Saturday, May 2

Blog

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह
Article

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रहअरुण विघ्ने सर  संवेदनशील,आंबेडकर आणि गौतम बुध्द यांच्या विचारचा जबरदस्त पगडा असणारा व त्यांच्या  विचाराचा सुगंध,परिमळ सर्वदूर आपल्या गझलेतून,कवितेतून फैलवणारा निर्मळ मनाचा साहित्यिक. 'नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' अशी कळकळीची आस असणारा गझलकार, समीक्षक,स्फुट लेखक,व्यक्तीविशेष असा चौफेर लेखन करुन आपल्या वेगळ्या लेखन शैलीचा ठसा उमटविणारा साहित्यिक मित्र.निळ्या पाखरांनी नभाला गवसणी घालत नवे गीत गावे. नव्याचा स्विकार करत असतांना प्रसंगी उपाशी राहून समजदार होत स्वकमाई करुन आपल्या कमाईचा हिस्सा आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी खर्च करावा.स्वाभिमानाने भीमाच्या विचार रथाचे सारथ्य करावे ,आपल्या लेखनीच्या द्वारे जनाचा उद्धार करावा.कारण भीमाचे उपकार आपण कदापी विसरू नये.स्वतः लोकसेवक होऊन बुध्द वचनास जागवावे.हा विचार. रुजवता...
मुलींच्या आरोग्याचा जागर – इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात रूबेला लसीकरण शिबिर
News

मुलींच्या आरोग्याचा जागर – इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात रूबेला लसीकरण शिबिर

गौरव प्रकाशन अमरावती : विकसित भारत 2047 या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी विद्यार्थिनींसाठी मोफत रूबेला लसीकरण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथक आणि भावना कॅन्सर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या उपक्रमात महाविद्यालयातील 43 विद्यार्थिनींनी लसीकरण करून घेतले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या स्त्रीरोग व कॅन्सर तज्ञ डॉ. भावना सोनटक्के मॅडम यांनी विद्यार्थिनींना रूबेला लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच किशोरवयीन मुलींसाठी आहार, योग व व्यायाम यांचा निरोगी आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. ...
मी आंबेडकरी, RSS च्या विजयादशमीला जाणार नाही–कमलताई गवईंचे स्पष्ट स्पष्टीकरण
News

मी आंबेडकरी, RSS च्या विजयादशमीला जाणार नाही–कमलताई गवईंचे स्पष्ट स्पष्टीकरण

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यास आपण मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची बातमी ही धांदात खोटी असून आपण निमंत्रण स्वीकारलेलेच नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी स्पष्ट केले आहे. कमलताई गवई यांनी समाजमाध्यमावर स्वहस्ताक्षरी पत्र प्रसारित करत आपली भूमिका स्पष्ट केली. "मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक आहे. मला विश्वासात न घेता वा लेखी संमती न घेता अशा बातम्या प्रसारित करणे हे RSS चे षड्यंत्र आहे," असे त्यांनी पत्रात नमूद केले.पत्रातील ठळक मुद्देआरएसएसच्या अमरावतीतील विजयादशमी सोहळ्यास मी जाणार नाही.ही बातमी पूर्णतः खोटी असून अपप्रचार आहे.दादासाहेब गवई चॅरिटी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझे घराणे आंबेडकरी विचाराशी निष्ठावान आहे.आमच्यासाठी विजयादशमीपेक्षा धम्मचक्र प्रवर्तन दिन अधिक...
राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा
News

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारामुंबई, : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषत: मराठवाड्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 28 व 29 सप्टेंबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यास आज रेड अलर्ट देण्यात आला असून, पुणे शहरात सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात दहा हजार क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल...
भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपाय
Article

भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपाय

भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपायकर्करोग हा संपूर्ण जगातील सर्वात प्राणघातक आजार आहे आणि त्यामुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि काही कर्करोग टाळता येतात. भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ती वेगाने वाढत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामने असा अंदाज वर्तवला आहे की देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२२ मध्ये १४.६ लाखांवरून २०२५ मध्ये १५.७ लाखांपर्यंत वाढेल.आयसीएमआरचा अंदाज आहे की भारतातील अंदाजे नऊ जणांपैकी एका व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कर्करोगाचे निदान होण्याची अपेक्षा आहे.देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये भारतात कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे संख्या १५.३३ लाखांपेक्षा जास्त आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ ह...
आमचं यवतमाळ
Poem

आमचं यवतमाळ

आमचं यवतमाळआमचं यवतमाळसंजय दत्तने जरी घेतलं    उपहासाने नांवआम्हास मात्र प्रिय आहे       आमचं यवतमाळ गांवभाऊसाहेब पाटणकर,बापुजी अणे, जवाहरलाल दर्डाबावाजी दाते सारखावक्ता नाही खर्डाश्रद्धे विषयी बोलणे नाहीअंधश्रद्धेच्या विरोधी बाणाअभ्यासपूर्ण लिखाण ज्यांचेसुजाण डॉक्टर अशोक राणाढुमणापूरचा मारुती,जिनाचा गणपती,लोहाऱ्याचा महादेवकमी होते काय?                          तुम्हीबी लावलेच नां राजेहो,भुताच्या मंदीराले पायशहरामध्ये वाढत चाललायुवक-युवतींचा पसाराएकट्या "श्याम" च्या मागे पडल्या       ...
मी पाहिलेली दुर्गामाऊली…
Story

मी पाहिलेली दुर्गामाऊली…

मी पाहिलेली दुर्गामाऊली...शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड येथे हृदय संमेलनाच्या निमित्ताने जाणं झालं. तिथे जे काही अनुभव आले हे अगदी थोडक्यात सांगायचं तसं कठीणच. पण नवरात्राच्या निमित्ताने मी पाहिलेली दुर्गा मला नमूद करावीशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच. आघाद स्मरणशक्ती, अचंबित करणारी कृतिशीलता आणि शब्दातही मांडता येणार नाही अशी जिद्द असणारी ती अगदी तरतरीत आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक पटपट चालत येऊन स्टेजवर खुर्चीत बसली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे फिरल्या.कारण तिच्याकडे पाहिलं की देवानं तिला एका विशिष्ट कार्यासाठी आणि विशिष्ट पद्धतीने बनवले आहे हे नक्कीच लक्षात आलं. जिथे हट्टेकट्टे दोन हात, दोन पाय, डोळे इत्यादी असं समृद्ध शरीर दिलेलं असताना देखील आम्ही कधी त्या विधात्याचे आभार मानत नाही की त्यांची काळजी घेत नाही. कारण त्याचं मूल्य आम्हाला जाणवतच नाही. आमच्यासारख्या सर्वसामा...
१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा
News

१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा

RBI Rule for Digital Payment : मुंबई : डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ने डिजिटल पेमेंट नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, जे पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गुरुवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट प्रमाणीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला.डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२६ पासून द्वि-घटक प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) अनिवार्य करणार आहे.याअंतर्गत ग्राहकांना फक्त SMS OTP वर अवलंबून राहावे लागणार नाही. व्यवहार ओळखण्यासाठी आता पासवर्ड, फिंगरप्रिंट, फेस आयडी, बायोमेट्रिक्स अशा अनेक अतिरिक्त पद्धतींचा वापर करता येणार आ...
वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय
News

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोयवर्धा : नैसर्गिक आपत्तीपुढे माणूस किती असहाय्य ठरतो याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळालं. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि धावत्या दुचाकीवरच वीज कोसळली. या भीषण घटनेत काका आणि पुतण्या जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी झाला.भिवापूर येथील अनिल ठाकरे हे आपल्या १७ वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून सोनेगावमार्गे चारमंडळकडे जात होते. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि आकाशात विजांचा कडकडाट वाढला. धोतरा चौरस्त्यावर पोहोचताच त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. या प्रचंड आघाताने अनिल ठाकरे आणि त्यांचा पुतण्या सौरभ यांचा जागीच मृत्यू झ...
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी
News

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टीमुंबई : मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज, 27 सप्टेंबर रोजी लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या तीनही जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तातडीचा निर्णय घेत सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, खासगी व अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्ग आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांनाही सुट्टी दिली आहे.दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी कालच ऑरेंज अलर...