Sunday, February 15

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
जिद्दीची जादूची पेटी!
Story

जिद्दीची जादूची पेटी!

जिद्दीची जादूची पेटी!शंभर वर्षांपूर्वीची वैद्यकीय दुनिया आजच्या तुलनेत अगदी निराधार होती. विशेषतः अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत तर परिस्थिती अत्यंत भीषण होती. ती बाळं इतकी लहान, अशक्त आणि कुपोषित असायची की त्यांचं जगणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. डॉक्टर आणि नर्सेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत, पण त्यांच्या हातात कोणतंही प्रभावी साधन नव्हतं. त्या काळात जन्म झाल्यानंतर उष्णता टिकवू न शकणाऱ्या बाळांपैकी तीन बाळं तर सरळ गमवावी लागायची. आणि या भयंकर परिस्थितीला, वैद्यकीय क्षेत्राने “हे नैसर्गिक आहे” असं मान्य केलं होतं.सगळेजण तेच मान्य करत असताना एक डॉक्टर मात्र या समजुतीशी पूर्णपणे असहमत होते डॉ. एतिएन टार्नियर. एके दिवशी त्यांनी शेतात कोंबडीला तिच्या अंड्यांना उब देताना पाहिलं, आणि त्याच क्षणी एक साधा पण विलक्षण प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला जर कोंबडी उब देऊन अंड्यातील जीव वा...
बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ
Article

बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ

बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थबिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एन डी ए ला घवघवीत यश मिळाले.. फिर से एक बार बिहार मे एन डी ए सरकार हा नारा अखेर खरा ठरला..सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ने सर्वोत्तम कामगिरी केली.नितीश कुमार यांच्या जेडीयूला दुसरे स्थान मिळाले.बिहारचे निकाल केवळ सत्ता परिवर्तनाची कहाणी दडलेली नाही नाहीत, तर या जनादेशामुळे विरोधी पक्ष आणखी तुटला, तर एनडीए राज्यापासून केंद्र सरकारपर्यंत अधिक मजबूत होऊन उदयास आला. केंद्रात एन डी ए आता अजून मजबूत झाला असून केंद्र सरकारला आता निर्णय घेणे शक्य होणार असून राज्यसभेत देखील स्थिती मजबूत झाली आहे.या निकालाने पुन्हा एकदा एन डी ए ची स्थिती मजबूत झाली असून या निकालांमुळे महाआघाडीची मोठी पिछेहाट झाली आहे. विरोधकांचा पुढचा मार्ग गुंतागुंतीचा झाला आहे. महाआघाडी कशी प्रगती करेल यावर त्यांचा थेट परिणाम होईल. महाआघाडीला एकजूट ठेव...
टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !
Article

टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !

टॉयलेटमध्ये मोबाईल? लगेच थांबा !आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा माणसाचा सततचा साथीदार झाला आहे. जेवताना, झोपताना, प्रवासात आणि अगदी टॉयलेटमध्येही लोक मोबाईल घेऊन जातात. काहींसाठी टॉयलेट हे “स्क्रॉलिंग रूम” बनलं आहे. आरामात बसून व्हिडिओ पाहणे, रील्स बघणे किंवा चॅटिंग करणे—हे आता अनेकांचं दैनंदिन काम झालंय.पण ही सवय निरुपद्रवी नाही. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणे ही अत्यंत धोकादायक सवय आहे, ज्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्यानं शरीरावर काय परिणाम होतो?मोबाईलमुळे आपण नकळत टॉयलेट सीटवर 15–25 मिनिटे बसून राहतो. एवढा वेळ बसल्यामुळे शरीरात खालील बदल होतात:1) गुदद्वाराच्या नसांवर तीव्र दबावदीर्घकाळ एका स्थितीत बसल्याने गुदद्वाराभोवतीच्या नसांवर दाब येतो.हा दाब वाढला की सूज, वेदना आणि जळजळ होऊ शकते.2) पाईल्स (मूळव्याध) ह...
व्हल्कन गावाची प्रेरणादायी कथा: छोट्या समस्येने जग हलवले!
Story

व्हल्कन गावाची प्रेरणादायी कथा: छोट्या समस्येने जग हलवले!

सत्तरचं दशक. जगभर शीतयुद्धाची धग. अमेरिका आणि रशिया—दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रत्येक क्षण सज्ज. त्या महासत्तांच्या खेळामध्ये एक छोटंसं गाव मात्र शांतपणे, आपल्या छोट्याशा समस्येसह जगत होतं. नाव व्हल्कन. अमेरिकेच्या नकाशावरून शोधल्याशिवाय सापडणारही नाही असं अगदी लहान गाव.१९५०च्या दशकात इथे कोळसा खाणींची गजबज होती. कामगारांची धावपळ, बाजाराची चहलपहल, घराघरांतले दिवे. पण खाणी बंद झाल्या आणि गाव जणू प्राणविहीन झालं. १९७०च्या आसपास तर इथे फक्त २० कुटुंबं उरली. नदीच्या काठावरचं, एकटं, शांत, आणि विस्मृतीत गेलेलं हे गाव.नदीचा एक भाग वेस्ट व्हर्जिनियात, तर दुसरा केंटकी राज्यात होता. मुलांना शाळेत जायचं म्हणजे नदी ओलांडावी लागायची. पण गावाचा जुना पूल तुटून पडलेला. त्यामुळे मुलांना रोज एक भीषण प्रवास करावा लागायचा लॉक केलेल्या रेल्वेच्या कुंपणावरून चढून, नंतर मालगाड्या धावतात त्...
साहित्यविश्व एकत्र आले… वाघ परिवारात मंगलमिलन.!
News

साहित्यविश्व एकत्र आले… वाघ परिवारात मंगलमिलन.!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील प्रसिद्ध कवी, लेखक, मुखपृष्ठ परीक्षक तथा साहित्यिक प्रशांत वाघ यांचे सुपुत्र प्रणित प्रशांत वाघ यांचा मंगल परिणय सोहळा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वा. ४० मिनिटांनी वैजापूर (जि. छ. संभाजीनगर) येथील द्रौपदी लॉन्स, मापारी वस्ती, नागपूर रोड येथे संपन्न होणार आहे. वधू पूजा प्रकाश शिनगारे ह्या अव्वलगाव (ता. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर) येथील प्रकाश कडूबा शिनगारे यांच्या कन्या आहेत.या सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिक प्रेमी, कलाकार, उद्योजक आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रमुख अतिथी तथा ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, अहिल्यानगर यांनी दिली आहे.साहित्यिक प्रशांत वाघ यांचा साहित्यसेवेचा गौरवशाली वारसागेल्या चार दशकांपासून कवी प्रशांत वाघ यांनी साहित्य, काव्यलेखन आणि समी...
आधार आता डिजिटल! एका फोनमध्ये ठेवा सर्वांचे कार्ड
News

आधार आता डिजिटल! एका फोनमध्ये ठेवा सर्वांचे कार्ड

आधार आता डिजिटल! एका फोनमध्ये ठेवा सर्वांचे कार्डनवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी नवे Aadhaar App लाँच केले आहे. या अ‍ॅपमुळे आता आधार कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही. एकाच मोबाईलमध्ये कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार कार्ड ठेवता येतात. मात्र यासाठी सर्व सदस्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक एकच असणे आवश्यक आहे.या अ‍ॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक आणि QR कोड शेअरिंग यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आहेत. त्यामुळे आधार डेटा अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपा झाला आहे. QR कोड स्कॅन करून बँक, कार्यालये किंवा अन्य ठिकाणी तत्काळ पडताळणी करता येते.UIDAI च्या या अ‍ॅपमुळे इंटरनेट नसतानाही सेव्ह केलेले आधार पाहता येतात. तसेच ‘ॲक्टिव्हिटी लॉग’मुळे आपला आधार कधी, कुठे वापरला गेला याची संपूर्ण माहिती मिळते.अ‍ॅप डाउनलोड करण्याची पद्धत:1️⃣ Google Play Sto...
आपण खरच कीती व्यस्त आहोत !
Story

आपण खरच कीती व्यस्त आहोत !

आपण खरच कीती व्यस्त आहोत !जानेवारी महीन्याच्या एका सकाळी वॉशिंग्टनमधील मेट्रो रेलवे स्टेशन वर एक माणुस येउन बसला आणि त्याने व्हायोलीन वाजवायला सुरुवात केली. त्याने सुमारे ४५ मिनिटे सुमधुर संगीताच्या सहा फैरी वाजवल्या. सकाळ असल्याने कामावर जाणार्‍या हजारो माणसांची लगबग त्यावेळी स्टेशनवर होती.काही मिनिटे झाली आणि एका वॄद्ध गृहस्थाचे त्या वादकाकडे लक्ष गेले. आपला वेग थोडासा मंदावुन ते तेथे काही क्षण थांबले आणि पुन्हा लगबगीने आपल्या मार्गाला लागले.त्यानंतर काही मिनिटांतच त्या वादकाची पहीली कमाई झाली. एका महीलेने एक डॉलर त्याच्या दीशेने भिरकावला आणि न थांबताच ती तेथुन निघुन गेली. आणखी काही मिनिटांनंतर एक माणुस ते गाणे ऐकण्यासाठी थांबला, पण घड्याळाकडे लक्ष जाताच घाईघाईने पुन्हा चालु लागला. त्याला बहुदा ऑफीसमध्ये जायला उशीर झाला होता.मात्र एका ३ वर्षाच्या मुलाचे त्याच्याकडे लक्ष ग...
किर्तन उद्योग आणि प्रगती..!
Poem

किर्तन उद्योग आणि प्रगती..!

किर्तन उद्योग आणि प्रगती..!तशीतमाशानं माणसंबिघडली नाहीत..पण त्या नादात अखंडबुडणाऱ्यालाविकावी लागलीथोडी फारशेती..आणितमाशगीरांनामिळवता आली जेमतेमपोटापुरती रोजी-रोटी..!अन...किर्तनानं माणसंसुधरली नाहीत..मात्रसुधरली तेवढीकिर्तनकाराचीआर्थिकपरिस्थिती...आणिकिर्तनउद्योगालामिळाली नवी गती...!-नंदू वानखडे मुंगळा जि.वाशिम    9423650468● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!महाराष्ट्राची कीर्तन परंपराए, उगम आणि विकास...
मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!
Story

मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!

मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!आमच्या वेळेस शिदोरी बांधून पहाटे गेलेल्या बैलजोड्या सयसंध्याकाय होईपर्यंत घराकडे परतत नसायच्या. रस्त्यानं बैलगाडी घेऊन घरी येईस्तोवर दिवेलागण होऊन साजरा अंधार पडायचा. आम्ही बैलबंडीत गूडूप अंधारात बसलेलो. पण बैल मात्र सरावानं बरोबर घरालोक चालत चालत घरापर्यंत सुखरूप आम्हाले सोडायची. सुगीच्या दिवसात जंगलात जिकडे तिकडे कामासाठी माणसांची वर्दळही वर्दळ दिसायची.पशुपक्षीही भरपूर प्रमाणात सोबतीला असायचे.हरणाचे कळपच्या कळपं समोरून धावायचे.दुपारच्या सामसूम वातावरणात भोरी नावाचा पक्षी 'पोट दुखते' म्हणजे घुगुच घु असा स्वर, आवाज काढून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा.टिटवीचा आवाज,कावळयाची कावकाव शांत आसमंतात नखोरा ओढायचा.एखादया दूरच्या शेतातल्या कडूलिंबाच्या झाडावर माकडं या फांदीवरून तर त्या फांदीवर मसत्या करायची.हूपहूप करत मोठय...
भारत आणि चाबहार बंदर.!
Article

भारत आणि चाबहार बंदर.!

भारत आणि चाबहार बंदरचाबहार बंदर भारतासाठी खूप महत्वाचे आहे. ते एक धोरणात्मक व्यापार मार्ग प्रदान करते जे भारताला पाकिस्तानमधून न जाता अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. हे बंदर भारतासाठी पर्यायी व्यापार मार्ग तयार करते आणि मध्य आशिया आणि युरोपला आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) चा भाग म्हणून काम करते. शिवाय, ते भारताला इराणमध्ये महत्त्वपूर्ण उपस्थिती देते आणि प्रादेशिक भू-राजकारणात चीनच्या प्रभावाचे संतुलन साधण्यास मदत करू शकते.चाबहार बंदराचे धोरणात्मक महत्त्व:इराणमधील चाबहार बंदर भारतासाठी धोरणात्मक महत्त्वाचे आहे कारण ते भारताला पाकिस्तानला मागे टाकून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग प्रदान करते.हे बंदर अफगाणिस्तानमधून माल वाहतूक सुलभ करते, ज्यामुळे या प्रदेशाशी व्यापार आणि आर्थिक संबंध वाढतात.चा...