Sunday, December 7

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

डोळ्यांची घ्या काळजी

आता लवकरच उन्हाळा चांगलाच जाणवू लागणार आहे. उन्हाळ्यात डोळे येण्याची साथ पसरण्याचा मोठा धोका असतो. डोळे येण्यास अनेक जीवाणू, विषाणू अथवा अँलर्जी कारणीभूत असते. कधी कधी डोळ्यात आम्ल आणि अल्कली गेल्यानेही डोळे येतात. घरात एकाचे डोळे आले की पाठोपाठ सगळ्यांनाच संसर्ग होतो. अर्थात हे प्रत्येकवेळी घडत नाही. अँलर्जीमुळे डोळे आले तर तो रोग एकापासून दुसर्‍याला होऊ शकत नाही. जिवाणू वा विषाणूंमुळे डोळे येतात तेव्हा डोळ्यातून येणार्‍या पाण्यात वा स्रावात ते जीवाणू आणि विषाणू मोठय़ा प्रमाणात असतात. रुग्णाच्या डोळ्यातील स्रावाचा संपर्क निरोगी माणसाच्या डोळ्यांशी आला तर तरच हा रोग पसरतो. थोडक्यात सांगायचं तर आईने डोळे आलेल्या मुलाचे डोळे पुसून नंतर तेच हात तिच्या डोळ्याला लावल्यास तिचेही डोळे येतील. डोळे आलेल्या व्यक्तीने ज्या रुमालाने वा टॉवेलने डोळे पुसले असतील तोच रुमाल वा टॉवेल निरोगी व्यक्तीने वापरला...
Story

मालमत्ता

तो अजूनही शांतच होता. तसा त्याचा संयम तुटायला लागला होता. परंतू तो अजूनही धीर धरुन होता. मात्र तो जरी संयम बाळगून असला तरी त्याला त्याच्या संयमाचा केव्हा स्फोट होईल ते काही सांगता येत नव्हते. अक्षय त्याचं नाव होतं. अक्षय थोडा हूशारच होता. तसा थोडासा श्रीमंतही. पण त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व नव्हता. तो तर चूप होता. अक्षयजवळ मालमत्ता होती. तो मालमत्तेला आपल्या शरीरापेक्षाही जास्त जपत होता. एरवी सर्व मालमत्ता ह्या सुरक्षीत होत्या. पण अक्षयची अशीही एक मालमत्ता, जी थोडी समस्येत होती. त्याच्या जागेत शेजारच्या माणसानं घर बांधलं होतं. त्यानं जणू मोजमाप न करता बांधकाम केलं होतं. आज तेच बांधकाम त्याच्या जागेत असल्यानं अक्षयला तोडायचं होतं. पण शेजारचा व्यक्ती ते बांधकाम तोडत नसल्यानं तो परेशान होता. अक्षय सुशिक्षीतही होता. त्याचबरोबर पैशानं सपन्नच होता. पण तो विचारी असल्यानं चूप होता. त्याचं कारणंह...
Story

नसबंदी

नसबंदीला खुप महत्व होतं. कारण जर मुलं जास्त पैदा झाल्यास त्याचं शिक्षण, खानपानं,कपडेलत्ते याच्या सोयी बरोबर मिळत नाही असं सर्वांना वाटत होतं. त्यामुळं लोकं नसबंदी करीत होते. त्या नसबंदी करण्यामागे उद्देश एकच होता. तो म्हणजे स्रीयांना कुटूंबनियोजन शस्रक्रियेचा जास्त त्रास होतो. तेवढा पुरुषांना होत नाही. काही लोकं केवळ मुलीही झाल्या असतील तरी एक किंवा दोन मुलींवरच कुटूंबवाढीला कात्री लावत असत. परंतू असं ते घर की त्या घरात मुलगा हवा मुलगी नको या उद्देशाला खतपाणी भेटत होतं. नव्हे तर त्यासाठी त्यांनी सहा मुली पैदा केल्या होत्या. स्नेहा लहान होती. तेव्हापासूनच तिनं स्वप्न रंगवली होती. तसं पाहता त्या सात मुली होत्या. मुलाच्या हव्यासानं तिच्या बानं सात मुली एकामागून एक जन्मास घातल्या. शेवटी मुलगा न झाल्यानं पर्याय नाही म्हणून नसबंदीची कल्पना सुचली. मोहनीशनं त्यानंतर नसबंदी केली. आपण एवढे मुलं पैदा...
Story

आंतरजातीय विवाहाचं हुड

सुषमा नावाची ती मुलगी. मुलगी स्वभावानं तशी वात्रटच होती. त्यातच ती आता वयात आली होती. सुषमा जशी वयात आली. तशी तिची शान फारच वाढली होती. चेह-यावर फ्रेशवाश तसेच डोळ्याला काजळ ओठाला ओष्ठरंग लावून अगदी पुर्ण शरीरसौंद् यात राहणं तिला आवडत होतं. त्यातच तोकडे कपडे घालून ती वस्तीतही मिरवत होती. सुषमा लहानपणापासूनच तोकडे कपडे वापरत होती. लहानपणी ठीक होतं. पण आता ती मोठी झाली होती. त्यातच तिच्या तरुणपणाच्या काळात तोकडे कपडे घालण्याला घरच्या कुणाचाच विरोध नव्हता. मात्र वस्तीतील लोकं त्यावर काहीबाही बोलत. तसं पाहता एकदा वस्तीतील एका व्यक्तीनं तिच्या आईला व तिला त्याबद्दल टोकलं. परंतू फैशनेबल राहण्याच्या सवयीनं सुषमा काही केल्या कुणाचं ऐकायला तयार नव्हती वा तिची आईही त्याबद्दल त्या वस्तीतील माणसाला नाही ते बोलली. ते बोलणं सर्वांनी न्याहाळलं होतं. आता ती फैशनेबल राहो की कशीही वागो, लोकं तिला आता बोलत नव...
Story

भिकारचोट पती, करोडपती पत्नी (व्हँलेंटाईन डे स्पेशल)

तो व्हँलेंटाईनचा दिवस. त्याच दिवशी ते दोघं भेटले होते. त्याच दिवशी त्यानं आपल्या पत्नीला लाल फुल देवून ओळख करुन दिली होती. तशी त्याला मुलीशी बोलायला खुप भीती वाटायची. पण ते फुल देतांना आज त्यानं धाडस दाखवलं होतं. त्याला काय माहित होतं की तेच लाल फुल....... त्याचा लाल रंग असल्यानं व लाल रंग धोक्याचं प्रतिक असल्यानं तो लाल रंग आपल्याला धोका देईल. त्याच लाल रंगानं नव्हे तर त्या लाल गुलाबानंच त्याच्या जीवनाची राखरांगोळी केली होती. आज त्याला सगळंच आठवत होतं. सकाळी उठल्यापासूनच तो उदास होता. ती तरुणाईची आठवण आणि तो लाल रंगाचा गुलाब देणं. हीच आठवण त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. कारण आज त्याची पत्नी त्याच्याजवळ नसून त्याला सोडून दूर कुठेतरी राहायला गेली होती.अलिकडे बहुतेक घराघरात असंच घडत असलेलं चित्र दिसतं. पती भ्रष्टाचार करुन किंवा उलटी सीधी कामं करुन पैसा कमवीत असतो आणि तो पैसा आपल्या पत्नी...
Story

दुःखी मन

तिचं नाव सपना होतं. सपना नावाप्रमाणेच होती. ती त्याला आशा दाखवीत होती. नव्हे तर उर्जाही देत होती. सपना केव्हा भेटली, कुठं भेटली हा वाढत्या वयानुसार त्याला आजही आठवत नव्हतं. पण ती त्याची मैत्रीण होती. तसं पाहता मैत्री ही कुणाशीही होवू शकते. बहिणीशी, आईशी, भावाशीही. कुटूंबातही आपण मित्रत्वाच्या भावनेनं जोपर्यंत वागत नाहीत. तोपर्यंत आपल्याला आपले सुखदुख कोणाला सांगता येत नाही. त्यावर तोडगाही निघत नाही. तसंच सपनाच्या बाबतीतही घडत होतं. ती दुःखी होती. पण तिच्या चेह-यावर अजिबात दुःख नव्हतं. भुमेश असाच व्यक्ती. तो लेखक होता. त्याला लिहिणं आवडत होतं. त्याच्या पुस्तकाही प्रसिद्ध झाल्या होत्या. तसा तो नावारुपाला येत होता. तो दररोजच लेख लिहित होता. जे जे तो अनुभवत होता. ते तो कागदावर उतरवीत होता. कधी कधी लिहितांना त्याला कंटाळा यायचा. तेव्हा तो सपनाशी व्हाट्सअपवर बोलायचा. सपना लगेच त्याला प्रतिसाद द्...
Story

अधुरा न्याय…!

आज त्या अधिका-याजवळ भरपूर मालमत्ता होती. सर्व मालमत्ता ही भ्रष्टाचारानं मिळविलेली. त्याला सर्व कर्मचारी घाबरत होते. कारण तो गुंड्यांसारखी त्या कर्मचा-यांकडून खंडणी वसूल करायचा. एखाद्या कर्मचा-यांनं खंडणी न दिल्यास त्याला भयंकर त्रास दिला जाई. त्यांचा पगारही अनिश्चीत कालावधीसाठी बंद केला जाई. तसेच त्याच्या बढत्या, वरीष्ठ श्रेण्याही बंद केल्या जाई. तसा तो जाणूनबुजून कोणाच्याही वाट्याला जात असे. त्यात त्याला मजा वाटायची. नव्हे तर न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर अशा कर्मचा-यांकडून मिळालेल्या खंडणीतील दहा टक्के भाग इतर कोर्ट व पोलिसस्टेशनच्या कामासाठी तो अधिकारी खर्च करीत असे. हा त्याचा व्यापार जरी असला तरी त्याला व्यापार म्हणून सिद्ध करता येत नव्हतं. तो न्यायालयातील कमरा. सुहास पाय-या चढून तिथं आला होता. त्याला धाप लागली होती. कारण तो कमरा फारच उंचावर होता. त्यामुळं त्याला पाय-या चढाव्या लागल्...
Story

सतर्क

शैलाकाकू व मंदा वहिनी भिकाऱ्याला जेवण द्यायला निघाल्या. रात्रीचे आठ वाजले होते. रस्ता ओलांडताच समोर भिकारी बसलेलाच होता. दोघींनी आणलेले जेवण त्या भिकाऱ्याच्या पुढ्यात ठेवले. त्याला बोललेले काही समजत नव्हते. त्यावरून तो मुका किंवा बहिरा असण्याची शंका वाटत होती. जेवण देऊन दोघी मागे वळणार एवढ्यात राजे वाहिनी समोर आल्या. म्हणून शैलाकाकू व मंदावहिनी तिथेच उभ्या राहिल्या. " काय म्हणता शैलाकाकू----? बऱ्याच दिवसांनी दिसली तुमची जोडी----" राजे वाहिनी हसत हसत म्हणाल्या. " नाही हो---आम्ही तर हा भिकारी आल्यापासून रोज येतो या भिकाऱ्याला जेवण द्यायला---" शैलाकाकू म्हणाल्या. " बरं आहे या भिकाऱ्याचे---मी रोज बघते या भिकाऱ्याला---कधी इकडे तर कधी आमच्या इथे तर कधी चहाच्या टपरीवर बसलेला असतो. काय करणार बिचारा----? लोकं रोज त्याला हाकलवून लावतात. सकाळचं जेवणाचे पाकीट एक पोलीस आणून देतो. काय क...
शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Article

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर

शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या तसेच जगाच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर असे स्थान आहे. मानवी जीवनाच्या अनंत पैलूचे त्यांनी निरीक्षण केले आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांचे प्रेरणास्थान बनले आहे.शिक्षणाचे प्रेरणास्तंभ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानपुरुष ,निस्सीम ग्रंथप्रेमी,विचार स्वातंत्र्याचे खरे समर्थक,थोर समाज सुधारक,प्राख्यत अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंधाचे माहितगार,ऊर्जा व ज्ल संसाधनाचे नियोजक, अंधश्रद्धाचे कर्दनकाळ, सद्भावना सांप्रदायिक व सहिष्णुता प्रेरक, महिलाच्या समान हक्कासाठी संघर्षरत, शेतकरी/शेतमजूर व कामगाराच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये,शांतता व अहिंसेचे समर्थक, बहुजन समाजाचे उद्धारक प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहे.गरीब वंचित,शोषित,पीडित, महिला, कामगार आणि सर...
Story

आजही अधांतरीच..!

जिल्ह्याच्या ठिकाणावरून गावाकडे परत येत होतो.वाटेतच दिपाचे गाव लागले.गाडीचा रोख तिच्या गावाकडे वळवून दीपाच्या घरी आलो.तिच्या घराजवळ गाडी थांबताच आणि तिच्या घरात प्रवेश करताच तिला आश्चर्यचा धक्का बसला.कारण तिने वारंवार घरी येण्याचे निमत्रण देऊन सुध्दा तिच्या कडे जाण्याचा योग काही येत नव्हता.अचानक तिच्याकडे जाण्याचा योग आला.आम्ही घरात प्रवेश करताच ती करीत असलेली कामे बाजूला सारून आमचे आगत-स्वागत केले. आदर सत्कार केला.इकडील-तिकडील विचाराच्या देवाणघेवाणीनंतर तिच्या वैभवशाली घराकडे नजर फिरवून अलगदपणे विचारले की,छान संसार थाटला.चांगली प्रगती दिसतेय.तुम्ही तर चांगलाच जम बसविल आहे.शून्यातून विश्व निर्माण करून दाखविले आहे.त्यांची अल्पावधीतील प्रगती पाहून मन भरून आले.तुमच्या कर्तृत्वला दाद द्यावी लागेल.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.ममतेचा सागर आहात. प्रेमविवाह करणाऱ्यां जोडप्यासाठी खरा आदर्श आहात.असे बोलत...