Sunday, October 26

Tag: इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…
Article, Gerenal

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ...इंग्रजांचं ‘हिलस्टेशन’ आणि यवतमाळ महाराष्ट्राच्या ‘कॉटन सिटी’ बद्दल जाणून घ्या.यवतमाळ हा “महाराष्ट्रातच असणाऱ्या सदैव दुर्लक्षित आणि मागास समजल्या जाणाऱ्या विदर्भातील” एक जिल्हा आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून यवतमाळ १५० किमीच्या अंतरावर आहे.यवतमाळ म्हणजे डोंगरांची माळ.. जुन्या रेकॉर्डप्रमाणे यवतमाळ हे जगातलं सर्वात सुरक्षित गाव होते. पूर्वी यवती म्हणून ओळखले जाणारे हे शहर बेरार सल्तनतेचे प्रमुख शहर होते. १३४७ मध्ये ह्या भागावर अलाउद्दीन हसन बहमन शाह ह्याची राजवट होती आणि त्याने ह्या प्रदेशात बहमनी सल्तनतीची स्थापना केली.त्यानंतर १५७२ मध्ये अहमदनगर सल्तनतीच्या मुर्तझा शाहने यवतमाळ आपल्या ताब्यात घेतले. १५९६ साली अहमदनगरच्या चांद बीबीने यवतमाळ मुघल साम्राज्यात आणले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे १७०७ साली यवत...