Monday, October 27

Tag: ग्रामीण

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा
Article

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमाफार पुर्वीचा काळ.गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा.आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते.काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत.त्यामुळे त्यांचे गावी येणे जाणे असे.ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक रानभाज्या आळवडीची पाने,करटुली,चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत.तसेच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.त्याबरोबर चहापावडर, एखाद डझन कपड्याचे / अंगाचे साबण,...
ग्रामीण भागातील चुलीवरची भाकर
Article

ग्रामीण भागातील चुलीवरची भाकर

ग्रामीण भागातील चुलीवरची भाकरभारतीय ग्रामीण संस्कृतीत चुलीवरची भाकर एक अत्यंत महत्त्वाची स्थान आहे. ही भाकर केवळ आहाराचा भाग नाही तर ती एक सांस्कृतिक प्रतीक आहे. ग्रामीण भागात, घराघरात चुलीवर भाकर तयार करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे स्थानिकता, साधेपणा आणि शेतकरी जीवनशैलीचे दर्शन होते.भाकर बनवण्याची प्रक्रिया : भाकर बनवण्यासाठी साधारणतः ज्वारीचे पीठ,गरम पाणी आणि थोडे मीठ लागते. कडवट तापलेल्या चुलीवर ओल्या हातांनी पीठ गूंठले जाते आणि नंतर त्याची गोळे करून थापली जाते. चुलीत आग लागल्यानंतर, भाकरी तोंडावर ठेवली जाते. ही प्रक्रिया साधी असली तरीही तिच्यामागे अनेक कौशल्ये आणि अनुभव दडलेले असतात.चुलीचं महत्त्व : चुलीवरची भाकर तयार करताना ज्या चुलीचा वापर केला जातो, ती ग्रामीण जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. चुलीवर जेव्हा भाकरी तयार केली जाते तेंव्हा तिच्यातून येणारा सुवास, थर्मल ऊर्जा आणि तापमाना...
Article

भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी

भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी(नाशिक जिल्ह्यातील कादवा शिवार दिवाळी अंक २०२३ च्या मुखपृष्ठावर टाकलेला प्रकाश)सालाबादप्रमाणे यंदाची दिवाळी फराळाची रेलचेल घेऊन आली. स्वयंपाकघरातील गृहिणींच्या हाताची चव फराळातून दिसून येत आहे... जून्या जाणत्या स्वयंपाकीण काकूंकडून नव्याने लग्न होऊन आलेल्या नववधू दिवाळीला फराळ शिकून घेतांना दिसल्या तर काही नववधूंनी माहेरात घेतलेलं अस्सल पाककलेचे कौशल्य सासरी अगदी सराईतपणे फराळ करून घरच्या आपल्या माणसांना खायला लावून त्यांच्या जिभेवर माहेराच्या फराळाची चव कशी रेंगाळत राहिल याची दक्षता घेतांना दिसून आल्या.....दिवाळी सण तसा ग्रामीण जीवनशैलीचा एक महत्त्वाचा सण मानला जातो.... वर्षभर शेतीमध्ये काबाडकष्ट करून आपल्या मुलाबाळांना, सुनांना, जावयांना वर्षाअखेरीस गोडधोड खायला घालून, रंगबेरंगी वस्त्राने शरीर आणि मन प्रसन्न करण्यासाठी हा दिवाळीसण साजरा क...