परिचय
गौरव प्रकाशनचं हे तेरावं वर्षं खरं. ऑनलाईन न्यूजपेपर कवितांच्या ग्रुप मधून नंतर त्यातल्या काही काही कवी आणि लेखक यांनी एकत्र येऊन ई पुस्तकं आणि ई नियतकालिकं प्रकाशन व वितरण करण्यासाठी गौरव प्रकाशन 2007 साली स्थापन केलं. आधी मुख्यत्वे कवितासंग्रह, कथा, आत्मचरित्र, कादंबरीपासून प्रवासवर्णनांपासून ते बालसाहितपर्यंत सर्व प्रकारचं साहित्य. इतक्या वर्षांत कित्येक पुस्तकांचं प्रकाशन आणि वाचकांचं प्रेमावरच हे नेटवर्क उभं करण्यात यश आलं आहे. महाराष्ट्रातल्या 'दुर्गम’ खेड्यापाड्यातले आणि भारतातल्या अन्य राज्यांतलेही आहेत. स्मार्ट फोन्सच्या वाढत्या वापराबरोबर मोबाईलवर वाचता येतील अशा ई पुस्तकांची डिमांड वाढतच आहे. आणि ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न गौरव प्रकाशन करीत आहे. नवनवीन पुस्तके प्रकाशित करून. WhatsApp, email द्वारे सुद्धा यातील काही पुस्तके उपलब्ध करून देता येईल. अन्यायाला वाचा फोडणार्या, भ...