Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
सुतारपक्षास (Woodpecker) जंगलचा डॉक्टर का म्हणतात?
Article

सुतारपक्षास (Woodpecker) जंगलचा डॉक्टर का म्हणतात?

सुतारपक्षी ज्याला इंग्रजीत "Woodpecker" असे म्हणतात, हा पक्षी आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे ओळखला जातो. त्याची चोच मजबूत आणि धारदार असते, जी तो झाडांमध्ये छिद्र करण्यासाठी वापरतो. सुतारपक्षाला "जंगलाचा डॉक्टर" असे का म्हटले जाते, हे कारण सुतारपक्षाच्या शारीरिक रचनामध्ये काही विशेष वैशिष्ट्ये असतात, जी त्याच्या जीवनशैलीला अनुकूल ठरवतात. सुतारपक्षाची चोच धारदार आणि मजबूत असते. यामुळे तो झाडांच्या तंतूंमध्ये प्रवेश करू शकतो आणि कीटकांची शिकार करतो. सुतारपक्षाच्या शरीराचे रचनात्मक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भक्कम टाच, जे झाडांवर चढताना आणि खड्डे करीत असताना त्याला स्थिरता देतात. त्याच्या डोक्याच्या हाडांची संरचना विशेषतः शॉक-एब्जॉरबेंट असते, जे झाडांवर तोंड घालताना होणाऱ्या जोरदार धक्क्यांपासून त्याला संरक्षण देतात.सुतारपक्षाला "जंगलाचा डॉक्टर" असे संबोधले जाते, यामागील कारण तो जंगलातील झाडांच्य...
मिरूग…
Story

मिरूग…

मिरूगमीरगाचं  पाणी पडलं होतं.रातभर धोधो पाऊस बरसत होता. नदया नाल्या ओंसडून वाहत होत्या. घरावरचे कवलं, पाखे, पार संततधार पावसानं धुवुन टाकलं होतं. काहीची त घरं अभिषेक केल्या सारखी टपकत होती. घरातली सर्व भांडीकुंडी, भदाळं याच कामी लावली होती. भांडयात पाणी पडल्यावर त्याचा टणनटणन आवाज रातभर कानात घुमत होता. काहीनी तर आधीच छावण्या, भारके भीताडाले लावले होते. दाठठयात व घरात पाणी धसु नये म्हणुन झाडांच्या बेपाटया तोडुन त्यावर पराटया व बजारातुन आणलेला मीटरदोनमीटर मेनकापड आथरला होता. इंधनकाडी, व कडबाकुटाराचीही झाकझुक केली होती. ढोरं वासरं मंदीराच्या भीताडापाशी आंगचोरुन ऊभी होती. मोकाट कुत्र्याचे ही हाल होत होते. तेही कोणाच्या गरम ओटयावर ग्रामपंचायतीच्या माग नाही तर मंदिरांच्या ओटयावर मुरकडी घालुन बसली होती. चार दोन म्हातारी-कोतारी अंगावर पोतयाच्या घोंगड्या घेउन पारावरून पावसाची गमंत पाहत होती. ...
महाराष्ट्रातील सौंदाळा गावचा निर्णय: शिवीगाळ केल्यास रु.५०० चा दंड
Article

महाराष्ट्रातील सौंदाळा गावचा निर्णय: शिवीगाळ केल्यास रु.५०० चा दंड

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने एक वेगळा निर्णय घेतला आहे, जो आजूबाजूच्या गावांसाठी एक आदर्श ठरू शकतो. या निर्णयात शिवीगाळ करणाऱ्यांना रु. ५०० चा दंड आकारला जातो. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावाने एक अनोखा निर्णय घेतला आहे कि, गावात आई बहिणीवर शिवीगाळ केल्यास रु. ५०० चा दंड आकारला जातो. हा निर्णय गावातील वाद व टोकाचे वर्तन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गाव नेहमीच समाजहिताचे निर्णय घेत असते.अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव हे शांततेचे प्रतीक आहे, आणि येथे जास्तीत जास्त सौहार्द राखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या गावाने आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला. शिवीगाळ केल्यामुळे होणारे मानसिक आणि सामाजिक परिणाम होतात जसे की, शिव...
अमरावतीची करीना थापा : शौर्याचा जाज्वल्य प्रकाश 2024
Article

अमरावतीची करीना थापा : शौर्याचा जाज्वल्य प्रकाश 2024

अमरावतीची करीना थापा : शौर्याचा जाज्वल्य प्रकाशअमरावतीतील १७ वर्षीय करीना थापा हिच्या साहसाने आणि धाडसाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अमरावतीच्या कठोरा परिसरातील  जय अंबा अपार्टमेंटमधील आग लागलेल्या घटनेत ७० कुटुंबांना प्राण वाचवण्यासाठी तिने दाखवलेल्या धैर्याबद्दल तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.घटना आणि धाडसाची कहाणी१५ मे २०२४ रोजी, अमरावतीतील जय अंबा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली. आग पसरत असल्यामुळे संपूर्ण अपार्टमेंटमधील रहिवासी घाबरून पळापळ करू लागले. त्या स्थितीत करीना थापा ही धाडसाने पुढे सरसावली. ती परिस्थितीचा अंदाज घेत फ्लॅटचे कुलूप तोडून आत गेली आणि गॅस सिलिंडर बाहेर काढला. सिलिंडरच्या स्फोटामुळे होऊ शकणारा मोठा अनर्थ तिने टाळला. करीनाच्या या धाडसामुळे ७० कुटुंबांचे प्राण वाचले आणि गंभीर वित्तीय हानी होण्यापासून...
डॉ. मनमोहन सिंग: भारताचे आर्थिक सुधारक व नेतृत्वकर्ते
Article

डॉ. मनमोहन सिंग: भारताचे आर्थिक सुधारक व नेतृत्वकर्ते

डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांची साधी जीवनशैली, प्रखर बुद्धिमत्ता, आणि भारताच्या आर्थिक विकासासाठी घेतलेले दूरदृष्टीचे निर्णय आजही आदर्श म्हणून पाहिले जातात. हा लेख त्यांच्या जीवनप्रवासावर, योगदानावर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतो.प्रारंभिक जीवन आणि शिक्षणडॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाब प्रांतातील (आता पाकिस्तानात) एका सामान्य कुटुंबात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यांनी चंदीगडमधील पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि पुढे केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात विशेष शिक्षण घेतले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत सशक्त असून त्यांनी जागतिक स्तरावर मान्यता मिळवली आहे.आर्थिक धोरणातील भूमि...
अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला!
News

अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला!

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन (Dr. Manmohan Singh Passes Away) झालं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान ब...
चहा कपावर डाग का पडतात? कारणे आणि उपाय
Article

चहा कपावर डाग का पडतात? कारणे आणि उपाय

चहा कपावर डाग का पडतात ? कारणे आणि उपायचहा कपावर डाग सोडण्याची मुख्य कारणे रंगद्रव्य (pigments) आणि रासायनिक प्रतिक्रियांमुळे होतात. चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन्स, रंगद्रव्यं, आणि इतर रासायनिक घटक असतात, जे कपावर जाऊन डाग बनवतात. म्हणून चहा कपावर डाग पडतात त्याची कारणे आणि उपाय पुढील प्रमाणे आहेत.टॅनिन्स आणि रंगद्रव्ये (Tannins and Pigments)चहामध्ये टॅनिन्स असतात. हे प्राकृत रासायनिक पदार्थ आहेत जे वनस्पतींमध्ये असतात आणि रंग देणारे पदार्थ म्हणून काम करतात. चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या टॅनिन्सचे मुख्य कार्य पाणी आणि इतर पदार्थांशी प्रतिक्रिया करणे आणि रंग निर्माण करणे आहे. हे पदार्थ थोड्याशा पाण्यात, किंवा चहा आणि कॉफीच्या गडद रंगात कपाच्या काठावर किंवा आत जमा होऊन डाग निर्माण करतात.टॅनिन्स: टॅनिन्स हे जलद गडद रंग तयार करतात, जे कपावर अडकून राहतात. जेव्हा गरम चहा कपात ओतला जातो, ...
छोटंसं गाव खयवाडी
Article

छोटंसं गाव खयवाडी

छोटंसं गाव खयवाडीचारपाच हजार लोकसंख्येचं छोटंसं गाव.आमच्या गावातील मारूतीचं मंदिर म्हणजे एक सिसीटिव्हीच होतं. भरचौकात मौकेशीर जागेवर असलेल्या मंदिराच्या ओट्यावर लोकांचा जत्था बसलेलाच रहायचा.गावच्या बजाराच्या मुख्य रस्त्यावर हनुमंताचं हिरव्यागार सिमेटात बांधलेलं व समोर मोठी टिनाची सपरी असलेलं हे एकमेव मोठं मंदिर होतं.बऱ्याच लोकाईच्या घरी इलेक्ट्रीक नसल्याने दुपारच्या जेवणानंतर आरामासाठी दहापाच माणसं मस्त थंड ओट्यावर व फरशीवर झोपलेली असायची.खुंटा बुढा,सुरपा बुढा ,किसना बुढा,शेजव बुढा, ढौकल बुढा,उकरडा बुढा,शादिकचा बाप,दसरथ भाऊ इ.मंडळी पीका पाण्याच्या गोष्टी करत निवांत सावलीत बसलेली असायची.काही दिवसभर नातवंडाना सांभाळायची.पाराच्या खाली शालीकराम म्हाली. वस्तरा कैची एक पोतं घेऊन बसलेला असे.उन्हायात याच शालिकराम म्हाल्याले कटींग दाढ्या करून गावातल्या लोकांची लग्न सराई असे.कोणाला अक्षीद ...
पुष्पा 2 : द रूल – जागतिक यशाची नवी गाथा !
Article

पुष्पा 2 : द रूल – जागतिक यशाची नवी गाथा !

पुष्पा 2 : द रूल – जागतिक यशाची नवी गाथा ! ‘पुष्पा: द राइज’ या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयामुळे आणि "थगड थगड" यासारख्या गाण्यांनी या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली. याच यशानंतर ‘पुष्पा 2: द रूल’ या दुसऱ्या भागाकडे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही प्रचंड यश मिळवले.बॉक्स ऑफिस कलेक्शन:पहिल्या दिवसाचे कलेक्शन: 'पुष्पा 2' ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. भारतातील कलेक्शन व्यतिरिक्त, परदेशातही या चित्रपटाने दमदार ओपनिंग मिळवली.पहिल्या आठवड्याचे कलेक्शन: पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने 600 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. त्यात हिंदी आवृत्तीनेही उल्लेखनीय कामगिरी केली.जगभरातील एकूण कमाई:'पुष्पा 2' ने वर्ल्डवाइड 1500 ...
श्रद्धा आणि संस्कृतीचा मेळ : बहिरम यात्रा  
Article

श्रद्धा आणि संस्कृतीचा मेळ : बहिरम यात्रा  

श्रद्धा आणि संस्कृतीचा मेळ : बहिरम यात्रा  मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रा ही एक सुप्रसिद्ध आणि धार्मिक यात्रा आहे, जी दरवर्षी चैत्र पौर्णिमेला (चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी) भरते. विविध लोककलांच्‍या रंगांची मुक्‍तपणे उधळण करणारी चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम बाबा यात्रा कडाक्‍याच्‍या थंडीत दरवर्षी दीड महिना ही यात्रा भरते. मातीच्‍या मडक्‍यात शिजवलेले मटण आणि चुलीवरची भाकरी या यात्रेचे खास आकर्षण. मटणाची  चव चाखण्‍यासाठी हजारो खवय्ये यात्रेत सहभागी होतात.ही यात्रा अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील बहिरम गावात भरते. बहिरम यात्रा ही एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि धार्मिक आहे, जी अमरावती जिल्ह्यातील लोकांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान घेते.बहिरम यात्रा ही एक प्राचीन परंपरा आहे, जी काही शतकांपासून चालू आहे. या यात्रेचे मुख्य आकर...