Sunday, December 7

Tag: आई…!

अशी घ्या गरोदरपणात काळजी
Article

अशी घ्या गरोदरपणात काळजी

अशी घ्या गरोदरपणात काळजी कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे मुख्य कारण गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर योग्य ती काळजी घेतलेली नसणे तसेच जन्माअगोदर आणि जन्मानंतर बालकाचे स्वास्थ्य चांगले असण्यासाठी गरोदर मातेने आपल्या बाळाची काळजी गरोदर असल्यापासून घेणे आवश्यक असते. बाळाचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी गरोदर मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणातील काळजी बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली सोनोग्राफी 16 ते 18...
आई, कर्ज भाकरीचे!
Article

आई, कर्ज भाकरीचे!

आई, कर्ज भाकरीचे!बायको सतत आईवर आरोप करत होती..!! आणि नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता..!!पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती, "मी अंगठी टेबलवरच ठेवली होती आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..! अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली आहे असा आरोप तिचा.पण गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..! तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं.. पत्नीला ती चापट सहन झाली नाही. ती घर सोडून चालली आणि जाता जाता पतीला तिनं एक प्रश्न विचारला कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का..??तेव्हा पति ने उत्तर दिले त्या उत्तराला ऐकून दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले तो क्षण..!! पति ने पत्नी ला सांगितले..!"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मा...
आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !
Article

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं ! आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ? निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची .... थोडक्यात काय तर दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे ! लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतातहे वाचा – पिक्चर रस्त्य...