Monday, March 9

Article

भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसा
Article

भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसा

भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसाआमच्या गावात डोक्शावर पानाचा पेटारा घेऊन कधी पायदळ तर कधी मिळेल त्या वाहनानं दहिहांडयाचा भोज्याभाई यायचा. वयाची साठी ओलांडलेला व डोक्शावरचे केस विरळ झालेला.मळलेला सदरा,आखुड पायजामा मध्यम किडकिडीत शरीरयष्टी.दाढीचे खुंट वाढलेले,गयाभोवती लपेटलेली लाला शापी, म्हणजे आताच्या भाषेत दुप्पटं,पायात टायवरी चप्पल घातलेला असा भोज्याभाईचा अवतार होता.धर्माने मुसलमान असूनही अस्खलित पिवर मऱ्हाटी बोलायचा. तसं त्याचंच गावचं एवढं मोठं होतं की त्याले पानाचा पेटारा डोक्शावर घेऊन ईकडे तिकडे फिरायचं कामंही नव्हतं. त्याच्याच गावात त्याचा पानाचा धंदा व्हायचा. पंरतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी व आपल्यालाही दोन पैसे भेटावे या लालसेपोटी बिच्यारा दोन दिवसाआड नित्यनेमाने यायचा. बाकी दिवस आजुबाजूच्या खेड्यापाड्यात तो डोक्यावर व एक काखेत प...
विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफर
Article

विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफर

विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफरनागपूरच्या आसपास विदर्भात बरेच रमणीय, प्रेक्षणीय स्थळे आहेत उदाहरणार्थ टेकडी गणपती मंदिर हे तीर्थक्षेत्र असून पर्यटन सुद्धा आहे 12 व्या शतकात हेमाद्री पंडितांनी बांधले आहेत गणेश मूर्ती 250 ते 300 वर्ष जुने आहे. 1866 स* रेल्वे स्थानकाच्या कामासाठी टेकडीचा पूर्व भाग सुरंग लावून खोदकाम सुरू असताना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती निघाली त्यावेळी हा भाग रेंजीमेंटल असल्यामुळे अधिक खोद काम करता आले नाही.1926 झाली या मंदिराला टिनाचे शेड बांधण्यात आले 1955 स* नवीन मंदिर बांधण्यात आले. या देवस्थानाची मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर असून परदेशातून सुद्धा भाविक दर्शनासाठी येत असतात विदर्भातील अष्टविनायकामध्ये या गणपतीची गणना होते. जानेवारीत तीळकुंद चतुर्थीच्या दिवशी भव्य यात्रा भरते व कमीत कमी दोन लाख भाविक दर्शनास येतात.त्याच...
बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री
Article

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्रीआमच्या छोट्याशा गावात साऱ्या जातीधर्माची लोकं अगदी गुण्यागोविंदाने रहायची.गावात दहावी पर्यंत शाळा.पाच पन्नास कुणबी,पाटलांची,दहा बारा तेल्यांची ,पाच पंचवीस धनगर समाजाची वस्ती गावच्या नदीकाठावर बौद्धवाडा होता.बाकी गावगाडयाची जशीजशी लोकसंख्या वाढत गेली,तसतशी कुटूंबे मोठी झाली.काही नवीन प्लॉट पडलेल्या आखर पट्टीत शेणामातीची लिपून तर काही पक्की बांधून वस्ती करून रहायला गेली. दोनचार मुस्लिम समाजाची घरं होती. गफारभाई, व त्यांची भावडं पण गावाशी त्यांचा चांगला सलोखा होता. गफफारभाई हातात लोंखडी पाणा खांद्यावर घेऊन गावाला वॉटर सप्लाय म्हणजे नळ सोडायचे काम करायचे.दुसरा लहान भाऊ तालुक्याच्या बैलबाजारात गुरंढोर, बैलजोड्या विकण्याचा जोड धंदा करायचा. गावात अडल्या नडल्याले चांगली बैलजोडी विकत घेऊन द्यायचा.एक एसटी ड्रॉयव्हर असलेले त्यांच...
पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृती
Article

पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृती

पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृतीसेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक, कवी, लेखक रामदास पुजारी लिखित 'पर्यावरणविषयक घोषवाक्ये' ही पुस्तिका नुकतीच वाचण्यात आली. पर्यावरणाचा,भविष्याचा फारसा विचार न करता मानव आपल्या स्वार्थासाठी आज वृक्षतोड करताना दिसतो. रस्ते, औद्योगिकरण व इतर बाबींसाठी होत असलेली वृक्षतोड मानवाच्या, वन्यजीवांच्या, सृष्टीतील विविध घटकांच्या अस्तित्वासाठी व पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. पर्यावरणीय बदलांमुळे उद्भवणाऱ्या दुष्काळ,अतीवृष्टी, महापूर यांचे आरोग्यावर, जीवनावर होणारे परिणाम सर्वत्र प्रकर्षाने जाणवत आहेत. अशा वेळी पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी रामदास पुजारी यांनी लिहिलेली पुस्तिका खूपच प्रभावी ठरते.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाशुद्ध हवा, स्वच्छ पाणी जीवना हवेवृक्षारोपण प्रत्येकान...
शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव
Article

शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव

शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सवदरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त या उत्सवाला सुरुवात झाली. मात्र शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सण नाही; तो समाजाच्या प्रगतीचा, संस्कारांचा आणि भविष्यनिर्मितीचा द्योतक आहे. त्यामुळेच आपण त्याकडे भविष्यवेधी उत्सव म्हणून पाहिले पाहिजे.शिक्षक हे फक्त ज्ञान देणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या विचारसरणीला आकार देतात. विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, चारित्र्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, तसेच समाजाभिमुख दृष्टीकोन रुजविण्याचे काम शिक्षक करतात. आजची विद्यार्थी पिढीच उद्याचा समाज आणि राष्ट्र घडवते, त्यामुळे शिक्षक दिन हा भविष्यातील पिढी घडविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करणारा दिवस ठरतो.आजच्या...
चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख
Article

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख५ सप्टेंबर हा दिवस आपल्या भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कारण हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. राधाकृष्णन  हे उत्कृष्ट शिक्षकतज्ञ, तत्वज्ञानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्वान होते.ते शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. जेव्हा त्यांच्या काही शिष्यानी व मित्रांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची परवानगी मागितली. त्यावर डॉ. राधाकृष्णन यांनी नम्रतेने सांगितले की, " माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी जर तुम्हाला माझा गौरव करायचाच असेल, तर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा." त्या दिवसापासून म्हणजे ५ सप्टेंबर १९६२ पासून भारतात शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा सुरु झाली.   आजही ५ सप्टेंबर हा दिवस आपल्य...
हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणी
Article

हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणी

हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणीशहानुर नदीच्या काठा,काठानं नदीथडीनं हिवराची ही दाट झाडं दृष्टीस पडायची.मधुकर डॉक्टर यांच्या थडीपासून तर रंगराव भदे पोलिस पाटील यांच्या वावरा पर्यंत नदीकिनारी आमचं खेळायचं साम्राज्य असायचं. बंगाली बाभुयांनी दाट झाकलेला भाग,थडीकाठानं जंगली श्वापदे व तरसाच्या मोठमोठ्या गुफा.ही तरसं रात्री शिकारीसाठी बाहेर पडायची.व दिवसा या दाट अडचणीच्या गुफेत दडून बसायची. बादशहा भाईच्या मईच्या वावरात मुंगाच्या शेंगा तोडल्यावर ताण काट्यावर मोजण्यासाठी डोक्शावर घराकडे पोतं आणतांना गोविंदराव साधुबुवांच्या मोठ्या पसरलेल्या नाल्या जवळ सगर रस्त्यावर वाढलेल्या गावरानी कडब्यातून वाट काढतांना कधीकधी ती समोरून पळून जायची.गाढवा सारखी उंची वाघासारखे पसरट पट्टेदार मोठ्ठं तोंड खुप भिती वाटायची.एक दोघं सोबतीला असले म्हणजे जाण्याची हिमंत यायची. एकदा तर सखाराम महाराजा...
चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Article

चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवासबुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चिखला गावाचा गरिबाघरचा मुलगा आता जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठात शिकायला जाणार आहे. या तरुणाचं नाव आहे एकनाथ भगवान वाघ.एकनाथची कहाणी जिद्दीची आहे. स्वप्नांचा पाठलाग करणारी आहे. आई कासाबाई आणि वडील भगवानराव अडानी. घरी शिक्षणाचा कसलाच वारसा नाही. टिन पत्र्याचं घर. आजारी आई. पण एकनाथ शिकत राहिला. ग्रामीण भागातील एका साध्या कष्टकरी कुटुंबातून हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा त्याचा प्रवास साऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. हावर्ड विद्यापीठामध्ये पब्लिक पॉलिसी या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासासाठी त्यास प्रवेश मिळाला आहे. विशेष हे की यासाठी त्याला महाराष्ट्र सरकारची परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. महाराष्ट्रातून मोजक्याच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच...
‘कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा’
Article

‘कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा’

“कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा”मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले तरी हे आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मराठा समाजाच्या हक्काचा प्रश्न हा केवळ कायदेशीर लढाई नाही तर अस्तित्वाची लढाई आहे. शासन आमच्याशी चर्चा करतं, आश्वासनं देतं, पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही. त्यामुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. कितीही प्रयत्न करून हे आंदोलन कमी करण्याचा प्रयत्न झाला, तरी समाजाच्या भावनांचा उद्रेक रोखता येणार नाही.”हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय...
‘पाटा : नव्वदच्या दशकातील ग्रामीण शेतीची आठवण आणि गावरान जीवनशैली’
Article

‘पाटा : नव्वदच्या दशकातील ग्रामीण शेतीची आठवण आणि गावरान जीवनशैली’

'पाटा : नव्वदच्या दशकातील ग्रामीण शेतीची आठवण आणि गावरान जीवनशैली'आमच्या लहानपणी म्हणजे जवळपास नव्वदचा काळ गृहीत धरू. मीरगाचा पाऊस साजरा पडला म्हणजे प्रत्येकाच्या शेतात तिफनीनं पेरण्या सुरू व्हायच्या. आजच्या सारखी ट्रॅक्टरची तेव्हा उपलब्ध नव्हती. मोठया वावरावाल्यांची तर आठ, दिवस पेरणी चालायची.बैलजोडया, गडी,माणसं कबंरीले बांधायच्या वटया,फशाट वाले असा सारा बारदाना सोबत असायचा. पऱ्याटयाईचा पेरा असो हायब्रीडच्या ज्वारीचा किंवा गावरान हुळळा खाण्यासाठी धुऱ्यावर गावरान ज्वारीची किंवा बाजरीची दहा,बारा तासं तरी हमखास पेरायची जेणेकरून बैलांना पोटभर खायला चारा भेटायचा.थंडीच्या दिवसात तापावर भाजायला घरच्या लोकांना,लेकराबाकरांना हुळळयाची दाणेदार दुधाच्या चिकानं भरलेली रसरशीत कणसं भेटायची.व तुळशीच्या लग्नाले खोपडीसाठी कोणी चार,पाच धांडे घेतो म्हटलं तरी घरधनी मुळीच नाही नाही म्हणायचा.किंवा मना न...