Sunday, October 26

Tag: #वर्धा

फॅशनच्या नादात आरोग्य धोक्यात!
Article

फॅशनच्या नादात आरोग्य धोक्यात!

फॅशनच्या नादात आरोग्य धोक्यात!फॅशन ही अशी गोष्ट आहे की लोक त्यासाठी सर्वकाही करतात. त्यांना हवामानाची किंवा त्यांच्या आरोग्याची पर्वा नाही. आता तुम्हाला वाटेल की फॅशनचा आरोग्याशी काय संबंध आहे. तथापि, आजच्या काळात फॅशनचा आरोग्याशी खूप संबंध आहे कारण फॅशन ट्रेंड तुमच्या आरोग्याला कसा तरी हानी पोहोचवत आहेत. फॅशन फॉलो करणे वाईट नाही, पण ते फक्त तेव्हाच योग्य आहे जेव्हा ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाही. फॅशन फॉलो करताना, तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल विसरू नये. तथापि, काही लोक ट्रेंड फॉलो करण्याचे वेड लावतात आणि विसरतात की या गोष्टी त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.महिलांना किंवा पुरुषांना उंच टाचांचे किंवा स्टिलेटोचे खूप वेड असते. उंच टाचांच्या शूज घालण्यामुळे पाठदुखी, तसेच पाय दुखणे आणि सूज येऊ शकते. यामुळे संधिवात होण्याचा धोका असतो. टाचांच्या शूज घालण्यामुळे मणक्यावर नका...
शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजे.!
Article

शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजे.!

शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकवले पाहिजेलैंगिक शिक्षण नववीपासून नव्हे तर बालवयापासूनच द्यायला हवे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले. अल्पवयीन आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीश संजय कुमार आणि न्यायाधीश अलोक आराधे यांच्या खंडपीठाने लैंगिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले लैंगिक शिक्षण हे केवळ इयत्ता नववी ते बारावी पर्यंत मर्यादित न ठेवता लहान वयापासूनच शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजे असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.लैंगिक शिक्षणाबाबत भारतीय समाज अजूनही विरोधात आहे. याबाबतीत दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहे.जिथे जिथे लैंगिक शिक्षणाचे धडे देण्यात आले, तिथे त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला, असा दावा कोठारी यांनी केला.तर काहींनी विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिले पाहिजे,असे मत व्यक्त केले आहे.मुलांच्या शिक्षणासंबंधानं बोलताना बहुधा स...
वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय
News

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोयवर्धा : नैसर्गिक आपत्तीपुढे माणूस किती असहाय्य ठरतो याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळालं. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि धावत्या दुचाकीवरच वीज कोसळली. या भीषण घटनेत काका आणि पुतण्या जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी झाला.भिवापूर येथील अनिल ठाकरे हे आपल्या १७ वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून सोनेगावमार्गे चारमंडळकडे जात होते. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि आकाशात विजांचा कडकडाट वाढला. धोतरा चौरस्त्यावर पोहोचताच त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. या प्रचंड आघाताने अनिल ठाकरे आणि त्यांचा पुतण्या सौरभ यांचा जागीच मृत्यू झ...