Sunday, February 15

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Story

आंतरजातीय विवाहाचं हुड

सुषमा नावाची ती मुलगी. मुलगी स्वभावानं तशी वात्रटच होती. त्यातच ती आता वयात आली होती. सुषमा जशी वयात आली. तशी तिची शान फारच वाढली होती. चेह-यावर फ्रेशवाश तसेच डोळ्याला काजळ ओठाला ओष्ठरंग लावून अगदी पुर्ण शरीरसौंद् यात राहणं तिला आवडत होतं. त्यातच तोकडे कपडे घालून ती वस्तीतही मिरवत होती. सुषमा लहानपणापासूनच तोकडे कपडे वापरत होती. लहानपणी ठीक होतं. पण आता ती मोठी झाली होती. त्यातच तिच्या तरुणपणाच्या काळात तोकडे कपडे घालण्याला घरच्या कुणाचाच विरोध नव्हता. मात्र वस्तीतील लोकं त्यावर काहीबाही बोलत. तसं पाहता एकदा वस्तीतील एका व्यक्तीनं तिच्या आईला व तिला त्याबद्दल टोकलं. परंतू फैशनेबल राहण्याच्या सवयीनं सुषमा काही केल्या कुणाचं ऐकायला तयार नव्हती वा तिची आईही त्याबद्दल त्या वस्तीतील माणसाला नाही ते बोलली. ते बोलणं सर्वांनी न्याहाळलं होतं. आता ती फैशनेबल राहो की कशीही वागो, लोकं तिला आता बोलत नव...
Story

भिकारचोट पती, करोडपती पत्नी (व्हँलेंटाईन डे स्पेशल)

तो व्हँलेंटाईनचा दिवस. त्याच दिवशी ते दोघं भेटले होते. त्याच दिवशी त्यानं आपल्या पत्नीला लाल फुल देवून ओळख करुन दिली होती. तशी त्याला मुलीशी बोलायला खुप भीती वाटायची. पण ते फुल देतांना आज त्यानं धाडस दाखवलं होतं. त्याला काय माहित होतं की तेच लाल फुल....... त्याचा लाल रंग असल्यानं व लाल रंग धोक्याचं प्रतिक असल्यानं तो लाल रंग आपल्याला धोका देईल. त्याच लाल रंगानं नव्हे तर त्या लाल गुलाबानंच त्याच्या जीवनाची राखरांगोळी केली होती. आज त्याला सगळंच आठवत होतं. सकाळी उठल्यापासूनच तो उदास होता. ती तरुणाईची आठवण आणि तो लाल रंगाचा गुलाब देणं. हीच आठवण त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. कारण आज त्याची पत्नी त्याच्याजवळ नसून त्याला सोडून दूर कुठेतरी राहायला गेली होती.अलिकडे बहुतेक घराघरात असंच घडत असलेलं चित्र दिसतं. पती भ्रष्टाचार करुन किंवा उलटी सीधी कामं करुन पैसा कमवीत असतो आणि तो पैसा आपल्या पत्नी...
Story

दुःखी मन

तिचं नाव सपना होतं. सपना नावाप्रमाणेच होती. ती त्याला आशा दाखवीत होती. नव्हे तर उर्जाही देत होती. सपना केव्हा भेटली, कुठं भेटली हा वाढत्या वयानुसार त्याला आजही आठवत नव्हतं. पण ती त्याची मैत्रीण होती. तसं पाहता मैत्री ही कुणाशीही होवू शकते. बहिणीशी, आईशी, भावाशीही. कुटूंबातही आपण मित्रत्वाच्या भावनेनं जोपर्यंत वागत नाहीत. तोपर्यंत आपल्याला आपले सुखदुख कोणाला सांगता येत नाही. त्यावर तोडगाही निघत नाही. तसंच सपनाच्या बाबतीतही घडत होतं. ती दुःखी होती. पण तिच्या चेह-यावर अजिबात दुःख नव्हतं. भुमेश असाच व्यक्ती. तो लेखक होता. त्याला लिहिणं आवडत होतं. त्याच्या पुस्तकाही प्रसिद्ध झाल्या होत्या. तसा तो नावारुपाला येत होता. तो दररोजच लेख लिहित होता. जे जे तो अनुभवत होता. ते तो कागदावर उतरवीत होता. कधी कधी लिहितांना त्याला कंटाळा यायचा. तेव्हा तो सपनाशी व्हाट्सअपवर बोलायचा. सपना लगेच त्याला प्रतिसाद द्...
Story

अधुरा न्याय…!

आज त्या अधिका-याजवळ भरपूर मालमत्ता होती. सर्व मालमत्ता ही भ्रष्टाचारानं मिळविलेली. त्याला सर्व कर्मचारी घाबरत होते. कारण तो गुंड्यांसारखी त्या कर्मचा-यांकडून खंडणी वसूल करायचा. एखाद्या कर्मचा-यांनं खंडणी न दिल्यास त्याला भयंकर त्रास दिला जाई. त्यांचा पगारही अनिश्चीत कालावधीसाठी बंद केला जाई. तसेच त्याच्या बढत्या, वरीष्ठ श्रेण्याही बंद केल्या जाई. तसा तो जाणूनबुजून कोणाच्याही वाट्याला जात असे. त्यात त्याला मजा वाटायची. नव्हे तर न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर अशा कर्मचा-यांकडून मिळालेल्या खंडणीतील दहा टक्के भाग इतर कोर्ट व पोलिसस्टेशनच्या कामासाठी तो अधिकारी खर्च करीत असे. हा त्याचा व्यापार जरी असला तरी त्याला व्यापार म्हणून सिद्ध करता येत नव्हतं. तो न्यायालयातील कमरा. सुहास पाय-या चढून तिथं आला होता. त्याला धाप लागली होती. कारण तो कमरा फारच उंचावर होता. त्यामुळं त्याला पाय-या चढाव्या लागल्...
Story

सतर्क

शैलाकाकू व मंदा वहिनी भिकाऱ्याला जेवण द्यायला निघाल्या. रात्रीचे आठ वाजले होते. रस्ता ओलांडताच समोर भिकारी बसलेलाच होता. दोघींनी आणलेले जेवण त्या भिकाऱ्याच्या पुढ्यात ठेवले. त्याला बोललेले काही समजत नव्हते. त्यावरून तो मुका किंवा बहिरा असण्याची शंका वाटत होती. जेवण देऊन दोघी मागे वळणार एवढ्यात राजे वाहिनी समोर आल्या. म्हणून शैलाकाकू व मंदावहिनी तिथेच उभ्या राहिल्या. " काय म्हणता शैलाकाकू----? बऱ्याच दिवसांनी दिसली तुमची जोडी----" राजे वाहिनी हसत हसत म्हणाल्या. " नाही हो---आम्ही तर हा भिकारी आल्यापासून रोज येतो या भिकाऱ्याला जेवण द्यायला---" शैलाकाकू म्हणाल्या. " बरं आहे या भिकाऱ्याचे---मी रोज बघते या भिकाऱ्याला---कधी इकडे तर कधी आमच्या इथे तर कधी चहाच्या टपरीवर बसलेला असतो. काय करणार बिचारा----? लोकं रोज त्याला हाकलवून लावतात. सकाळचं जेवणाचे पाकीट एक पोलीस आणून देतो. काय क...
शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Article

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या तसेच जगाच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर असे स्थान आहे. मानवी जीवनाच्या अनंत पैलूचे त्यांनी निरीक्षण केले आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांचे प्रेरणास्थान बनले आहे.शिक्षणाचे प्रेरणास्तंभ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानपुरुष ,निस्सीम ग्रंथप्रेमी,विचार स्वातंत्र्याचे खरे समर्थक,थोर समाज सुधारक,प्राख्यत अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंधाचे माहितगार,ऊर्जा व ज्ल संसाधनाचे नियोजक, अंधश्रद्धाचे कर्दनकाळ, सद्भावना सांप्रदायिक व सहिष्णुता प्रेरक, महिलाच्या समान हक्कासाठी संघर्षरत, शेतकरी/शेतमजूर व कामगाराच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये,शांतता व अहिंसेचे समर्थक, बहुजन समाजाचे उद्धारक प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहे.गरीब वंचित,शोषित,पीडित, महिला, कामगार आणि सर...
Story

आजही अधांतरीच..!

जिल्ह्याच्या ठिकाणावरून गावाकडे परत येत होतो.वाटेतच दिपाचे गाव लागले.गाडीचा रोख तिच्या गावाकडे वळवून दीपाच्या घरी आलो.तिच्या घराजवळ गाडी थांबताच आणि तिच्या घरात प्रवेश करताच तिला आश्चर्यचा धक्का बसला.कारण तिने वारंवार घरी येण्याचे निमत्रण देऊन सुध्दा तिच्या कडे जाण्याचा योग काही येत नव्हता.अचानक तिच्याकडे जाण्याचा योग आला.आम्ही घरात प्रवेश करताच ती करीत असलेली कामे बाजूला सारून आमचे आगत-स्वागत केले. आदर सत्कार केला.इकडील-तिकडील विचाराच्या देवाणघेवाणीनंतर तिच्या वैभवशाली घराकडे नजर फिरवून अलगदपणे विचारले की,छान संसार थाटला.चांगली प्रगती दिसतेय.तुम्ही तर चांगलाच जम बसविल आहे.शून्यातून विश्व निर्माण करून दाखविले आहे.त्यांची अल्पावधीतील प्रगती पाहून मन भरून आले.तुमच्या कर्तृत्वला दाद द्यावी लागेल.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.ममतेचा सागर आहात. प्रेमविवाह करणाऱ्यां जोडप्यासाठी खरा आदर्श आहात.असे बोलत...
आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज
Article

आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरज

आंबेडकरी चळवळीला गतिमानतेची गरजभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापक नेते होते.विषमतावादी समाज रचना असलेल्या बहुजन समाजातील शोषित,पिडित,उपेक्षित व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले महान कार्य अद्वितीय आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी कडवी झुंज देत देश-परदेशात उच्च शिक्षण घेतले. अगाध बुद्धिमत्तेचा परिचय देत देश-विदेशातील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला. डॉ.आंबेडकर ज्ञानी होते.त्याची विद्वत्ता अद्वितीय होती.प्रखर देशभक्त,अंधश्रद्धेचे विरोधक,विज्ञाननिष्ठ, शिक्षणक्षेत्राचे प्रेरणास्रोत, संविधानाचे शिल्पकार,विचार स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते,बहुजन समाजाचे कैवारी, सांप्रदायिक सद्भावना,सहिष्णुतेचे प्रेरक, महिला सक्षमीकरणाचे कट्टर समर्थक, आर्थिक-सामाजिक व राजकीय विचारवंत,आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार, झुंजार पत्रकार,संपादक,लेखक लो...
स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
Article

स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..! बैठय़ा कामाचं वाढतं प्रमाण, व्यायामाचा अभाव तसंच आहारातील बदल या प्रमुख कारणांमुळे अलिकडेस्थूलतेची समस्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. खरं तर स्थूल असण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अनेक प्रकारचे कॅन्सर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रोल अशा अनेक विकारांचं मूळ स्थूलपणात आहे. भारताबद्दल बोलायचं तर सर्वच वयोगटात स्थूलतेचं प्रमाण वेगाने वाढतंय. जवळपास ३0 लाख भारतीय स्थूलतेने ग्रस्त आहेत. पुढच्या पाच वर्षात हे प्रमाण दुपटीनं वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याबाबत केलेल्या एका संशोधनात जगभरात दर वर्षी पाच लाख लोकांना स्थूलतेमुळे कॅन्सरची लागण होत असल्याचं आढळलं.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाया संशोधनात १८४ देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २0१५ मध्ये तीन लाख ४५ हजार महिलांना स्थूलतेमुळे कॅन्सर झाला. पुरूषां...
नसाब एक परंपरा…!
Article

नसाब एक परंपरा…!

नसाब एक परंपरा...!चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील बंजारा समाजातील आदर्श परंपरा म्हणजेच ‘नसाब’ होय. यवतमाळ जिल्ह्याला नक्षलग्रस्त, आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या याच यवतमाळ जिल्ह्याने याच जिल्ह्यातील बंजारा समाजाने महाराष्ट्राला दोन माजी मुख्यमंत्री म्हणून हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब, कै. सुधाकररावजी नाईक साहेब, राज्यपाल म्हणून कै. सुधाकररावजी नाईक, मा. मनोहरराव नाईक अन्न व शिक्षण मंत्री, संजयभाऊ राठोड वनमंत्री, इत्यादी मंत्री दिलेत याचा आम्हास आज गौरव वाटतो.हे वाचा – आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?बंजारा समाजातील तांड्यातील नायक, कारभारी, असामी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांचा जमलेला एक प्रकारचा समन्वय म्हणजेच ‘नसाब’..! आपल्या तांड्यात कोणत्याही प्रकारचे छोटे...