Sunday, October 26

Tag: Article

अपेंडीक्स म्हणजे काय ?
Article

अपेंडीक्स म्हणजे काय ?

अपेंडीक्स म्हणजे काय ?अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच. काही तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यास याचा उपयोग होतो. जिवाणूंना अटकाव करण्याच्या याच्या कार्यामुळे यास पोटातील टॉन्सिल असेही म्हणतात. गायी-म्हशी सारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडीक्स बरेच मोठे असते व सेल्यूलोज पचन त्यात होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!अपेंडीक्सच्या आतील पोकळीत अन्नकण अडकल्याने, पोटातील जंतांमुळे (बंद झाल्यास) त्यात जंतुसंसर्ग होऊन अपेंडीक्सला सूज येते. त्यास अपे...
Article

जगातील सर्वात मोठे आणि जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन.!

जगातील सर्वात मोठे आणि जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन .!   रेल्वेचे जाळे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. जगातील जास्तीत जास्त देशांच्या आतील राज्य आणि शहरांच्या संपर्कासाठी ट्रेन हा सर्वात चांगला पर्याय मानतात. जगभरात अनेक रेल्वे स्टेशन असे आहेत ज्यांची एक वेगळी ओळख आहे. भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर आहे. तर देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन हावडा जंक्शन आहे. इथे २६ प्लॅटफॉर्म आहेत.   जगातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन अमेरिकेतील एका शहरात आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनवर सर्वात जास्त प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजेच हे स्टेशन त्याच्या दोन गुणांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेत असलेले हे स्टेशन १९०३ ते १९१३ या काळात बांधले गेले. या रेल्वे स्टेशनचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे.   ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर...
द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर          जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पडले आहे. राजकारणाच्या स्वार्थी वृत्तीच्या फायद्यासाठी जगावर फार मोठे अरिष्ट लादल्या जात आहे. तिसरे महायुद्ध लढले जाईल का असा प्रश्न जगातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विस्फोटकांनी मानवाचा शाश्वत विकासाला उध्वस्त करण्याचे कुटील डाव जगामध्ये निर्माण होत आहेत. अहंकारी रानटी प्रवृत्ती अनेक नेत्यांच्या अंगात संचारली आहे .युद्ध व त्यांची किती गंभीर परिणाम असतात त्याची प्रचिती ज्यांनी द्वितीय महायुद्ध पाहिले त्यांना नक्कीच आले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेल्या भूमिकेचा परिणाम जागतिक परीप्रेक्षात पडलेला दिसतो. अनेक नेत्यांना त्यांच्या विचारापर्यंत पोचता आले नाही.       द्वितीय महायुद्धातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांच्या भारतीय स्वात...
डॉक्टर तुम्ही सुध्दा ?
Article

डॉक्टर तुम्ही सुध्दा ?

डॉक्टर तुम्ही सुध्दा ?      अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक जण माझे मित्र आहेत.. Highly qualified म्हणावं तर फक्त डीग्रीने पण विचाराने ?.. मी लैगिंकतेवर जितकी बोलते लिहीते तितकीच अध्यात्मावर लिहीते बोलते..  दोन्हीत नक्कीच आनंद आहे पण अध्यात्मातील आनंद हा शाश्वत आहे.. जिथे दुख अजिबात नाही आणि त्यासाठी संसार सोडायची गरज नाही..  मग काय सोडायचय तर वाईट विचार .. चांगलं राहुन उत्तम संसार करुन आपल्याला नेमुन दिलेलं काम करत आपण भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर नुकसान नाही उलट आनंदच आहे.. अध्यात्माने आपण आतुन शांत होतो.. समाधानी, आनंदी राहायला हरीनाम खूपच उपयोगी आहे...        काल मी माझ्या डॉक्टर मित्राला भेटले.. जवळपास तासभर आम्ही सोबत होतो.. आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत त्यामुळे काही कॉमन विषय निघतात.. अनेक विषयांवर चर्चा होते .. कधी मला त्यांच्याकडून काही मिळतं , कधी ते माझ्याकडून क...
पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!
Article

पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!

पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!   "मला पडलेला प्रश्न , जे लोक स्वतःला सुशिक्षित समजतात कुत्रे वागवतात आणि सकाळी फिरायला निघतात आणि कोणाच्या घरासमोर , कोणाच्या दुकानासमोर ते कुत्र घाण करते, है योग्य आहे का , जर कुत्र वागवायची आवड आहे तर ते कुत्र्याला घाण सुद्धा स्वतःच्या घरातच करायला शिकवा, माझा हा विचार चुकीचा की बरोबर......"   समाजात संवेदनाशील लोक अजुनही आहेत. स्वतः बद्दलच्या इतकीच काळजी त्यांना समाजघटकाबद्दल असते. त्यांचे निरीक्षण अतिषय सूक्ष्म असते. समाजविघातक काही दिसले की काळजीपोटी ते उव्देगाने व्यक्त होत असतात. व्यक्त होण्याची भाषा वरदर्शनी मवाळ वाटत असली तरी एखाद्या किळस येणाऱ्या कृतीचा प्रचंड संताप आल्यावर ही ते संयमीत व्यक्त होत असतात. वरील पोस्ट कुणबी समाज बांधव, श्री. रविंद्र फाटे यांची आहे. त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. माहितीतल्या व्यक्तिंना ते चांगले ठाऊक आहेत...
झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल.!
Article

झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल.!

झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल...     आपली भारतीय संस्कृती अतिशय उत्तम आहे.. आहार ,सण यामधे प्रचंड वैविध्य आहे.. आपलं शास्त्र उत्तम आहे पण प्रचंड प्रमाणात अज्ञानही आहे .. प्रचंड प्रमाणात लोक  संस्कृती , संस्कार , लोक काय म्हणतील यात नको तितके जखडले गेल्याने हव्या असलेल्या आणि आयुष्यातील महत्वाच्या गोष्टीवर आपण भाष्य करत नाही.. यात अनेक उच्चशिक्षीत मंडळीही आहेत..जे झाकुन ठेवायचय ते झाकायचच आहे पण ते वस्त्रानी ..  विचारांनी ते उघडं करायलाच हवं हा विचारच आपल्या मानसिकतेत डोकावत नाही .. मी लैगिकतेवर काम करत असताना किवा लिहीत असताना .. काउन्सिलींग करत असताना ही गोष्ट इतकी प्रकर्षाने जाणवते की असं वाटतं की पुढील हजारो वर्षे या मानसिकतेत बदल व्हायचा नाही.. कधीकधी माझ्री चिडचिड होते.. लोकांच्या मागासलेपणाची किव येते..  चोरुन माझ्याशी संवाद साधताना त्यांना इतके सारे प्रश्न पडलेले असतात की त्यावेळी ...
टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.! 
Article

टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.! 

टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.!   टोमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारा अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. टोमॅटो शिवाय कोणताही पदार्थ बनवणे म्हणजे अपुरेच आहे. डाळ, भाजी, आमटी असे कोणतेही पदार्थ बनवायचे म्हटलं की टोमॅटो हा त्यातील एक महत्वाचा घटक मानला जातो.   टोमॅटो घातल्याने पदार्थांना आंबट गोड अशी चव येते. स्वयंपाक घरामधील कुठलीही भाजी किंवा रेसिपी करायचे असेल तर टोमॅटोची गरज भासतेच. त्यामुळे टॉमॅटोला स्वयंपाक घरातील बादशहा असे म्हटले जाते. टोमॅटो मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असतात. त्यामुळे टोमॅटो आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या किचन मध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो कायम उपलब्ध असतातच. तसे कांदा, बटाटा, टोमॅटो वर्षाचे बाराही महिने बाजारात विकत मिळतात. सध्याचा दिवसात टोमॅटोचा विचार केला तर टोमॅटोचे दर हे गगनाला भिडलेले आहेत.   सामान्य माणसाला स...
वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!
Article

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!

वर्तमानपत्राच्या तळाशी असणाऱ्या चार ठिपक्यांचे रहस्य.!    अशा खूप कमी व्यक्ती असतील की, त्यांचे लक्ष वर्तमानपत्रात असणाऱ्या ४ ठिपक्यांकडे गेले असेल व त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे का असतात. आणि तुमचे लक्ष त्या ठिपक्यांकडे गेले तरी तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल. आज आम्ही तुमच्या माहितीसाठी माहिती देत आहोत या ठिपक्यांविषयी.   वर्तमानपत्रातील 4 ठिपक्यांचे महत्व : प्रत्येक वर्तमानपत्रात खाली ४ ठिपके एका ओळीमध्ये असतात. तुम्हाला वाटलेही असेल की तर ठिपके ट्राफिक सिग्नल सारखे असतील, पण असे नाही.   पण याचा काय अर्थ आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. या चार रंगाचे वर्तमानपत्रात खूप महत्व आहे. तुम्हाला माहिती असेलच की, मुख्य रंग तीनच आहे. ज्यामध्ये लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे. या ठिपक्यामध्ये सुद्धा या 3 रंगाचा समावेश आहे आणि त्यात अजून एक काळा रंग ऍड झालेला आहे. या ठिप...
रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!
Article

रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!

रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!भारतातील जवळ जवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात बहुतेक डाळ आणि भात बनवले जातात. रोजच्या जेवणात डाळ-भात सर्वात लोकप्रिय आहे. चवीच्या दृष्टीने डाळ भात रुचकर असतो, तर आरोग्यासाठी डाळ-भात याचा हेल्दी फूड मध्येही समाविष्ट करता येतो. तज्ज्ञांच्या मते डाळ-भात मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत.अशा परिस्थितीत मुलांना डाळ-भात खायला देण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळ-भात हा प्रौढांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. डाळ (वरण) मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम असते. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा वजन कमी करायचे आहे, त्यांनीही डाळ-भाताचे सेवन करावे.* डाळी मध्ये आढळणारे पोषक तत्व हे आरोग्यासाठी एक खजिना आहेत. डाळी मध्ये फायबर, ब-जीवनसत्त...
आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य
Article

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य   १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस म्हणजे आमच्या उन्नतीचा नवायान होता . धवलमय धरतीवरील धम्मघोष निनादत  होता आणि अंधरूढीची सारी साखळदंड गळून पडले होते. मनूव्यवस्थेच्या पायावर उभ्या अशा हिंदू धर्मातला सोडून नव्या मनुष्यत्वाचा नवाबुद्ध माणूस तयार झाला होता. परिवर्तनाची सारी प्रभा आकाशावर कोरली गेली .कपोलकल्पित , ईश्वराधिष्ठ, अवैज्ञानिक विचारांना मूठमाती देऊन समतेचा धम्मसूर्य नव्याने तेजाळत होता. नागपूरच्या धम्मदीक्षेचा मंगलमय क्षण जगताच्या आकाशावर कोरला  होता .  तथागत गौतम बुद्ध यांचा बुद्ध धम्म हा मानवाची पुनर्रचना करणारा मानवतावादी धम्म आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रज्ञा शील, करुणा यांची महाऊर्जा देणारा, स्वयं दीप व्हा..! असा संदेश देणार आहे. बौद्ध धम्म हा ब्राह्मणीकरण्याच्या प्रक्रियेने लयास गेला होता. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां...