Monday, March 9

Article

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेश
Article

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेश

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींचा प्रेरणादायी निर्णय : जुळ्या मुलांना दिला अंगणवाडीत प्रवेशजिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये व अंगणवाडी मध्ये प्रवेश कोण घेतात ?तर याचे उत्तर गोरगरिबांची मुले व ग्रामीण भागातील मुले जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये व अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतात. हे वास्तव सत्य आहे.एवढेच कशाला जिल्हा परिषदांमध्ये शिकविणारे शिक्षक देखील आपल्या मुलांचा प्रवेश इंग्रजी माध्यमामध्ये केजी वन व केजी टू मध्ये करतात मात्र अंगणवाडीमध्ये करत नाहीत. किंवा सरकारी शाळांमध्ये करत नाही हे कटू सत्य आहे.मात्र नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना अंगणवाडी मध्ये दाखल करून लोकशिक्षण आणि समानतेला प्राधान्य दिला.यातून मिताली सेठी यांनी फार मोठा आदर्श व प्रेरणादायी संदेश दिला आहे.मिताली सेठी या तरुण आयएएस अधिकाऱ्यांपै...
धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरल
Article

धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरलसध्याच्या काळात सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट काही क्षणात व्हायरल होते. नात्यागोत्याचा मान, आदर आणि संस्कार बाजूला ठेवून अनेक धक्कादायक घटना सतत समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक सुखी संसार उध्वस्त होताना दिसतात. नुकताच असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवरा कामासाठी दुबईला गेल्यानंतर बायकोने स्वतःच्या सासऱ्यासोबतच संसार थाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.🔴 व्हिडिओत काय आहे?व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती महिला धाडसाने कबुली देते की, "नवरा दुबईला गेल्यानंतर मी माझ्या सासऱ्यासोबत राहू लागले. त्याच्यासोबत मला आधार मिळाला आणि आम्ही एकत्र राहायचं ठरवलं." हा खुलासा ऐकून लोक थक्क झाले आहेत.महिलेचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नात्याला काळीमा फा...
भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेश
Article

भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेश

भारतीयांमध्ये एकता राखणारा उत्सव : नवरात्र | विविधतेतून एकतेचा संदेशभारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र हा शक्तिची देवता दुर्गा आणि तिच्या विविध रूपांची आराधना करण्याचा एक प्रमुख सण आहे, जो 'नौ रात्रींचा काळ' म्हणून ओळखला जातो. हा सण देशभरात विविध रूपांत साजरा केला जातो, भारतीयांमध्ये एकता राखणारा हा उत्सव आहे की ज्यात उपवास, प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा आणि दांडिया यांचा समावेश असतो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि यात अध्यात्म, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संगम होतो. या सणाला केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक महत्त्व देखील आहे.नवरात्रीच्या काळात, लोक शक्ती, धैर्य आणि बुद्धीचे प्रतीक असलेल्या देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा करतात. हा सण भक्ती आणि अध्यात्माचा काळ आहे, जो लोकांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करतो.नवरात्र हा केव...
आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह
Article

आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह

आई कधीच नसते मरत – राजेंद्र उगले यांचा हृदयस्पर्शी काव्यसंग्रहनाशिकचे अष्टपैलू साहित्यिक राजेंद्र उगले यांच्या आई कधीच नसते मरत या काव्यसंग्रहाचे नुकतेच नाशिक येथील शं मु औरंगाबादकर सभागृहात प्रकाशन झाले. जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक, कवी प्रकाश होळकर , प्राचार्य दिलीप धोंडगे, अष्टगंध प्रकाशनचे संजय शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यानंतर आई कधीच नसते मरत ही साहित्य कलाकृती वाचनात आली. या कलाकृतीचे सहज निरीक्षण केले असता असे लक्षात आले की, आई या व्यक्तिमत्वाला कवी राजेंद्र उगले यांनी मुखपृष्ठावर स्थान देवून जगातील समस्त आईंचा सन्मान केला आहे, आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे असे मला वाटते.आई कधीच नसते मरत या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर कवीने आपल्या आईचे छायाचित्र घेतले असून आईच्या भाळावर ठसठसीत कुंकु आहे, डोक्यावर पदर घेतलेला आहे, शे...
जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका
Article

जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका

जेन झेड आंदोलनाचा आर्थिक कहर : नेपाळच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटकानेपाळमध्ये अलीकडे झालेल्या आंदोलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे आंदोलनातून उसळलेल्या हिंसाचार जाळपोळ आणि तोडफोडीमुळे अब्जवादी रूप रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच आंदोलनामुळे जवळपास दहा हजार लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. याशिवाय दरबार स्क्वेअर, पोखरा,भैरहवा आणि चितवन सारखी प्रमुख पर्यटन स्थळेही ओस पडली आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी येणाऱ्यांची संख्या ही झपाट्याने कमी झाली आहे.नेपाळमध्ये सध्याचा काळ हा सहसा पर्यटन हंगाम असतो, जिथे मोठ्या संख्येने लोक भेट देण्यासाठी येतात. या काळात मोठ्या संख्येने स्थलांतरित लोक त्यांच्या देशात परततात आणि स्थानिक व्यवसाय मजबूत करतात. यामुळे नेपाळची अर्थव्यवस्था मजबूत होते. तथापि, यावेळी असे काहीही घडताना दिसत नाही. यामागील सर्वात मोठे कारण जनरल-जी चळवळ...
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिका
Article

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिका

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिकाबंजारा समाजाचे मूळ खूप प्राचीन काळात आहे.काही संशोधकांच्या मतानुसार बंजारा लोक मूळ राजस्थानातून स्थलांतरित झाले.बंजारा समाज "लदेणीकार" म्हणून ओळखला जात होता.त्यांनी मीठ,धान्य,धातू,वस्त्रे इत्यादी वस्तू गावोगावी,राज्यात परराज्यात पोहोचवल्या.भारतातील अनेक राजाच्या युद्धकाळात बंजारा समाजाने सैन्याला रसद पुरवली.कालांतराने ब्रिटिश काळात रेल्वे आल्यामुळे गोरमाटी समाजाचे पारंपरिक व्यवसाय बंद पडले.त्यामुळे समाज आर्थिकदृष्ट्या खालावला.कमकुवत बणत गेला.इंग्रजानी बंजारा समाजावर "गुन्हेगारी जमात" अशी शिक्कामोर्तब करणारे कायदे केले.त्यामुळे समाज आणखी मागे पडल.स्वातंत्र्यानंतरही स्थिरता,शिक्षण,शासनाच्या योजना यापर्यंत समाज पूर्णपणे पोहोचू शकला नाही.स्वातंत्र्याची फळे यांना चाखता आली नाही.म्हणूनच बंजारा समाज आजही वंचित आ...
बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा
Article

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथाचांगलं आठवतंय. होय अगदी चांगलं आठवतयं. अन् आठवतंय म्हणून स्वत:ची लाजही वाटतीये. तेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यास करायचो, पण अभ्यासापेक्षा उनाडक्या जास्त करायचो. उनाडक्या करायला पैसा लागायचा. अन् पैसा कमवायची तर काही अक्कल नव्हती. म्हणून मग वडलांबरं खोटं बोलायचो अन् त्यांच्याकडून पैशे उकळायचो.बाप आमचा अडाणी. म्हणजे तसा शिकलेला. एसटीत कंडक्टर. पण, नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्यानं बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग, उसणंपासणं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर असलं काय काय करुन ते मला पैशे द्यायचे अन् मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो. फिरायला जायचो. पोरी फिरवायचो.एकदा तर एक पोरगी म्हणाली, ‘तुझे वडील काय काम करतात?’ तर ते कंडक्टर आहेत, हे मला सांगायला लाज वाटली. म्हणून मी ति...
अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोध
Article

अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोध

अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोधअल्मोन स्ट्रॉजरची प्रेरणादायी कहाणी1889 मध्ये अमेरिकेतील Kansas City येथे घडलेली एक घटना आज जगाच्या टेलिफोन उद्योगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. साधा Undertaker असलेल्या अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) याने व्यावसायिक स्पर्धेतून प्रेरणा घेऊन Automatic Telephone Exchange आणि Rotary Dial Phone चा शोध लावला.स्पर्धकाची पत्नी बनली अडथळात्या काळी Kansas City मध्ये फक्त दोन Undertaker होते. तरीदेखील सर्व ग्राहक दुसऱ्याकडेच जात होते.एका दिवशी स्ट्रॉजरच्या मित्राने त्याला सांगितलं –“मी तुला कॉल केला होता, पण टेलिफोन एक्सचेंजवरच्या महिलेने सांगितलं की तुझा फोन व्यस्त आहे. मग तिने मला थेट दुसऱ्या Undertaker कडे जोडून दिलं.”हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाचौकशी केली अस...
अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब
Article

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उबअंगण सांगे घराची कळापूर्वी कितीही छोटी घरे असली तरी त्यांच्यात एक साम्य होते, ते म्हणजे प्रत्येक घराला छोटंसं का होईना पण अंगण असायचं.आता काळाच्या ओघात अंगण नावाचं घर नामशेष होत चाललं आहे.जी काही थोडीफार अंगणे उरली आहेत त्यांनी ही आपापली सीमा कुंपणात बंदिस्त करून घेतली आहे.म्हणजे त्यात मोकळेपणा असा उरलेला नाही.पूर्वी अंगणं सजायची माणसांनी आणि बहरायची प्राजक्ताच्या सड्यांनी.उन्हाळा सुरू झाला कि वाळवणं करायची लगबग असायची अंगणात.भल्या पहाटे चुलांगण पेटून त्यावर आधन ठेवलं जायचं आणि मग तो चिक हटणं असो नाही तर मग सोऱ्याने कुरडया करायच्या असो. सगळं अंगण आया बायांनी भरून जायचं,कुणाला वेगळं आमंत्रण द्यायची कधीच आवश्यकता वाटत नसायची. अंगणासाठी सीमा ठरलेली नसायची.तशीच ती सीमारेषा माणुसकीसाठी ही नसायची.रात्रीच्या उकाड्यात तर अंगण हीच हवेशीर ...
शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वी
Article

शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वी

शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वीशकुंतला रेल्वेचा ऐतिहासिक प्रवासब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेली शकुंतला नॅरो गेज रेल्वे हे विदर्भाचे वैशिष्ट्य मानले जात असे. मूर्तिजापूर–दर्यापूर–अचलपूर या मार्गावर धावणारी ही रेल्वे अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. प्रवाशांची जुन्या काळापासून असलेली एकच मागणी म्हणजे हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये बदलावा. आता अखेर या मागणीला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.सात वर्षांचा अखंड संघर्ष2018 पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती सातत्याने हक्काची लढाई लढत होती. उपोषण, रस्ता रोको, आंदोलन अशा विविध मार्गांनी त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. 2022 मध्ये एफएलएस (फायनान्स लोकेशन सर्वे) मंजूर झाला होता, मात्र डीपीआरच्या अभावामुळे प्रकल्प रखडला. या सग...