेमर...