Sunday, October 26

Tag: आणि

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!
Article

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर फायदेशीर आहे, त्यापैकीच एक पळस. पळस औषधी गुणधर्म असलेली एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला 'फॉरेस्ट फायर' म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो.myupchar.com के डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल, वेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो, शिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत.डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचारमोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस ...
एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!
Article

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!या एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.मला आणि माझ्या कवितेला ही एस.टी.आमच्या आयुष्याला फार जवळची झाली आहे. महाराष्ट्रभर याच एस.टी.ने मी हिंडत असतो. प्रवासात सगळी सर्व सामान्य माझ्यासारखी माणसं असतात. थोडंस सोशल मीडियामुळे मला बरीच सामान्य लोकं ओळखू लागल्यामुळे अनेकजण मी एस.टी.मध्ये किंवा स्टँडवर दिसलो की माझ्यासोबत सेल्फी वगैरे काढतात. कुणी चहा पाजतात. तर कुणी काहीतरी खायला हमखास देतात. याच एस.टी. मध्ये सामान्य लोकांची वेदना समजून घेता येते. मला वाटतं सगळ्या जाती धर्माची माणसं या एस.टी मध्ये भेटतात. पण, खरं सांगू का? या डब्यात फक्त आणि फक्त माणुसकीचा सुगंध दरवळत असतो. बसायला जागा भेटावी, भेटली तर खिडकीजवळ भेटावी या हट्टाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर इथं भांडण होत नाही.ज्याला आधी जागा भेटलेली असते नंतर तोच प्रवासी उभ्या ...
ताशा, वेश्या आणि कविता
Story

ताशा, वेश्या आणि कविता

ताशा, वेश्या आणि कविता(सत्य कथा.)शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं.मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता.रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती.बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो.मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती.पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता.फटाक्यांचा माळा वाजत होत्या.ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता.तासभर धिंगाणा सुरूच होता.त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली.झोप लागत नव्हती.भूक लागली होती.उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला "क्या कालू झोपला नाहीस अजून". “अगं बच्चन अजून आला नाही”... असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली.ओठावर दोन ब...
आणि कविता जिवंत राहिली.!
Story

आणि कविता जिवंत राहिली.!

आणि कविता जिवंत राहिली.!आणि कविता जिवंत राहिली... ही माझी वास्तव वादी लिहिलेली कथा व्हॉट्स अप वर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाली..अनेकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या.कौतुक केलं..ही कथा व्हॉट्स अप वर फिरत फिरत जळगाव जिल्ह्यातील एका डॉक्टर असलेल्या ताईंच्या व्हॉट्स अप वर गेली.. त्यांनी ती वेळ काढून शांतपणे वाचली.गंमत अशी झाली होती.गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे मिस्टर आणि त्या दोघेही वेगळे झाले होते.त्यांचे मिस्टर सुध्दा डॉक्टर आहेत.ते पुण्यात असतात.करिअर दोघांच्याही आड येतय आणि इतर काही अडचणी यामुळे त्यांच्यात वाद झाले आणि दोघांनी ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. घटस्फोटासाठी दोघांनीही कोर्टात रीतसर अर्ज केला आहे.त्यांची तारीख सुरू आहे.लवकरात लवकर घटस्फोट घेवून दोघेही वेगळे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.माझी कथा वाचल्यानंतर त्य...
नवरात्र आणि रंग
Article

नवरात्र आणि रंग

नवरात्र आणि रंगनेहमीप्रमाणेच कार्यालयात जेवणाच्या सुट्टीत आमच्या गप्पागोष्टी चालल्या असताना एकसारख्या साड्या घेण्याचा विषय निघाला. साडी म्हणजे प्रत्येकीचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग काय विचारता साड्यांचे अनेक प्रकार आहेत. मग कोणता प्रकार,कोणता रंग , घ्यायचा याबाबत चर्चेला उधाण आले. नवरात्रीतील नवरंगाच्या साड्यापर्यंत चर्चा येऊन थांबली.नवरात्रीला त्याच रंगाच्या साड्या का घालायच्या? याच्यामागे काय कारण आहे? कुणी ठरवले हे रंग ? याच्यामागे काही अध्यात्मिक कारण आहे का ? याचा विचार न करता आपण एखादी गोष्ट किती सहजपणे अध्यात्माशी जोडतो आणि नकळतच त्याचे पालन करू लागतो. त्या गोष्टीसाठी किती आग्रही होतो याचा कुठे विचार होत नसल्याचे दिसून येते.हे वाचा – नाट्यप्रेमी करजगावएका दैनिकाने खप वाढविण्यासाठी 2003 मध्ये त्यांनी वापरलेली ही एक मार्केटिंग स्ट्रेटजी होती. यासाठी त्यांनी श्रीकृष्णनीतीचा...
अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी
Article

अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी

अनिलभाऊ लोहार : जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणीधरणगावच्या एका साध्या, परंतु अत्यंत मेहनती कुटुंबात जन्मलेले अनिलभाऊ लोहार, हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या जीवनाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. साधेपणातही मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस असलेल्या अनिलभाऊंची जिद्द आणि कष्ट यांच्यामुळे त्यांनी आपलं भविष्य स्वतः घडवलं.अनिलभाऊंच्या घरात आर्थिक चणचण होती. त्यांचे वडील बैलांना पत्र्या मारण्याचे काम करत, मात्र हे काम तितकं समाधानकारक नव्हतं. कुटुंबाला आधार देण्यासाठी अनिलभाऊंनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि आपल्या घरच्या परिस्थितीचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण थांबल्यामुळे भविष्यात काय करायचं याचं मंथन त्यांचं मन सतत करत होतं, पण त्यांच्या डोळ्यांतून कधीच स्वप्नं हरपली नाहीत. त्यांनी कधीच परिस्थितीसमोर नांगी टाकली नाही, कारण त्यांचं मन नेहमी मोठं काहीतरी करण्यासाठी आसुसल...
दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी
Article

दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी

दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी दोस्ती हा १९६४ सालचा भारतीय कृष्ण-धवल हिंदी चित्रपट असून सत्येन बोस दिग्दर्शित आहे आणि राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ताराचंद बडजात्या निर्मित आहे. ह्यात सुधीर कुमार सावंत आणि सुशील कुमार सोम्या मुख्य भूमिकेत होते आणि ही गोष्ट आहे दोन मुलांमधील मैत्रीची ज्यात एक अंध आणि दुसरा अपंग आहे. दोस्ती १९६४ सालच्या पहिल्या १० सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याला "सुपर हिट" म्हणून घोषित करण्यात आले. हा ४ थ्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झाला. १९७७ साली हा चित्रपट तेलुगू भाषेत स्नेहमच्या रूपात पुन्हा तयार करण्यात आला होता.दोस्ती ही रामू (सुशील कुमार) आणि मोहन (सुधीर कुमार) यांची कहाणी आहे. रामूचे वडिलांचा कारखान्यात काम करताना अपघातात मृत्यू होतो. जेव्हा कारखानदार नुकसान भरपाई देण्यास नकार देत, त्याच्या आईचा मानसि...
पोळा सण..काल,आज आणि उद्या
Article

पोळा सण..काल,आज आणि उद्या

पोळा सण..काल,आज आणि उद्या'पोळा, सण करी गोळा ' असे आपण म्हणतो ते खरेच आहे. सण ,उत्सव हे आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहेत.आपले सर्व सण हे मराठी महिन्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी तिथीला येत असतात. असा एकही महीना नाही की त्या महीन्यात कोणतातरी सण येत नाही. सर्व मराठी महीन्यात श्रावण महिना हा जास्त पवित्र समजला जातो. श्रावण महिण्याच्या अमावस्येला आपल्याकडे बैलांचा सण म्हणून ' पोळा ' साजरा केला जातो. भारतात हा सण सर्वत्र एकसारखा आणि एकाच दिवशी ,एकाच नावाने साजरा होत नाही. काही राज्यात याला पोंगल म्हणतात व तो वेगळ्या दिवशी साजरा होतो. महाराष्ट्रातही कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सिमा भागात वेगळ्या दिवशी आणि वेगळ्या पद्धतीने पोळा सण साजरा केला जातो. शेतीच्या हंगामानुसार हा सण आपापल्या भागात वेगवेगळ्या वैशिष्ट्य्यानुसार साजरा होतो.बालपण पुर्णपणे ग्रामीण भागात आणि शेतकरी कुटुंबात गेल्यामुळे ...
Article

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य?

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य? नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळजवळ प्रत्येकच घरातले दिवे मध्यरात्रीपर्यंत सुरू असते. त्यामुळे देश रात्रीसुध्दा जागा असतो असं म्हणायला हरकत नाही. सरत्या वर्षाला निरोप देत असताना कटू-गोड आठवणींची सोबत असते. हे वर्ष खूप काही देऊन आणि शिकवून जाते. त्यामुळे हे सरतं वर्ष अनेक प्रकारे प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक ठरते. याच आश्चर्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केल्या जाते. हा सोहळा जेवढा नेत्रदीपक असतो, तेवढाच मनाला सुखावणारा आणि नवी उमेद देणारा ठरतो. पण...       ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती जडभरीत वस्त्रांनी आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांनी नटून-थटून चारचौघात गेल्यावर त्याला कुणीही नवं तर म्हणणार नाही ना! एवढच का जोपर्यंत त्याच्या शरीरावर जडभरीत वस्त्र व प्रसाधनं असते, तोपर्यंत तो थोडा वेगळा वाटतो. ते सर्व उतरल्यावर 'जुनं ते सोनंच...
जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे 
Article

जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे 

जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे ◆ टॉमेटो मध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं.◆ स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं.◆ चेरी मध्ये आढळून येणारं एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.◆ लाल राजमा शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात.◆ बीट मध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन-सी, नायट्रेट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.◆ डाळिंब मध्ये असणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट प्रोस्टेट कॅन्सर पासून बचाव करण्यास मदत करतात.◆ सफरचंद मध्ये असणारी अ‍ॅन्टी ऑक्सिडंट कॅन्सर, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि हृ...