Saturday, January 17

Blog

स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभागात युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारांनी प्रचारात मारले मैदान, विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायक.!
News

स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभागात युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारांनी प्रचारात मारले मैदान, विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायक.!

स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभागात युवा स्वाभिमान पार्टी उमेदवारांनी प्रचारात मारले मैदान, विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायकअमरावती | प्रतिनिधीअमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद बेलपुरा प्रभाग क्रमांक 12 मध्ये युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. विकासाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, हाच मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.Oplus_131072या प्रभागातून युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार संजय भगवान माऊलकर, ऍडव्होकेट सौ. प्रीती हर्षल रेवणे (बनारसे), सौ. अर्चना गणेश तालन व निखिल उर्फ छोटू आकोटकर यांनी घराघरांत जाऊन, गल्लोगल्ली संपर्क साधत मतदारांशी थेट संवाद साधला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, आ...
सुरेखा तडाके यांचा तडाखा सीबीडी बेलापुरात भाजपला बसणार ?
Article

सुरेखा तडाके यांचा तडाखा सीबीडी बेलापुरात भाजपला बसणार ?

सुरेखा तडाके यांचा तडाखा सीबीडी बेलापुरात भाजपला बसणार ?नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेतील प्रत्येक जागा भाजप ने प्रतिष्ट्येची केली असून आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सगळ्या जागा जिकूंन दाखवा! हा घरचा आहेर दिला आहेच.त्यात आमदार म्हात्रे याचं होम ग्राउंड असलेल्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधून आमदार म्हात्रे यांच्या मर्जीतील एकही उमेदवार नसल्या मूळे विरोधकांना ही निवडणूक सोपी जाईल का? अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.प्रभाग क्रमांक अठ्ठावीस (अ )मधून खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )रंगणार आहे.तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )गटाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा आनंदा तडाखे यांची बाजू मजबूत असल्याच दिसून येत आहे. नुकतेच त्त्यांच्या प्रचारा साठी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रचार फेरी काढून वातावरण निर्मिती केल्याचं प्रभागात फिरल्यावर लक्षात ...
संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वावर ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
News

संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वावर ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वावर ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : संत परंपरेचा अमोल वारसा जपणाऱ्या श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त “श्री संताजी जगनाडे महाराज : संतत्व व कवित्व” या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आज (८ डिसेंबर २०२५) संताजी भवन, उषा कॉलनी, MIDC रोड येथे अत्यंत उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वसंत शंकरराव जामोदे (माजी उपकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून श्री शंकरराव हिंगासपुरे, श्री रंगराव भागवत, श्री रामेश्वर गोदे आणि श्री अण्णासाहेब नालसे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.प्रा. विजय जयसिंगपुरे यांनी संताजी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल मागोवा घेतलेले हे पुस्तक संताजी सेना बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या वतीने प्रकाशित ...
गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!
Article

गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!

गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!१९९२ ते १९९५ या काळात भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी मध्ये शिक्षण घेत असताना श्री. गवळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले. एकाचवेळी कर्तव्यकठोर मुख्याध्यापक, शाळेतील सर्वांसाठी प्रेमळ पालक, भूमिती आणि विज्ञान यांसारखे अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे अशी विविध रूपे सरांमधे बघायला मिळाली.आम्हां ९५ च्या दहावीच्या बॅचवर सरांची विशेष नजर होती. आमच्यावर सरांनी खूप भरभरून प्रेम केले. शारदा उदावंत, सविता रेपाळे आणि विष्णू औटी यांची बॅच म्हणून आम्ही सरांच्या सतत लक्षात राहिलो. या विद्यालयात मला जवळपास अडीच वर्षे शिक्षक म्हणून काम करता आले. यावेळी सुद्धा अध्यापनासंदर्भात सरांचं सतत मोलाचं मार्गदर्शन मिळत गेले. नंतर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना सर आवर्जून चौकशी करत असत.एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर सरांचं शेड्य...
फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!
News

फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!

फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!‘हम तो फकीर हैं…’ असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनगटावर दिसणाऱ्या महागड्या घड्याळामुळे नवीन वाद उसळला आहे. त्यांच्या जुन्या भाषणांतील ‘फकीरी’ संदर्भातील वक्तव्ये सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असून, त्याच दरम्यान मोदींनी घातलेल्या घड्याळाची किंमत चर्चेचा विषय ठरली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान मोदी जाहीर कार्यक्रमांमध्ये एक खास घड्याळ परिधान करताना दिसत आहेत. हे घड्याळ ‘जयपूर वॉच कंपनी’ या भारतीय ब्रँडचे असून ‘Roman Bag’ या सिरीजमधील आहे. त्याची बाजारभावातील किंमत अंदाजे 55 ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे.या घड्याळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे डायलमध्ये बसवलेले 1947 सालचे एक रुपयाचे नाणे. या नाण्यावर ‘चालणारा वाघ’ कोरलेला असल्याने ते अत्यंत प्रीमियम आणि ऐतिहासिक मूल्य असलेले मानले जाते. या नाण्यामु...
नवरदेव गुपचूप करत होता दुसरं लग्न; पहिली बायको थेट मंडपात पोहोचली, राडा पाहून हवालदिल पाहुणे
News

नवरदेव गुपचूप करत होता दुसरं लग्न; पहिली बायको थेट मंडपात पोहोचली, राडा पाहून हवालदिल पाहुणे

नवरदेव गुपचूप करत होता दुसरं लग्न; पहिली बायको थेट मंडपात पोहोचली, राडा पाहून हवालदिल पाहुणेउत्तर प्रदेशात घडलेली ही घटना सोशल मीडियावर आगपाखड करत आहे. एक व्यक्ती पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या विवाहासाठी मंडपात पोहोचला. सर्व विधी सुरू असतानाच वधू-वरमाला समारंभाची तयारी सुरू होती. पण अचानक लग्नमंडपात धडक दिली ती नवरदेवाच्या पहिल्या पत्नीने आणि पुढे जे घडलं ते पाहून संपूर्ण मंडप हादरून गेला.मिळालेल्या माहितीनुसार, पहिली पत्नी काही नातेवाईकांसह थेट लग्नस्थळी पोहोचली. सुरुवातीला तिने नवऱ्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण नवरदेवाने संवाद टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने एकच गोंधळ घातला. साखरपुड्याचे सामान, वरमालेचे हार, खुर्च्यांचा आवाज क्षणात वातावरण गोंधळाने भरून गेलं.घटनास्थळी उपस्थित पाहुण्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांमधील वाद वाढतच गेला....
पुरुषांच्या वेदनेचा आवाज!
News

पुरुषांच्या वेदनेचा आवाज!

पुरुषांच्या वेदनेचा आवाज!मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओंचा पूर असतो. काही मनोरंजनात्मक, काही प्रेरणादायी तर काही मनाला चटका लावणारे. पण नुकताच व्हायरल झालेला बोरिवली स्टेशनवरील शांतपणे रडणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ मात्र लाखो लोकांच्या भावविश्वाला भिडत आहे. प्लॅटफॉर्मवरील एका बाकावर बसलेला तरुण हळूच डोळ्यांतून पाणी पुसताना दिसतो. त्याच्याभोवतीची गर्दी धावपळीत असली तरी त्या तरुणाच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना पाहून कोणीही थांबतंमनाने तरी.हा व्हिडिओ पाहताच अनेक पुरुषांनी सांगितलं “हो, आम्हालाही भावना आहेत… आम्हालाही रडू येतं.” समाजाने पुरुषांवर लादलेल्या "कणखर राहा", "पुरुष रडत नाहीत" या मानसिकतेला हा छोटा व्हिडिओ मोठ्ठा चापट मारतो.या व्हिडिओला मिळत असलेला प्रतिसाद हे सांगतो की व्यथा पुरुषांची असो वा महिलांची… अश्रूंचा रंग सारखाच असतो.● हे वाचा –आमची लक्ष्मी.!पुरुषांन...
जिद्दीची जादूची पेटी!
Story

जिद्दीची जादूची पेटी!

जिद्दीची जादूची पेटी!शंभर वर्षांपूर्वीची वैद्यकीय दुनिया आजच्या तुलनेत अगदी निराधार होती. विशेषतः अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत तर परिस्थिती अत्यंत भीषण होती. ती बाळं इतकी लहान, अशक्त आणि कुपोषित असायची की त्यांचं जगणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. डॉक्टर आणि नर्सेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत, पण त्यांच्या हातात कोणतंही प्रभावी साधन नव्हतं. त्या काळात जन्म झाल्यानंतर उष्णता टिकवू न शकणाऱ्या बाळांपैकी तीन बाळं तर सरळ गमवावी लागायची. आणि या भयंकर परिस्थितीला, वैद्यकीय क्षेत्राने “हे नैसर्गिक आहे” असं मान्य केलं होतं.सगळेजण तेच मान्य करत असताना एक डॉक्टर मात्र या समजुतीशी पूर्णपणे असहमत होते डॉ. एतिएन टार्नियर. एके दिवशी त्यांनी शेतात कोंबडीला तिच्या अंड्यांना उब देताना पाहिलं, आणि त्याच क्षणी एक साधा पण विलक्षण प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला जर कोंबडी उब देऊन अंड्यातील जीव वा...
बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ
Article

बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ

बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थबिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एन डी ए ला घवघवीत यश मिळाले.. फिर से एक बार बिहार मे एन डी ए सरकार हा नारा अखेर खरा ठरला..सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ने सर्वोत्तम कामगिरी केली.नितीश कुमार यांच्या जेडीयूला दुसरे स्थान मिळाले.बिहारचे निकाल केवळ सत्ता परिवर्तनाची कहाणी दडलेली नाही नाहीत, तर या जनादेशामुळे विरोधी पक्ष आणखी तुटला, तर एनडीए राज्यापासून केंद्र सरकारपर्यंत अधिक मजबूत होऊन उदयास आला. केंद्रात एन डी ए आता अजून मजबूत झाला असून केंद्र सरकारला आता निर्णय घेणे शक्य होणार असून राज्यसभेत देखील स्थिती मजबूत झाली आहे.या निकालाने पुन्हा एकदा एन डी ए ची स्थिती मजबूत झाली असून या निकालांमुळे महाआघाडीची मोठी पिछेहाट झाली आहे. विरोधकांचा पुढचा मार्ग गुंतागुंतीचा झाला आहे. महाआघाडी कशी प्रगती करेल यावर त्यांचा थेट परिणाम होईल. महाआघाडीला एकजूट ठेव...
टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !
Article

टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !

टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा माणसाचा सततचा साथीदार झाला आहे. जेवताना, झोपताना, प्रवासात आणि अगदी टॉयलेटमध्येही लोक मोबाईल घेऊन जातात. काहींसाठी टॉयलेट हे “स्क्रॉलिंग रूम” बनलं आहे. आरामात बसून व्हिडिओ पाहणे, रील्स बघणे किंवा चॅटिंग करणे—हे आता अनेकांचं दैनंदिन काम झालंय.पण ही सवय निरुपद्रवी नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणे ही अत्यंत धोकादायक सवय आहे, ज्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्यानं शरीरावर काय परिणाम होतो?मोबाईलमुळे आपण नकळत टॉयलेट सीटवर 15–25 मिनिटे बसून राहतो. एवढा वेळ बसल्यामुळे शरीरात खालील बदल होतात:1) गुदद्वाराच्या नसांवर तीव्र दबावदीर्घकाळ एका स्थितीत बसल्याने गुदद्वाराभोवतीच्या नसांवर दाब येतो.हा दाब वाढला की सूज, वेदना आणि जळजळ होऊ शकते.2) पाईल्स (मूळव्याध) ह...