Monday, October 27

Tag: Article

Neet : आधी ‘नीट’ला नीट समजून घ्या…
Article

Neet : आधी ‘नीट’ला नीट समजून घ्या…

आधी 'नीट'ला नीट समजून घ्या... मगच 'नीट'चा नीटपणे विचार करा !'नीट'ची स्वप्ने रंगवण्यापूर्वी एकत्र बसून'नीट'चे मृगजळ नीट समजून घ्या! नीट मध्ये  जेमतेम मार्क मिळालेल्या विद्यार्थी व पालकांपासून पाचशे मार्का पर्यंत पोहोचलेल्या अनेकांची घोर निराशा झालेली सापडते. तर 600 पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थी व पालकांची सरकारी एमबीबीएस कॉलेज मिळणार की नाही याची अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. याच वेळी पाच जून पासून सर्वच वृत्तपत्रात विविध क्लासेसच्या जाहिराती ठळकपणे येत आहेत. टीव्हीवर नीट रिपीट करण्यासाठी वेगळ्या बॅचेसचे आवाहन सतत दाखवले जात आहे. या गदारोळात मूळ विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. ते कोणते यावर सविस्तर माहिती जाणकार पालकांना मिळावी एवढाच या लेखाचा हेतू. यंदा दहावीचे निकाल लागले आहेत. अनेक पालकांनी नीट साठीचे क्लासेस सुरू केलेले आहेत. बारावीचे व नीट चे निकालानंतर पुन्हा नीट देण्य...
टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे..!
Article

टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे..!

टिटवीचे ओरडणे अभद्र नव्हे ! टिटवीबद्दलची पोस्ट टाकल्यावर त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया एक अंधश्रद्धा आहे हे पण अनेकांना पटले पण पर्यावरणामध्ये प्रत्येक प्राणी कीटक याचे जैव-वैविधतेच्या दृष्टीने स्थान महत्त्वाचे आहे.त्यामुळेच इथला नियम आहे जगा आणि जगू द्या.टिटव्या फक्त रात्रीच ओरडत नाहीत. त्या दिवसाही ओरडतात! फरक फक्त एवढाच की, दिवसभर सुरू असलेल्या कोलाहलामुळे टिटव्यांचे ओरडणे आपल्या कानी पडत नाही. तरीही टिटव्या प्रामुख्याने रात्रीच्याच कालवा करतात आणि यामागे मोठे कारण आहे. अगदी मध्यरात्रीही टिटव्या टीव... टीव... टीटीव... टीव...! असा टाहो फोडतात. टिटव्यांचे ओरडणे मात्र कोणत्याच अंगाने अशुभ नसते. ती केवळ एक अंधश्रद्धा आहे.खेड्यात जुने घर अगदी शेताला लागून होते. आमचा वाडा संपला की खारी सुरू व्हायची.शिवाय अनेकदा रात्री शेतावर राहिलो असल्याने मी टिटव्यांचे ओरडणे अगदी जवळून अनुभवले आहे. हा पक्षी न...
पिंडाला शिवलाय कावळा…
Article

पिंडाला शिवलाय कावळा…

पिंडाला शिवलाय कावळा.."माझी काळी आई मला द्यायची नाही मला इकायची नाय, मला इकायची नाय" असं जीवाचा आक्रोश करत सखाराम ओरडून ओरडून सांगत होता, हाता पाया पडत होता पण निगरगट अधिकारी मात्र त्याचे ऐकायला तयार नाही, चारी बाजूने शेतात पोलीस तैनात करण्यात आले होते, जसं मयताच्या चारी बाजूने नातेवाईक, मित्र परिवार असतात अगदी तसं, इतर वेळेस जमीन इकायची किंवा खरेदी करायची असल्यास तालुक्याच्या गावी तहसील ऑफिसला जावं लागत होते, पण सखाराम जमीन द्यायला तयार नव्हता बाकी शेतकऱ्यांनी काहींनी मनाने तर काहींनी त्यांच्या मनाविरुद्ध जमिनी सरकारला खरेदी करून दिल्या होत्या, त्यामुळे आज तहसील ऑफिस सखारामच्या शेतात शेती खरेदी करायला आले होते. सखारामची सही घ्यायला आले होते, महामार्गाचे कामही सुरू झाले होते तरीही सखाराम त्याची काळी आई द्यायला अजिबात तयार नव्हता, अख्ख आयुष्य सखारामने जमीन कसली होती त्याचा जीव त्या काळ्या...
नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार
Article

नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार

नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार मानवाकडे सर्वात मोठा अवगुणाचा घटक म्हणजे इर्षा होय. हा मानवतेला लागलेला कलंक आहे. ईर्षेपोटी माणसाने माणसाचे फार मोठे नुकसान केले आहे. एकदा का माणूस ईर्षेपोटी लागला की तो सर्वनाशच करतो. त्याला कुठलेही भान राहत नाही. अशा इतिहासात अनेक घटना ईर्षेपोटी घडल्या आहेत. मानवानेच मानवाचे नुकसान केले आहे. इर्षा म्हणजे आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची ओढ होय. इर्षा म्हणजे कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख होय. ह्याचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. ही इर्षा प्रत्येक ठिकाणी असते. ती कुटुंबात, समाजात, जाती-पातित, धर्मा-धर्मात व देशात-देशात सुद्धा असते आणि ह्या इर्षे पोटी मानवजातीचे फार मोठे नुकसान झाल्याचे इतिहासावरून आपल्याला बघायला मिळते. त्यातील एक मोठे उदाहरण म्हणजे विश्वख्यातीचे नालंदा विश्व विद्यापीठ आगीत भस्मसात झाले हे होय....
Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील
Article

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील                रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे मानवी आयुष्यातील सेवाधर्माला एक उदात्त,अत्युच्च अस्थान प्राप्त करून एक पवित्र रहस्यमयी ब्रिदवाक्य आहे.त्याला अनुसरून आजही अनेक उच्चशिक्षित सेवाव्रती जीवनातील मानवतावादी तत्वज्ञानाचा अंगीकार करून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.            रूग्णांना व्याधीमुक्त आणि त्यांच्यासोबत परिवारातील सदस्यांनाही नव्या जीवनाचा उपहार प्राप्त करून देणे हे समाजातील काही डॉक्टरांचे प्रभावी मानवसेवी कार्य आजही सुरू आहे.याच तत्वप्रणालीने विधायक आणि विनम्र सेवाभावी वृत्तीची कसं धरून आपण अत्यंत जटील अशा मानसिक आजार निवारणाच्या निदान आणि उपचार क्षेत्रात एक सामाजिक आणि आध्यात्मिक सेवक म्हणून सक्रिय आहात. आयुष्यात प्राप्त या मौलिक उपलब्धींबध्दल आपणास अभिमानंदनासह सन्मानित करण्यात येत आहे. हे ...
भेट : एका देव माणसाची
Article

भेट : एका देव माणसाची

भेट : एका देव माणसाचीगोष्ट एका प्रवासातली.4-5 दिवसांपूर्वीची.वर्ध्याहून पुढे10 मैलांवर गाडी अचानक बंद पडली. भर दुपारी,रखरखत्या ऊन्हात.दुरुस्तीच्या प्रयासात 1तास गेला.नाही जमले.मग नागपूरहून दुसरी गाडी बोलावली.यात 3 तास गेले.कसे? .... बाजूला एक शेत होतं.गेटवर वकिलाची पाटी.आत चौकीदार असावा.पाणी मागावं म्हणून आत गेलो.बनियन-पैजामा घातलेला एक गृहस्थ भेटला.त्याला विनवणी केली.बोलताना लक्षात आलं,तो मालकच होता.साधा-सरळ.मीही शेतकरीच.त्यामुळे बोलका झाला तो.त्यानं आपल्या शानदार कुटीत नेलं.झुल्यावर बसवलं.दरम्यान माझी मिसेस वर्षा व मुलगाही आला.थंडगार पाणी मिळालं.जीव तृप्त झाले!हे कुटुंबच इथं शेती- मातीत राहणारं..राबणारं.त्यानं आपली जीवनयात्रा सांगितली.दरम्यान बाईनं चहा आणला.तीही सुस्वभावी.म्हणाली,घरच्याच गायीच्या दुधाचा.तो बोलत राहिला.मन मोकळं करत राहिला.मग शेतातीलच पपई खायला दिली.वाटलं-आपण कोण, कुठल...
ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर ---------------------------------------- भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपल्या नेत्रदिपक कार्यकर्तुत्वामुळे ज्या विद्वानाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेले व संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचे स्थान अग्रस्थानी आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रखर वाणी व धारदार लेखणीतून ज्यांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळावा, प्रत्येकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावे, यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्ची घातले त्या ज्ञान सूर्याचा आज जन्मदिवस.भारतीय संविधानाची निर्मिती करून या देशातील लोकांच्या जीवनात असलेल्या अंधाराला प्रकाशाकडे नेण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. ज्या महान व्यक्तीने आयुष्यभर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष...
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं. परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं देवा घ...
स्त्री शिक्षणाचे प्रणेते – महात्मा फुले
Article

स्त्री शिक्षणाचे प्रणेते – महात्मा फुले

  स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा फुले _________________________ अंधश्रद्धेला कट्टर विरोध करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ,संस्कारपीठ होते. त्यांनी भारतीय समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा समूह नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते नेहमी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून आपले कार्य करत होतेमहाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात महात्मा फुलेंची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. स्त्री शिक्षणाचे मूर्तमेढ रोवणारा आद्य क्रांतिकारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा 1848 साली पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात काढली. ते उत्कृष्ट मराठी लेखक, विचारवंत व समाज सुधारक ह...
बुड्याची मज्या
Article

बुड्याची मज्या

बुड्याची मज्या बोला आबा...... हप्ताभर दिसले नाही बॉ ...... कुठं गायब झाले होते बावा....का लपले होते बुडीच्या धाकानं.....! बुडीचा धाक......!अजुनई थरर भेते मतलं बुडी.....तुमच्या सारखं हाय काय..... बिनकामाचा लाळ....! मंग गेले कुठं होते थे त सांगा......! म्हंजे तुले काई माईतच नाई काय....? काय लेका बबन्या.....कोन्या घोरात अस्त तू.....!साऱ्या जमान्याले माइत हाय.....पुरा हप्ता गाजोला म्हतल बाबु...! बाप्पा आबा ! अस कुठं गेले होते बावा...? काय लेका ..... टीवी बिवी पायत अस्त का नाई....! आबा आता सांगता का जाऊ मी....! म्हंजे आता तुले पुरी हिस्टरी सांगाच लागते........ अरे बाबु कुकु लावन होत आमच्या नाताच.....! बापा ! आता कोणता नातू रायला हो लग्नाचा तुमचा....? आमच्या अंतू च कुकू लावन होत.....! अंतू म्हंजे तुमच्या पोराचं पोरग का पोरीच पोरग....! अरे बावा आमच्या मुकेस अंन निता च मोठं पोरग...! आ ssss...काय ग...