Header Ads Widget

धम्मचक्र परिवर्तन दिन

    पवित्र दिवस आज
    दीक्षा घेतली होती
    क्षेत्र नागपुरी बाबांनी
    पाच लाख लोकांनी
    महामानव बाबासाहेब
    घडविले परिवर्तन
    समाजहितासाठी
    स्वीकारला बौद्ध धर्म
    विचार बाबांचे श्रेष्ठ
    बिंबविले समाजावर
    समाज जागृती केली
    लक्ष दिले बाबांनी धर्मावर
    जीवन वाहिले रमाईने
    महिलांना सक्षम करण्या
    घटना लिहिली बाबांनी
    जीवन घडविले बाबांनी
    उच्चस्थान जगी मिळाले
    बौध्द धर्म श्रेष्ठ असे
    पालन करा धर्माचे
    सार्थक करा जीवनाचे
    ।।बुद्धम् शरन् गच्छामि।।
    -सौ.वृंदा गंभीर
    सोलापूर
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या