लढा नामांतरांचा
नामांतर लढ्यांन आम्हां काय दिलं हक्क आणि अधिकार भीम क्रांती लढण्याचं बळ दिलं ….. अस्मिता स्वाभिमान संघर्ष अन्याय अत्याचार लाथाडून एकीच बळ दिलं …. नामांतर लढ्यांन आम्हाला काय दिलं आंबेडकर नावाचं वादळ जीवंत असल्याचं गाव दिलं…. नामांतर लढ्यांन आम्हां काय दिलं गुलाम होतो व्यवस्थेचे गुलामीला ठोकरण्या एकीच बळ दिलं… नामांतर लढ्यांन आम्हा काय दिलं माजलेल्या जातिभेदाला गडण्याची बळ दिलं. नामांतर लढ्यांन आम्हा काय दिलं समस्त बहुजनांना पाहिजे तस् सत्तेच ताट दिलं …. नामांतर लढ्यांन आम्हा काय दिलं शिका संघटित होण्याच फळ दिलं … नामांतर म्हणजे क्रांतीचा नारा जागृतीचा नगारा माणूस म्हणून माणुसकीचं धड दिलं …..
– राजेंद्र क.भटकर बडनेरा *********************
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
«
Previous
म्या पाहयलेलं माह्य मरन
Next
फक्त कवितेवर जगणारा कवी महाराष्ट्राचा हास्यसम्राट डॉ.मिर्झा रफी अहमद बेग
»
📺 Gaurav Prakashan News YouTube ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.
🔴 Subscribe Now धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.
बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.