Sunday, October 26

Tag: #प्रेरणादायी कविता

कोजागिरी.!
Poem

कोजागिरी.!

कोजागिरीकोजागिरीच्या दुधानंअशी शक्ती द्यावीआम्ही धष्टपुष्ट व्हावेआमची बेरोजगारी जावीनोकरी नाही मिळाली तरीआम्ही कमजोर नसावेकोणतेही कामधंदेआम्ही स्वखुशीनं करावेदारिद्र्यातील बापालाहीअर्थ प्राप्त व्हावाआईचं धूरपाटनजरेसमोर चालता व्हावायावे सुखमय दिवसअनंत काळासाठीशेतकरीही आमचा दाताराहावा कधी न उपाशीआमची बहिण अंचलासुरक्षीत व्हावीकोणी कलीने केव्हाहीकधी अब्रू न लुटावीचंद्राची चांदणीहीसुखमय व्हावीहुंड्यासाठी चांदणीकधी न जळावीते दिवस परतीचेआधार व्हावा मुलांचावृद्धाश्रमात पित्यांचाकधी अंत न व्हावाऐसेच दिन यावेरामराज्य दिसावेअनाथ अपंगांचेकधी स्वप्न न तुटावेअंकुश शिंगाडेनागपूर ९३७३४५९४५०हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप...
‘मार्शल’
Poem

‘मार्शल’

मार्शल.!एकमेकांची उणीदुणी काढत वेळ घालवण्यापेक्षाआपण आपले काम पूढे रेटत राहूबुध्दगयेच्या बोधिवृक्षाखालीसारेच एकत्र भेटत राहू ……….मार्शल ……गल्लीबोळातून धोक्याचे सायरनसर्रास आदळत आहेत कर्णपटलावरआता आपण अलर्ट झालो पाहीजेआपल्या छावण्यांमध्येहीरेड अलर्ट घोषित केला पाहीजेशत्रु हल्ल्याची तयारी करत आहेआपल्या छावण्या उध्वस्त करण्यासाठीरणगाड्यात धर्माची बारूद भरत आहे ……….मार्शल ……कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाहीरात्र वै-याची नसूनदिवसही वै-याचा आहे आपल्यासाठीआरपारचे युध्द लढणे गरजेचे आहेसंविधानाच्या संवर्धनासाठीआता आपण आपल्याच दिशेनेबंदुकीच्या फैरी झाडण्यात अर्थ नाहीशत्रुसैनिक सिमापार करत असतांनाआपण एकमेकांचे कपडे फाडण्यात अर्थ नाही ………मार्शल …….वेळ अजूनही गेली नाहीसुर्य अस्तास जायचा आहे अजूननिरंजनेच्या निर्मळ पाण्यानेसारेच जाऊ भिजूनतुम्ही तिकडून या….आम्ही इकडून येऊश्रावस्तीच्या जेतवनातएकमेकांची गळ...
ती खूप बदलली आहे
Poem

ती खूप बदलली आहे

ती खूप बदलली आहेसमांतर आरक्षणातून मिळालेल्या नोकरीने घरादारात तिचेमहत्व वाढले आहे..ती अबला नव्हेआता सबला झाली आहे..हो, ती खरोखरच आता धीट झाली आहे.दर गुरूवारी धावपळ करते..नारळ आणते..साखर आणते..आरतीसाठी पुढे सरते...सर्वांना हिंमतीने प्रसाद वाटते..आता ती खूप बदलली आहे,कुंकूवाच्या जागी टिकली लावते.तिला कळालेय कपड्यांचे मोल,म्हणूनच ती सुंदर पेहराव करते,मॅचिंगवर दक्षअसते.वाचनातही ती मागे नाही,ती वाचते प्रवासातहीवैभवलक्ष्मीची पोथी...दानातही ती कमी नाही,म्हणूनच ती संक्रांतीच्या वानात वाटतेश्रद्धेने व्रताच्या पोथ्या...हजारो वर्षाची लेखन बंदी झुगारुनती लिहू लागलीय आता२१ हजार वेळा गायत्रीमंत्रतिच्या नोटबूकात...तिला चांगला आवाज लाभलाय,म्हणूनच तर ती सत्संगात जाते,सुरेल आवाजात गाते...एवढेच...