Monday, March 9

Article

सेवालाल : एक क्रांतीकारी संत 
Article

सेवालाल : एक क्रांतीकारी संत 

सेवालाल : एक क्रांतीकारी संत देश म्हणजे देशातील माणसं.मग देशात विविध जाती आहेत. जमाती आहेत. येथे अनेक वंश आहेत, येथे अनेक वर्ग आहेत. येथील विविध जाती विविध धर्मात वाटल्या गेलेल्या आहेत. एकाच धर्मात अनेक जाती जमाती आहेत. धर्म एकच पण जातीची भली मोठी उंच उंच उतरंड आहे. पुन्हा त्यात उपजाती.नारा देताना हम सब एक है. पण बोलणारे नेते, तथाकथीत समाजसुधारक जात पाहून, सोयरे धायरे पाहून, गणगोत पाहूनच व्यवहार करतात.काम पडलं की जातपात धर्म संगळ विसरून आपण एक आसल्याचं नाटक करतात. काम संपलं की गरज सरो वैद्य मरो. आसं पूर्वीपासून चालू आहे. कदाचीत पुढेही चालू राहील. आता तर आपण एकाच धर्माचे आहोत.हा आमचा धर्म आहे म्हणणारे आम्ही सर्व स्पष्टपणे जाती वाटून घेतल्या आहेत.जातीत जन्मलेल्या महापुरुषाला जातीच्या वर्तूळातच बंदी बनवत आहोत. हा आमचा.तो तूमचा.असं चालू आहे. अखील मानवजातीच्या कल्यानासाठी देह झिजविलेल्या सा...
विज्ञानवादी-संत सेवालाल महाराज
Article

विज्ञानवादी-संत सेवालाल महाराज

विज्ञानवादी-संत सेवालाल महाराज15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती. संत सेवालाल महाराज यांचे विज्ञानवादी दुष्टिकोन काय होता ते.आपण या लेखातुन पाहुया!संत सेवालाल महाराज जसे अहिंसावादी ,मानवतावादी होते. तसेच ते विज्ञानवादी सुद्धा होते. संत सेवालाल महाराज हे अठराव्या शतकातील अलौकिक व्यक्तिमत्व होते. ते जरी निरीक्षर असले तरी त्यांचे विज्ञानवादी विचार उच्च कोटीचे होते. त्यांचे व्यक्तिमत्व चिंतनशील होते .ते आपल्या बुद्धीच्या भरोशावर तर्क लावत असत. आणि गोरबंजारा समाजाच्या प्रगती करता ते समाजात असे विज्ञानरुपी विचार ते पेरत असत.....* तम सोता तमार जिवणेंम दिवो लगा सको छो! * कोई केनी भजो मत, कोई केनी पूजो मत. * कोई केती कमी छेणीं, सोतार ओळख सोता कर लिजो. * भजनेम पूजनेम वेळ घाले पेक्षा करणीं करेर शिको. * मारे सिकवाडी ध्यान दिजो, * जाणंजो... छांणजो.. पचचं ...माणंजो।।भावार्थ: संत...
अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्ड
Article

अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्ड

अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्डअनाथांचा बाप होणे सोपे काम नाही.सामान्य मुलांना जेथे सांभाळणे कठीण काम तेथे बेवारस सापडलेल्या अनाथ,मूक बधीर ,दिव्यांग,गतिमंद मुलांना सांभाळण्याचे काम शंकरबाबा अविरत करीत आहे.बाबा कोणत्याही पुरस्काराचे भुकेले नसले तरी बाबांच्या वझ्झर मॉडेलची योग्य ती दखल भारत सरकारने घेऊन त्यांना सामाजिक क्षेत्रातला 'पद्मश्री' सन्मान घोषित केला त्यामुळे बाबांच्या चाहत्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे.तसाच तो मलाही झाला आहे म्हणून बाबांचे मनापासून अभिनंदन.वझ्झर येथील शंकरबाबांची व त्यांच्या मुलांची दिनचर्या बघितली तरी नकळत तोंडात बोट जाते.त्या दिनचर्येची आपण फक्त कल्पनाच करु शकतो.अगदी संगणकीय प्रणालीसारखे तेथे काम चालत असते.अर्थात त्याचे सर्वच श्रेय बाबांना जाते.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदावझ्झरच्या आश्रमातील बाबांच्या ह...
नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!
Article

नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!

नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!निर्बंधाकडे दुर्लक्ष करून मांजा विकणे अयोग्य'चढा ओढीत चढवीत होते..बाई मी पतंग उडवीत होते..'आई मी पतंग उडवीत होते. ही लावणी ऐकताना आपण मंत्रमुक्त होतो मात्र हाच मंत्रमुक्तपणा मुक्या पक्षांच्या प्राण्यांच्या तसेच मनुष्याच्या गळ्याचा फास होतो,याचा विचार कोणीच करताना दिसत नाही प्रत्यक्षात पतंग उडविण्याचा आनंद साध्या मांज्याने घ्यावा असे असतानाही सर्व विभागांच्या नाकावर टिच्चून चिनी नायलॉन मांजाची खुलेआम विक्री होत आहे. यातूनच पक्षी तसेच वाहन चालक जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत.नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने दर वर्षी लोक गंभीर जखमी होतात; तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) नायलॉन मांजावर चार वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशांमध्ये पुन्हा एकदा नायलॉन मांजांवरील बंदी कायम केली आहे. मात्र, स...
प्लास्टिकच्या बाटल्यांवर लाईन्स का असतात ?
Article

प्लास्टिकच्या बाटल्यांवर लाईन्स का असतात ?

प्लास्टिकच्या बाटल्यांवर लाईन्स का असतात ?शाळा, महाविद्यालय, कार्यालय अथवा कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी आपल्याला प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीची गरज भासते. कधीकधी घरातून पाण्याची बाटली विसरल्यानंतर आपल्याला बाहेरून पाण्याची बाटली कधी ना कधीतरी घ्यावीच लागते. कोणत्याही कंपनीची पाण्याची मोठी बाटली बघितल्या नंतर आपल्याला त्यावर मध्यभागी काही आडव्या लाईन्स दिसतात.पाण्याच्या बाटल्या सहसा प्लेन का नसतात? त्यावर लाईन्स अथवा कोणते ना कोणते तरी डिझाईन्स दिसून येतेच. पण मग असं का? वास्तविक आपण कोणतीही प्लेन वस्तू हातात पकडली की ती पटकन घसरून पडते. त्यामुळे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीवर पकड मजबूत करण्यासाठी या लाईन्स असतात. आपल्या हाताची पकड या लाईन्समुळे बाटलीवर अगदी घट्ट होते आणि बाटली सरकून पडत नाही. अर्थात लाईन्सच असायला हवे असेही नाही. कोणतेही डिझाईन्स असले तरीही पकड मजूबत होण्यास मदत मिळ...
फासेपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज.!
Article

फासेपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज.!

फासेपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज.!  पारधी हे एका आदिवासी जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत आहे.आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांनादिसतात.समाजाकडू न दुर्लक्षित राहिलेला हा समाज आजही परंपरागत शिकार करून आपली गुजराण करत आहे.त्यांना शिक्षणाचा गंध नाही..शिक्षणा अभावी योग्य अयोग्य,चांगल वाईट त्यांना कळत नाही.सरकारद्वारे ज्या योजना आखण्यात  येतात त्या त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही..त्यामुळे या समाजाला विकास योजनांचा फायदा होत नाही.या जमातीच्या विकासाच्या योजनांचा फायदा या संवर्गातील इतर समूहांना होत असून हा समाज अजूनही विकासापासून व समाजाच्या मुख्य प्रवाहा पासून फार दुर आहे..शिक्षणा अभावी त्यांचे राहणीमान गलिच्छ असल्यामुळे त्यांना रोजगार व नोकरी मिळत ...
नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! 
Article

नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! 

नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! उद्या १ जानेवारी २०२४, नव्या वर्षाची सुरुवात .... *“रोज नवा सूर्य उगवतो, रोज नवे वर्ष आहे. आठवणीच्या हिंदोळ्यावर, रोज नवा हर्ष आहे. रोज नवा चंद्र उगवतो रोज नवी रात आहे. आभाळातल्या चांदण्यांवर, रोज नवी बात आहे.”* पुस्तकाचे पाने उलटवावी तशी आयुष्याची पाने उलटत जातात, प्रत्येक दिवस रोज नव्या विचारांची मैफिल घेऊन येत असतो. आला दिवस गेला या प्रमाणे जीवनमान मागे पडत चालले आहे. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत चालला आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. जसजसा काळ बदलला तस तसे जीवनमान बदलत चालले आहे. राहणीमान, खानपान, दळणवळण, संपर्क, गाठीभेटी, सण यात अमुलाग्र बदल होत चालला आहे. या धकाधकीच्या जीवनात एकमेकाकडे बघायला कुणाला वेळ राहिला नाही. घड्याळाच्या काट्याप्रमाणे मानव पळतो आहे. “फक्त कॅलेंडरचे पान बदलत आहे, मात्र दैनंदिन अडीअडचणी तशाच आहेत.”आपण स्वतःमध्ये झाकून ...
Article

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य?

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य? नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळजवळ प्रत्येकच घरातले दिवे मध्यरात्रीपर्यंत सुरू असते. त्यामुळे देश रात्रीसुध्दा जागा असतो असं म्हणायला हरकत नाही. सरत्या वर्षाला निरोप देत असताना कटू-गोड आठवणींची सोबत असते. हे वर्ष खूप काही देऊन आणि शिकवून जाते. त्यामुळे हे सरतं वर्ष अनेक प्रकारे प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक ठरते. याच आश्चर्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केल्या जाते. हा सोहळा जेवढा नेत्रदीपक असतो, तेवढाच मनाला सुखावणारा आणि नवी उमेद देणारा ठरतो. पण...       ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती जडभरीत वस्त्रांनी आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांनी नटून-थटून चारचौघात गेल्यावर त्याला कुणीही नवं तर म्हणणार नाही ना! एवढच का जोपर्यंत त्याच्या शरीरावर जडभरीत वस्त्र व प्रसाधनं असते, तोपर्यंत तो थोडा वेगळा वाटतो. ते सर्व उतरल्यावर 'जुनं ते सोनंच...
कौटुंबिक न्यायालयातील दिलेत दहा सल्ले !
Article

कौटुंबिक न्यायालयातील दिलेत दहा सल्ले !

कौटुंबिक न्यायालयातील दिलेले दहा सल्ले ! १) तुमच्या बरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन देऊ नका, उलट, त्यांना नवे घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे. वेगळे घर शोधणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुमची नाही. मुलाचे कुटुंब व तुमच्या मध्ये जितके अंतर असेल तितके तुमचे नाते चांगले राहील.२) तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे. हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा. ती तुमची मुलगी किंवा मैत्रीणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका. तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो. पण सुनेचे तसे नसते. मुलावर रागवता म्हणून सुनेवर रागावला तर ती कायम लक्षात ठेवते. खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागावू शकते किंवा चुका सुधारू शकते.३) तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणे ही तुमची समस्या नाही. ती तुमच्या मुलाची समस्या आहे...
बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !
Article

बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !

बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !खुशियों का कल ढूंढना होगा, बेरोजगारी का हल ढूंढना होगा,संसदेत २ तरुणांनी घुसखोरी केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. घडलेला प्रकार खूप विचित्र, दहशत पसरविणारा असाच होता. घटना कोणतीही असो, दोनही बाजूने अर्थात घटनेचे समर्थन करणारे आणि घटनेच्या विरोधात बोलणारे, प्रतिक्रिया देणारे असतात. संसदेतील घुसखोरी प्रकरणातील आरोपी  तरुण-तरुणी यांचे बाबतीत बोलतांना काँग्रेस नेते माजी खासदार मा. राहुलजी गांधी यांनी ‘देशात बेरोजगारी हा मोठा मुद्दा असून बेरोजगारीतून या तरुण-तरुणींनी असे कृत्य केले’, असे म्हटले. मात्र हा राजकीय भाग झाला. सरकार विरुध्द कोणत्याही घटना व प्रकाराचे, आंदोलनाचे सरासरी समर्थन करणे, हीच विरोधी पक्षाची भूमिका असते, असो..भारतातील बेरोजगारीचा दर जानेवारी २०२३ मध्ये ७.१४ टक्के होता, तो पेâब्रुवारी २०२३ मध्ये ७.४५ टक्के तर जुलै २०२३ मध्ये  ...