Saturday, May 2

Blog

भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेश
Article

भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेश

भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेशभारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र हा शक्तिची देवता दुर्गा आणि तिच्या विविध रूपांची आराधना करण्याचा एक प्रमुख सण आहे, जो 'नौ रात्रींचा काळ' म्हणून ओळखला जातो. हा सण देशभरात विविध रूपांत साजरा केला जातो, भारतीयांमध्ये एकता राखणारा हा उत्सव आहे की ज्यात उपवास, प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा आणि दांडिया यांचा समावेश असतो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि यात अध्यात्म, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संगम होतो. या सणाला केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक महत्त्व देखील आहे.नवरात्रीच्या काळात, लोक शक्ती, धैर्य आणि बुद्धीचे प्रतीक असलेल्या देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा करतात. हा सण भक्ती आणि अध्यात्माचा काळ आहे, जो लोकांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करतो.नवरात्र हा केव...
आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह
Article

आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह

आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रहनाशिकचे अष्टपैलू साहित्यिक राजेंद्र उगले यांच्या आई कधीच नसते मरत या काव्यसंग्रहाचे नुकतेच नाशिक येथील शं मु औरंगाबादकर सभागृहात प्रकाशन झाले. जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक, कवी प्रकाश होळकर , प्राचार्य दिलीप धोंडगे, अष्टगंध प्रकाशनचे संजय शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यानंतर आई कधीच नसते मरत ही साहित्य कलाकृती वाचनात आली. या कलाकृतीचे सहज निरीक्षण केले असता असे लक्षात आले की, आई या व्यक्तिमत्वाला कवी राजेंद्र उगले यांनी मुखपृष्ठावर स्थान देवून जगातील समस्त आईंचा सन्मान केला आहे, आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे असे मला वाटते.आई कधीच नसते मरत या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कवीने आपल्या आईचे छायाचित्र घेतले असून आईच्या भाळावर ठसठसीत कुंकु आहे, डोक्यावर पदर घेतलेला आहे, शे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन
News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन

मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, भात, भाजीपाला आणि फळबागांसह अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले श्रम वाया गेले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल. राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व हालचाली सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसध्या राज्यभरातून १०० टक्के ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचे नुकसान झालेले नाही, तर शेतकऱ...
गोष्ट मोक्षाची
Poem

गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाचीनको मले खीर पूरीनको देऊ भजा वळागोष्ट मोक्षाचिच सांगेदारी एकाक्ष कावळा !!दारी एकाक्ष कावळाकसा काव काव बोलेमानवाचे कटू सत्यपट अंतरीचे खोले !!पट अंतरीचे खोलेएकाक्ष बहुजनांततुमचाच बाप कैसायेतो पित्तरपाठात !!येतो पित्तरपाठातआत्मा हा स्वर्गातूनीआत्म्याचा प्रवास सांगापाहिला काय रे कुणी ?पाहिला काय रे कुणी ?रस्ता स्वर्ग नरकाचासारा कल्पना विलासधंदा धनाचा पोटाचा !!धंदा धनाचा पोटाचाभट शास्त्री पंडिताचाकधी कळेल रे तुलाखेळ डोळस श्रद्धेचा !!खेळं डोळस श्रद्धेचाखेळ होऊन माणूसमायबापाच्या मुखातघाल जित्तेपणी घासं !!घाल जित्तेपणी घासंनको वृद्धाश्रम गळानको करू रे साजराअंधश्रद्धेचा सोहळा !!अंधश्रद्धेचा सोहळाभीती धर्माची ग्रहाचीआत्म मोक्षासाठी फक्तभीती असावी कर्माची !!भीती असावी कर्माचीकर्म सोडीना कुणालासांगे मोक्षाचिच गोठदारी एकाक्ष कावळा !!-वासुदेव महादेवर...
दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार
News

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात नेला आहे. यामध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.दिवाळीनंतर लगेच नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, त्यामुळे राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा कालावधी मोठ्या प्रमाणात लांबणार असून, विकासकामांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमहापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ ज...
आकांत
Poem

आकांत

आकांतकोण ति-हाईतजणू ऋणाईतबैसला दारात…कुणास सांगावेउपेक्षित गावेदुख-या स्वरात…क्षीण छताखालीअश्रुंच्या पखालीधडकी ऊरात…कष्टतो सर्वदाभोगतो आपदाभोळा अंधारात…ऊन रखरखदावते ओळखजीव अंकुरात…कल्लोळ गणांचापूर भावनांचाढुसे दिनरात…प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'५२-ब, साईनगर, गणेश अपार्टमेन्टजवळ,दिघोरी नाका, नागपूर- 440034(मो. 9421803498)हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!आकांत !…https://youtu.be/PRon0zORAkY?si=vYcXXOjhzldNhUDK...
नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा
News

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारामुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच आकाशही रंगतदार होणार आहे. २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मुंबईत हलक्या सरींची शक्यता असली तरी त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण राहणार आहे.हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि विदर्भ-मराठवाड्यासह अनेक भागात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार सरींची शक्यता आहे.महामुंबई परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या सरींची नोंद झाली.ढगाळ वातावरण आणि उकाडानवरात्र व दुर्गापूजा दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उकाड...
जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा
News

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला केळापूर न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षावणी तालुक्यातील घटनेवर केळापूर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णयगौरव प्रकाशन वणी (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेवर केळापूर येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. स्वतःच्या जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या 26 वर्षीय नराधम पुत्राला गुरुवार, दि. 18 सप्टेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा किती प्रभावी आहे याचा ठोस संदेश समाजात गेला आहे.घटनेचा आढावाजुलै 2021 मध्ये वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. 19 जुलै रोजी पीडिता वणी येथे मुलीकडे गेली होती. याच कारणावरून तिच्या मुलाने दोन-तीन दिवस सतत मारहाण केली. अखेर 23 जुलैच्या रात्री दारूच्या नशेत आरोपीने आईवर लोखंडी पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर ...
जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका
Article

जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका

जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटकानेपाळमध्ये अलीकडे झालेल्या आंदोलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे आंदोलनातून उसळलेल्या हिंसाचार जाळपोळ आणि तोडफोडीमुळे अब्जवादी रूप रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच आंदोलनामुळे जवळपास दहा हजार लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. याशिवाय दरबार स्क्वेअर, पोखरा,भैरहवा आणि चितवन सारखी प्रमुख पर्यटन स्थळेही ओस पडली आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी येणाऱ्यांची संख्या ही झपाट्याने कमी झाली आहे.नेपाळमध्ये सध्याचा काळ हा सहसा पर्यटन हंगाम असतो, जिथे मोठ्या संख्येने लोक भेट देण्यासाठी येतात. या काळात मोठ्या संख्येने स्थलांतरित लोक त्यांच्या देशात परततात आणि स्थानिक व्यवसाय मजबूत करतात. यामुळे नेपाळची अर्थव्यवस्था मजबूत होते. तथापि, यावेळी असे काहीही घडताना दिसत नाही. यामागील सर्वात मोठे कारण जनरल-जी चळवळ...
‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’
News

‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’

गौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी): पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उद्योजक संतोष पवार यांनी कै. प्रवीण पवार व कै. सुजित पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाजहिताचा उपक्रम राबवत शेतकरी व विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी समाजहिताच्या या उपक्रमाचे कौतुक करताना भावना व्यक्त केल्या. “मी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलो आहे. हजारो रुपये खर्च करून वक्ते बोलावण्यापेक्षा गावातील गरजू शेतकरी व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. संतोष पवार यांनी दाखवलेला हा मार्ग समाजासाठी दीपस्तंभ ठरेल,” असे दाते यांनी सांगितले.या कार्यक्रमाला तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंद...