Thursday, January 29

Article

 ‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम
Article

 ‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम

‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रमधर्म, सत्य आणि मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंह जी यांचे बलिदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. “हिंद की चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर जी हे केवळ शीख समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षातील धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शीख समाज, सिंधी समाज, बंजारा समाज आणि लुबाणा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे भव्य “हिंद की चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दि. 23 नोव्हेंबर रोजी अमरावतीतील राजकमल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्लोक मेहला नववाच्या पठणाने झाली. त्यानंतर भावपूर्ण श...
गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!
Article

गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!

गवळी सर: एका दीपस्तंभाचा प्रवास संपला.!१९९२ ते १९९५ या काळात भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी मध्ये शिक्षण घेत असताना श्री. गवळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले. एकाचवेळी कर्तव्यकठोर मुख्याध्यापक, शाळेतील सर्वांसाठी प्रेमळ पालक, भूमिती आणि विज्ञान यांसारखे अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे अशी विविध रूपे सरांमधे बघायला मिळाली.आम्हां ९५ च्या दहावीच्या बॅचवर सरांची विशेष नजर होती. आमच्यावर सरांनी खूप भरभरून प्रेम केले. शारदा उदावंत, सविता रेपाळे आणि विष्णू औटी यांची बॅच म्हणून आम्ही सरांच्या सतत लक्षात राहिलो. या विद्यालयात मला जवळपास अडीच वर्षे शिक्षक म्हणून काम करता आले. यावेळी सुद्धा अध्यापनासंदर्भात सरांचं सतत मोलाचं मार्गदर्शन मिळत गेले. नंतर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना सर आवर्जून चौकशी करत असत.एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर सरांचं शेड्य...
बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ
Article

बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ

बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थबिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एन डी ए ला घवघवीत यश मिळाले.. फिर से एक बार बिहार मे एन डी ए सरकार हा नारा अखेर खरा ठरला..सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ने सर्वोत्तम कामगिरी केली.नितीश कुमार यांच्या जेडीयूला दुसरे स्थान मिळाले.बिहारचे निकाल केवळ सत्ता परिवर्तनाची कहाणी दडलेली नाही नाहीत, तर या जनादेशामुळे विरोधी पक्ष आणखी तुटला, तर एनडीए राज्यापासून केंद्र सरकारपर्यंत अधिक मजबूत होऊन उदयास आला. केंद्रात एन डी ए आता अजून मजबूत झाला असून केंद्र सरकारला आता निर्णय घेणे शक्य होणार असून राज्यसभेत देखील स्थिती मजबूत झाली आहे.या निकालाने पुन्हा एकदा एन डी ए ची स्थिती मजबूत झाली असून या निकालांमुळे महाआघाडीची मोठी पिछेहाट झाली आहे. विरोधकांचा पुढचा मार्ग गुंतागुंतीचा झाला आहे. महाआघाडी कशी प्रगती करेल यावर त्यांचा थेट परिणाम होईल. महाआघाडीला एकजूट ठेव...
टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !
Article

टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !

टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा माणसाचा सततचा साथीदार झाला आहे. जेवताना, झोपताना, प्रवासात आणि अगदी टॉयलेटमध्येही लोक मोबाईल घेऊन जातात. काहींसाठी टॉयलेट हे “स्क्रॉलिंग रूम” बनलं आहे. आरामात बसून व्हिडिओ पाहणे, रील्स बघणे किंवा चॅटिंग करणे—हे आता अनेकांचं दैनंदिन काम झालंय.पण ही सवय निरुपद्रवी नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणे ही अत्यंत धोकादायक सवय आहे, ज्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्यानं शरीरावर काय परिणाम होतो?मोबाईलमुळे आपण नकळत टॉयलेट सीटवर 15–25 मिनिटे बसून राहतो. एवढा वेळ बसल्यामुळे शरीरात खालील बदल होतात:1) गुदद्वाराच्या नसांवर तीव्र दबावदीर्घकाळ एका स्थितीत बसल्याने गुदद्वाराभोवतीच्या नसांवर दाब येतो.हा दाब वाढला की सूज, वेदना आणि जळजळ होऊ शकते.2) पाईल्स (मूळव्याध) ह...
भारत आणि चाबहार बंदर.!
Article

भारत आणि चाबहार बंदर.!

भारत आणि चाबहार बंदरचाबहार बंदर भारतासाठी खूप महत्वाचे आहे. ते एक धोरणात्मक व्यापार मार्ग प्रदान करते जे भारताला पाकिस्तानमधून न जाता अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. हे बंदर भारतासाठी पर्यायी व्यापार मार्ग तयार करते आणि मध्य आशिया आणि युरोपला आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) चा भाग म्हणून काम करते. शिवाय, ते भारताला इराणमध्ये महत्त्वपूर्ण उपस्थिती देते आणि प्रादेशिक भू-राजकारणात चीनच्या प्रभावाचे संतुलन साधण्यास मदत करू शकते.चाबहार बंदराचे धोरणात्मक महत्त्व:इराणमधील चाबहार बंदर भारतासाठी धोरणात्मक महत्त्वाचे आहे कारण ते भारताला पाकिस्तानला मागे टाकून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग प्रदान करते.हे बंदर अफगाणिस्तानमधून माल वाहतूक सुलभ करते, ज्यामुळे या प्रदेशाशी व्यापार आणि आर्थिक संबंध वाढतात.चा...
काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव
Article

काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सव

काकड आरती: आध्यात्मिक परंपरेतून आरोग्यदायी विज्ञान आणि वारकरी संस्कृतीचा उत्सवकाकड आरतीचं स्वरूप खुप प्राचिन आहे.या काकड आरतीला नुसते आध्यात्मिक महत्त्व नसून त्याचा थेट संबंध तुमच्या आमच्या आरोग्याशी आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात प्राणवायू ओझोन भरपूर प्रमाणात असतो. म्हणून आपले ऋषीमुनी एवढंच नाही तर सम्पूर्ण प्राणीमात्र भल्या पहाटे उठतात.काकडा आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली विनवणी होय.या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भल्या पहाटे आंघोळ संडासंमार्जन, रांगोळया काढून सम्पूर्ण गावातून नामाचा गजर करत प्रदक्षिणा घालण्यात येते ग्रामीण व शहरी भागातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते.ही अनेक वर्षांपासूनची ही प्रथा, पंरपरा आजही जोपासली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष...
डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस
Article

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवसभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला  जातो.डॉ. lबाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. त्यांच्या शाळाप्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधीदलितांचे-वंचितांचे व  समस्त भारतीयांचे उद्धारकर्तेही झाले.बाबासाहेबांनी लिहिलेल्या  संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे.७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्...
निवडणूका पारदर्शक होईल काय?
Article

निवडणूका पारदर्शक होईल काय?

निवडणूका पारदर्शक होईल काय?गेल्या साडेतीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आता निवडणूक आयोगाने पालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित केला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय वातावरण तापणार आहे यात प्रश्नच नाही बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता प्रभागा अंतर्गत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत मात्र एक प्रश्न यातून निर्माण होतो तो म्हणजे या निवडणुका पारदर्शक होईल काय? कारण मतदार याद्यातील घोळ ,दुबार मतदार चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधक करत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.विरोधी पक्षांच्या आरोपांकडे थेट दुर्लक्ष करत निवडणूक आयोग...
भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!
Article

भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!

भारतात बलात्कार हा वेगाने वाढणारा गुन्हा!बदलापूर आणि कोलकाता येथील बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला. या घटनांमुळं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. यापूर्वीही अशा घटना घडत होत्या. मात्र, सामाजिक स्तरावर त्याची फारशी चर्चा होत नव्हती.महाराष्ट्रात डॉ संपदा मुंडे यांच्या हत्येचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता रविवारी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील विमानतळाजवळ एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे तीन  जणांनीअपहरण करून सामूहिक बलात्कार  केल्याचे  घटनेने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे.पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.मंगळवारी( ३/११/२५)पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर आरोपी थावसी, कार्तिक आणि कालीस्वरन यांना अटक करण्यात आली. त्यांना पायात गोळ्या घालून रुग्णालयात नेण्यात आले.कोइम्बतूरमधील एका खाजगी महाविद्यालयात शिकणारी ही विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासह कारमध्ये हो...
घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!
Article

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!          आज सर्वांनाच आधाराची गरज आहे. साधी तिरडी न्यायची असेल तरी आधार हे लागतोच. निदान प्रेत उचलून नेण्यासाठी तरी आधार हवा असतो. यासाठीच कालची मंडळी खुर सारी मुलं जन्माला घालत होती. त्याचं कारणही तसंच होतं.         पुर्वीच्या काळात जास्त लेकरं जन्माला घालण्याची बरीच कारणं होती. पहिलं कारण होतं रोगराई व त्या रोगराईवर पाहिजे त्या प्रमाणात नसलेली उपाययोजना. पुर्वी गावात साथीचे रोग यायचे. ज्यात समुहानं घरची मंडळी मरण पावत असत. तद्नंतर काळ बदलला व बदलत्या काळानुसार औषधांचा शोध लागला व मरणयोग कमी झाला. दुसरं कारण होतं, एखाद्यावेळेस माणूस मरण पावलाच तर त्याच्या मरणाला माणसं मिळणं. कारण नातेवाईक हे दूर अशा ठिकाणी राहायचे. शिवाय अशा नातेवाईकांना पायी येण्याशिवाय मार्ग नसायचा व असा नातेवाईक पोहोचेपर्यंत मयत आटोपवून टाकावी...